कोल्हापूर : कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कर्नाटक सरकार आणि कन्नड रक्षक वेदिका संघटना विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. काल कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला काळ फासून चालकाला देखील मारहाण केल्याची घटना घडली होती. या गाडीच्या वाहक आणि चालकांना प्रवाशांना सुरक्षित ठेवत दोघेही …
Read More »कर्नाटकच्या एसटी बसवर फडकवला भगवा ध्वज
कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक कोल्हापूर : कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. काल कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला काळ फासून ड्रायव्हरला देखील मारहाण केल्याची घटना घडली होती. याचाच निषेध नोंदवण्यासाठी शिवसेनेचे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या …
Read More »भीमा कोरेगाव अंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करु : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
आंबेडकरी समाज पक्ष संघटनेसोबतच्या बैठकीत निर्णय कोल्हापूर : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांकडून दि. 3 जानेवारी 2018 रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. यावेळी कोल्हापूर येथे आंबेडकरी संघटनाही त्यात सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणी या अंदोलनास हिंसक वळण लागून नुकसान झाले. यात सहभागी 1750 जणांवर …
Read More »सीमाबांधवांच्या मुंबई येथील “धडक मोर्चा”त सर्वपक्षीय नेते सहभागी होणार
कोल्हापूर : महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने “चलो मुंबई”चा नारा देण्यात आला आहे. या मोर्चात कोल्हापूर येथील सर्वपक्षीय नेते सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विजय देवणे यांनी दिली. सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाने सीमाभागाची बाजू भक्कमपणे मांडावी, कर्नाटकातील पोलिसांच्या अत्याचाराचा महाराष्ट्र सरकारने प्रतिबंध करावा, सीमाभागातील …
Read More »कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान : दवाखान्यावर छापा; डॉक्टर महिलेसह तिघांना अटक
कोल्हापूर : कोल्हापुरातल्या कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटल मधील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पर्दाफाश केला आहे. तसेच गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन महिलांनाही वरणगे पाडळी येथून अटक केली असून संशयितांकडून गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. गर्भलिंग निदान …
Read More »महाराष्ट्रातील जनता सीमावासीयांच्या सदैव पाठीशी : वसंत मुळीक
बिंदू चौकात मेणबत्या प्रज्वलित करून हुतात्म्यांना अभिवादन कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिले रक्त बेळगावात सांडले, जगाच्या पाठीवर सनदशीर मार्गाने हा लढा सुरू आहे. सीमाप्रश्नाचा हा लढा न्यायाचा असून महाराष्ट्रातील जनता सीमावासीयांच्या पाठीशी आहे. कर्नाटक सरकारची दादागिरी सुरू असून मराठी भाषिकांचे हाल सुरू आहेत. सर्वत्र कानडीकरण सुरू आहे. महाराष्ट्रातील …
Read More »कोल्हापूरात सीमावासीयांचा एल्गार; मुंबईला धडकणार!
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरत धरणे आंदोलन कोल्हापूर : बेळगाव बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी ६९ वर्षापूर्वी बेळगावात झालेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला होता. यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस बेळगावात हुतात्मा दिन पाळण्यात येतो, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावातील हुतात्मा चौकात एकत्र जमत …
Read More »बालविवाह होऊच नयेत, यासाठी मुला-मुलींच्या समुपदेशनावर भर द्या : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर
अवैधरित्या होणारे गर्भपात रोखण्यासाठी सोनोग्राफी सेंटरच्या तपासण्या करा कोल्हापूर : बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण व आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी बालविवाह होऊच नयेत, म्हणून शाळा, महाविद्यायांमध्ये मुलामुलींच्या समुपदेशनावर भर द्या, असे निर्देश देऊन अवैधरित्या होणारे गर्भपात रोखण्यासाठी सोनोग्राफी सेंटरच्या नियमित तपासण्या करा, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी …
Read More »ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत साखर कारखानदारांसोबत बैठक घेण्यात येईल : प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे
कोल्हापूर (जिमाका) : कारखान्यांच्या गळीत हंगाम सुरु होत असून शेतकऱ्यांनी ऊस दराबाबत केलेल्या वाढीव मागणीबाबत साखर कारखानदार व शेतकऱ्यांची लवकरात लवकर बैठक घेऊन यावर मार्ग काढण्यात येईल, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. सन 2023- 24 गळीत हंगामातील 200 रुपये अंतिम हप्ता व गळीत हंगाम 2024-25 च्या …
Read More »विषबाधेने दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत..
कोल्हापूर जिल्ह्यातील घटना कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या कारणामुळे दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुरगूडमध्ये दोन चिमुकल्यांचा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाला तर करवीर तालुक्यातील मांडरे गावात दोन सख्या भावांचा अंत झाला आहे. मांडरेतील दोन भावांच्या वडिलांचाही पंधरा दिवसांपूर्वी विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta