Sunday , December 14 2025
Breaking News

महाराष्ट्र

विर शिवा काशिद पुण्यतिथीनिमित्त जपल्या स्मृती…

  कोवाड : हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिलेल्या व छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी नरवीर शिवा काशिद यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने नेसरी येथे आज शिवप्रेमी व मान्यवरांच्या उपस्थितीत शिवा काशिद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य अशोक पांडव यांनी प्रास्ताविक केले, माजी …

Read More »

कालकुंद्री गावामधील दोन तरुण सीए परीक्षेत उत्तीर्ण

  कलकुंद्री : सरकारी अधिकाऱ्यांचा गाव म्हणून चंदगड तालुक्यात नाव असलेल्या कालकुंद्री गावामधील दोन तरुण आज ‘चार्टर्ड अकाउंट’ (सीए) परीक्षा उत्तीर्ण झाले. यामुळे गावात सर्वत्र कौतुक होत आहे. विक्रम तुकाराम पाटील व स्वप्निल वसंत पाटील या दोघांनी आज दि. ११ जुलै २०२४ रोजी सीए पदाला गवसणी घालत गावच्या शिरपेचात मानाचा …

Read More »

विशाळगड अतिक्रमणांबाबत केवळ दिखाऊपणा करणाऱ्या प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार

  कोल्हापूर : विशाळगड वरील अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात आम्ही ०४ जुलै २०२२ रोजी विशाळगडाला प्रत्यक्ष भेट देऊन गडावरील परिस्थितीची पाहणी केली होती व ०७ जुलै २०२२ रोजी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे प्रशासनाची बैठक बोलवली होती. विशाळगड मुक्तीसाठी अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी देखील या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीतील …

Read More »

शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकाऱ्याला गांजा तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांकडून अटक

  मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना तेलंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातून नाशिक पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी लक्ष्मी ताठे यांना ताब्यात घेतले आहे. तेलंगाणाच्या दामेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 जून 2024 रोजी 190 किलो गांजा पकडला होता. याप्रकरणी ही अटक करण्यात …

Read More »

शिवभक्तांच्या आग्रहाखातर १३ ऐवजी १४ जुलै रोजी विशाळगड मुक्ती मोहीम : संभाजी राजे यांची माहिती

  कोल्हापूर : संभाजी राजे गेल्या दीड वर्षांपासून किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर लढा देत आहेत. मात्र या दीड वर्षांत प्रशासनाकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने संभाजी राजे यांनी दि. ०७ जुलै रोजी कोल्हापूर येथे विशाळगड अतिक्रमण मुक्तीबाबत पुढील दिशा ठरविण्यासंदर्भात शिवभक्तांची बैठक बोलवली होती. १३ जुलै …

Read More »

अजित पवार आमदारांसह सिद्धिविनायकाच्या चरणी, निवडणुकीत यश मिळू दे; दादांचे बाप्पाला साकडे

  मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता काही महिन्यातच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शरद पवार गटाची जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं… जनतेचा …

Read More »

विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक

  कोल्हापूर : किल्ले विशाळगडवर झालेलं अतिक्रमण काढणं हेच मोठ संकट आहे. 13 जुलै रोजी माझ्यासकट सर्व शिवभक्त विशाळगडावर जाणार आहेत, आता त्यांना कोणीच थांबवू शकत नाही. आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल, पण आम्ही घाबरणार नाही अशा शब्दात संभाजी राजे छत्रपती निर्धार व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा …

Read More »

पंचगंगा नदी मोसमात पहिल्यांदाच पात्राबाहेर

    कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडली आहे. कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यांवर जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्याव पंचगंगा नदी 29 फुटांवरून वाहत आहे. …

Read More »

श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर विकास आराखड्यात डोंगर परिसरातील गावांचाही विकास साधा : पालकमंत्री हसन मुश्रीफ

  श्री क्षेत्र जोतिबा प्राधिकरणाच्या 1816 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी; शासनाकडे होणार सादर कोल्हापूर (जिमाका) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर विकास आराखडा सादर करताना यामध्ये श्री ज्योतिबा डोंगरावर येणारे भाविक व डोंगर परिसरातील रहिवाशांच्या सोयी सुविधांचा विचार करा. या परिसरातील 23 गावांमध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून …

Read More »

मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल

  मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत आज विश्वविजेता टीम इंडियाचं आगमन झालं. सायंकाळी 5 नंतर वर्ल्डकपविजेत्या टीम इंडियाचे सर्वच शिलेदार मुंबईतील विमानतळावर उतरले. त्यानंतर, मुंबई विमानतळ ते वानखेडे स्टेडियम असा प्रवास विशेष बसमधून करण्यात आला. यावेळी टीम इंडियाच्या स्वागताला मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. वानखेडे …

Read More »