Friday , December 19 2025
Breaking News

बेळगाव

केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथकाने घेतलेला आढावा

  बेळगाव जिल्ह्यात २.७८ लाख हेक्टर पिकांचे नुकसान : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती बेळगाव : पावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची आज केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव अजितकुमार साहू यांच्या नेतृत्वाखालील पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. आज शुक्रवारी (6 ऑगस्ट) सकाळी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी …

Read More »

‘नवहिंद सोसायटी’चे कार्य कौतुकास्पद : मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे

  बेळगाव : नवहिंद मल्टीस्टेट सोसायटी व दौलत सहकारी साखर कारखाना तारण गहाण कर्जाचा एक दशकाहून अधिक काळ चाललेला सर्वोच्च न्यायालयातीन लढा ‘नवहिंद सोसायटी’ने जिंकल्याने सहकार क्षेत्रात नवहिंदचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे प्रतिपादन मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुरेश वाबळे यांनी केले. ते अहमदनगर येथे आयोजित केलेल्या मल्टीस्टेट फेडरेशनच्या सातव्या वार्षिक …

Read More »

शिवाजीनगर येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग

  बेळगाव : शिवाजीनगर येथील घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून जीवनश्यकसह प्रापंचिक साहित्य आज (ता.५) जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात नेमकी कितीची हानी झाली आहे, याची नोंद नव्हती. मात्र, लाखोंचे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून माहिती अशी, शिवाजीगरला आज सकाळी साडेदहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात परिसरातील विविध घरातील साहित्य जळाले. …

Read More »

येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने दसऱ्यानिमित्त ‘भजन स्पर्धेचे’ आयोजन

  येळ्ळूर : नेहमीच समाज कार्यत अग्रेसर असलेल्या येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने खास दसरोत्सवानिमित्त शनिवार (ता. 21) व रविवार (ता. 22) रोजी परमेश्वर नगर येळ्ळूर येथील नेताजी मराठी संस्कृतिक भवन येथे भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरोगामी विचारसरणी असलेल्या येळ्ळूर गावांमध्ये प्रथमच या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात …

Read More »

विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा संघ रवाना

  बेळगाव : ग्वालियर मध्यप्रदेश येथील सरस्वती शिशु मंदिर शाळेच्या मैदानावर अखिल भारतीय विद्याभारती आयोजित 34 व्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मुला व मुलींचे फुटबॉल संघ गुरुवार ता,5 रोजी रवाना झाले आहेत. सदर स्पर्धा 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतीकडून केएसआरटीसीला निवेदन

  बेळगाव : येळ्ळूर गाव हे तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते पण येळ्ळूरमध्ये ज्या बसेस चालू आहेत त्या वेळेवर येत नाहीत, गर्दीमुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये उभं राहायलाही जागा नसते. अशात काही विद्यार्थ्यांना तिही बस सोडावी लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन कॉलेज विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. येळ्ळूर गावाचा …

Read More »

कित्तूर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार

  बेळगाव : यंदाचा कित्तूर उत्सव 23 ऑक्टोबरपासून तीन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत कित्तूर येथे पूर्वतयारी बैठक झाली. उत्सवासाठी किमान 3 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तीन दिवसांच्या उत्सवासाठी किमान 3 कोटी …

Read More »

पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौन्सिलिंगविरोधात निदर्शने

  बेळगाव : पॉलिटेक्निक कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी तीन टप्प्यात कौन्सिलिंग घेतले जाते. यावेळी मात्र घाईगडबडीने दोन टप्प्यांमध्ये कौन्सिलिंग घेण्यासाठी तंत्रशिक्षण बोर्डकडून हालचाली सुरू आहेत. यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असून तीन टप्प्यांतच कौन्सिलिंग घ्यावे, या मागणीसाठी बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने करण्यात आली. टिळकवाडी येथील आरपीडी …

Read More »

अनगोळ परिसरात बिबट्यासदृश्य प्राण्याचा वावर

  बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा शाळेच्या मागील बाजूस बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे निदर्शनास आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पाहणी करून बंदोबस्त लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतमीरा शाळेच्या मागील बाजूस असणाऱ्या मोकळ्या जागेत बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे नागरिकांच्या निदर्शनास आल्याने मोठा गोंधळ …

Read More »

खानापूर, बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन!

  बेळगाव : खानापूर आणि बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी आज नेगील योगी रयत संघटनेतर्फे करण्यात आली. 25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करून खानापूर आणि बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना …

Read More »