Friday , December 19 2025
Breaking News

कर्नाटक

शहरवासीयांच्या पाण्याबाबत नगरपालिका निष्क्रिय

गटनेते विलास गाडीवड्डर यांचा आरोप : पाणी प्रश्नाच्या बैठकीला सत्ताधाऱ्यांनी दिली बगल निपाणी (वार्ता) : शहरवासीयांना सुरळीत पाणी मिळावे यासाठी विरोधी नगरसेवक व नागरिकांनी गुरुवारी (ता.१६) नगरपालिकेवर मोर्चा काढला. यावेळी मंगळवारी (ता.२१) सभागृहात विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे नगरपालिका आयुक्त व नगराध्यक्षांनी मोर्चे का-यासह विरोधी गटाच्या नगरसेवकांना सांगितले …

Read More »

खानापूर पोलिसांकडून प्रभूनगर व कानसीनकोपजवळ २५ लिटर गावठी दारू साठा जप्त

  खानापूर (प्रतिनिधी) : प्रभूनगर व कामसीनकोपजवळील देवलट्टी (ता. खानापूर) गावाजवळ २५ लिटर गावठी दारू छाप्पा टाकून मंगळवारी दि. २१ रोजी सायंकाळी जप्त केला. याबाबत खानापूर पोलिस स्थानकातून मिळालेली माहिती अशी की, प्रभूनगर (ता. खानापूर) गावातील प्रभूदेव मंदिराच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी आरोपी गावठी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. …

Read More »

खानापूर पोलिसांकडून तिर्थकुंडेजवळ १५ लिटर गावठी दारू साठा जप्त

  खानापूर (प्रतिनिधी) : तिर्थकुंडे (ता. खानापूर) गावाजवळील स्वामी हाॅटेल जवळ सोमवारी दि. २० रोजी सायंकाळी गावठी दारू विकत असल्याची माहिती खानापूर पोलिसांना मिळाली. लागलीच खानापूर पोलिसस्थानकाचे सीपीआय रामचंद्र नाईक यानी बैलहोंगल डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रकाश राठोड व सहकाऱ्यांनी सापळा रचून घटनास्थळी छापा टाकला. मात्र आरोपी पोलिसांचा …

Read More »

पाचवी, आठवी परीक्षेचा घोळ

  विनाअनुदानित खासगी शाळांचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान; २७ मार्चला सुनावणी बंगळूर : पाचवी आणि आठवीच्या बोर्ड परीक्षेबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका विनाअनुदानित खासगी शाळांच्या संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. यावर २७ मार्च रोजी सुनावणी करण्याचे सरन्यायाधिशांनी मान्य केले. …

Read More »

आपची ८० उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बैलहोंगलमधून चिक्कनगौडर, अथणीतून संपतकुमार शेट्टी

  बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रथमच पदार्पण करणाऱ्या आम आदमी पक्षाने (आप) सोमवारी ८० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राज्यातील सर्व २२४ विधानसभा क्षेत्रांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे राज्य प्रमुख पृथ्वी रेड्डी यांनी यादी जाहीर केल्यावर दावा केला की, आप हा झपाट्याने वाढणारा राजकीय पक्ष असल्याने …

Read More »

मांगुर मराठा समाज पदाधिकाऱ्यांचा बोरगावमध्ये सत्कार

  निपाणी (वार्ता) : मांगुर येथील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड झाली आहे. समाजाच्या अध्यक्षपदी नांदकुमार राऊत, उपाध्यक्षपदी बाळासाहेब केनवडे, सचिवपदी तानाजी बेलवळे यांच्यासह सदस्यांची सर्वानुमते निवड केली आहे. त्यानिमित्त बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूहतर्फे त्यांचा बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युवा …

Read More »

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर लाभार्थींचे उपोषण मागे

१५ वर्षापासून मागणी अपूर्णच : आठवड्याभरात मिळणार हकपत्रे निपाणी (वार्ता) : तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी नम्म भूमी, नाम्म तोट या योजनेतून मानकापूर आणि कसनाळ येथील ३८ भूमिहीन शेतकऱ्यांना २००८ साली  ४६ गुंठे जमीन दिली होती. त्याबाबत बेळगाव येथील कार्यक्रमात हकपत्रही दिले होते. पण आज पर्यंत संबंधित लाभार्थींना ही …

Read More »

खानापूर तालुका समितीच्या नूतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नूतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवार दिनांक 22 रोजी दुपारी 3 वा. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे. या उद्घाटन प्रसंगी मध्यवर्ती म. ए. समिती तसेच बेळगाव व येळ्ळूर भागातील समिती नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी खानापूर तालुक्यातील म. ए. समितीच्या सर्व उपाध्यक्षासह सर्व …

Read More »

महिलांनी हसत, खेळत जीवन जगावे : वसंत हंकारे

  निपाणीत श्रमसाफल्य पुरस्कारांचे वितरण निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात आचार विचारांमध्ये बदल होत चालले आहेत. त्यामुळे विविध प्रकारचे रोगराई पसरत आहे. त्यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. घरातील एकलकोंडाही त्याला कारणीभूत ठरत आहे. त्यासाठी महिलांनी नेहमी हसत खेळत जीवन जगले पाहिजे. महिला अबला नसून त्या सबला बनले आहेत. तरीही वेगवेगळ्या …

Read More »

निवडणुकीत वापरून सोडणार्‍यांना युवकांनी धडा शिकवावा : उत्तम पाटील

  निपाणीत रोजगाराभिमुख युवक मेळावा निपाणी (वार्ता) : देशात सध्या स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. तरीही लाखो युवक बेरोजगार आहेत. पण 40 वर्षापूर्वी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून तरुण बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम सुरू आहे. याशिवाय महिलांनाही उद्योग व्यवसाय देऊन त्यांना स्वावलंबी बनवले आहे. यापुढील काळात तरुणांनी राजकीय नेत्यांच्या भूलथापांना …

Read More »