खानापूर (प्रतिनिधी) : विद्या भारती अखिल भारतीय शिक्षण संस्थांच्या ३३ वा राष्ट्रीय क्रिडाकुट २०२२-२३ आयोजित ऍथलेटिक्स २०२२ च्या कुरूक्षेत्र हरियाणा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जवळपास १२०० क्रीडापटूनी सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेत तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सात क्रीडापटूनी यश संपादन केले आहे. …
Read More »केंद्राची पीएफआयवरील बंदी कायम
कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय, याचिका फेटाळली बंगळूर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि त्याच्या सहयोगी किंवा संलग्न संघटनांना ‘बेकायदेशीर संघटना’ म्हणून घोषित करणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी पीएफटी कार्यकर्ते नसीर पाशा यांनी त्यांच्या पत्नीमार्फत …
Read More »खानापूरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन
खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी नवीन बोर्डिंग बांधण्यात आले असले तरी त्यामध्ये गेली दीड-दोन वर्ष विद्यार्थ्यांना त्या बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी अजूनही देण्यात आलेली नाही. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी संघटनेच्या वतीने गेल्या आठवड्यात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. परंतु अजूनही …
Read More »लम्पिसदृश्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी
भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांचे पशुकल्याण विभागाचे उपसंचालक डॉ. कुलेर यांना निवेदन बेळगाव : शेतकरी व पशुपालकांसाठी त्रासदायक ठरलेल्या लम्पिसदृश्य जनावरांच्या कातडीवरील गाठीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी, अशी विनंती करणारे निवेदन भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी पशुकल्याण विभागाचे उपसंचालक डॉ. कुलेर यांना देण्यात आले …
Read More »युवा नेते उत्तम पाटील युवा शक्तीचे रासाई शेंडूर येथे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : रासाई शेंडूर येथे उत्तम पाटील युवा शक्तीचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंतासह मान्यवरांचा सत्कार माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाला. गारगोटी येथे झालेल्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेत शेंडूर येथील श्री जय भवानी मुलींच्या लेझीम पथकाने प्रथम …
Read More »डॉ. आंबेडकरांचा अवमान करणाऱ्यावर कारवाई करा
निपाणी दलित संघटनांतर्फे निपाणीत मोर्चा : मुख्यमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राची सोशल मीडियाच्या माध्यमातून विटंबना करण्यात आली आहे. आतापर्यंत समाजकंटकांनी अशा अनेक घटना घडविले आहेत. तरीही आंबेडकरांच्या अनुयायांनी संयमपणे आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करून दोषींवर तसेच …
Read More »एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी 4 डिसेंबरपासून व्याख्यानमालेचे आयोजन
खानापूर : येत्या 4 डिसेंबर 2022 पासून खानापूर तालुक्यातील एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील एकूण 6 केंद्रात मराठी माध्यमासाठी व 3 केंद्रात कन्नड माध्यमासाठी या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर या संस्थेची बैठक नुकताच खानापूर येथे झाली त्यावेळी ही माहिती देण्यात आली. ज्ञानवर्धिनीचे संचालक …
Read More »किल्ले श्री सडावर स्वच्छता संवर्धन मोहीम
छत्रपती शंभूराजे परिवाराचा आदर्शदायी उपक्रम खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांची सद्यस्थिती खूपच दयनीय आहे. या गडकोटाना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवकर्यातील अनेक संघटना कार्यरत आहेत. याच अनुषंगाने छत्रपती शंभूराजे परिवार यांच्या वतीने श्री पावणाई देवीच्या परमपवित्र भूमीत अर्थात किल्ले श्री सडा येथे वार शनिवार 24/12/2022 …
Read More »खानापूरात जेडीएस पक्षाचा मेळावा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका जेडीएस पक्षाचा मेळावा मंगळवारी येथील लोकमान्य भवनात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेडीएस नेते ऍड. एच. एन. देसाई होते. तर मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून जेडीएस पक्षाचे राज्याध्यक्ष सी. एम. इब्राहिम उपस्थित होते. यावेळी जेडीएस नेते नासीर बागवान, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील, नगरसेविका मेघा …
Read More »सीमाप्रश्नी कर्नाटकाच्या न्याय भूमिकेचा बोम्मईंना साक्षात्कार
राज्य पुनर्रचना तत्वाच्या पायमल्लीचाच विसर, दिल्लीत वकीलांशी चर्चा बंगळूर : सीमावादावर महाराष्ट्राविरुद्ध कायदेशीर लढाईस कर्नाटक सज्ज असल्याचे सांगून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी नवीदिल्लीत बोलताना “चांगले परिणाम” होण्याचा विश्वास व्यक्त केला. राज्यघटना आणि राज्य पुनर्रचना कायद्यानुसार राज्याची भूमिका न्याय्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले, परंतु सीमाभागाच्या बाबतीत राज्य पुनर्रचनेच्या तत्वाचीच पायमल्ली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta