जे हिंदु धर्मातील रूढी, परंपरा आणि देवीदेवता यांना मानत नाहीत, उलट आमच्या देवीदेवतांना घृणास्पद नजरेने पाहतात. त्यांचे मौलाना नवरात्रीत मुसलमानांना प्रवेश हवा, याच्या बाता करतात. नवरात्रीत गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश नको; कारण नवरात्रीत गरबा उत्सवात हिंदु मुलींना फूस लावून ‘लव जिहाद’च्या अनेक घटना भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर घडल्या …
Read More »बाप पळविणारी औलाद महाराष्ट्रात फिरते : उद्धव ठाकरे
मुंबई : मुलं पळविणारी टोळी ऐकली आहे. पण, बाप पळविणारी औलाद सध्या महाराष्ट्रात फिरते, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई येथे मेळाव्यात केली. ठाकरे म्हणाले, मला आश्चर्य वाटतं. तुम्ही आम्ही सर्वांनी यांना सत्तेचं दूध पाजलं. मानसन्मान दिला. आता तोंडाची गटारं उघडलीत यांची. या सर्वांना तुम्ही उत्तर देतच आहात. …
Read More »दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची उच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
मुंबई : पूर्व परवानगी मागूनही पालिकेने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगत शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेने गणेशोत्सवापूर्वीच महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, महापालिकेच्या जी-उत्तर प्रभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. आता, उच्च न्यायालयात उद्या सुनावणी …
Read More »काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीला पृथ्वीराज चव्हाण यांचा विरोध?
मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड करण्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला असल्याचं समजतं. खरंतर राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड व्हावी, असा ठराव महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या बैठकीत संमत झाला होता. हा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ठेवला होता, ज्याला बैठकीत …
Read More »यंदाचा साखरेचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून
मुंबई : यंदाचा साखरेचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी कुणी साखर कारखाना सुरू केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. उसाचे क्षेत्र यंदा वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी …
Read More »तेलंगणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन!
कोल्हापूर – तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना एका पंथाच्या श्रद्धा दुखावल्याप्रकरणी अटक झाल्यावर न्यायालयाने जामीन दिला होता; मात्र जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगणातील के.सी.आर. सरकारने त्यांना जुन्या प्रकरणात जाणीवपूर्वक अटक करून त्रास देण्याचा प्रकार चालवला आहे. एकूणच तेलंगणा सरकारची कृती ही पक्षपाती तथा संविधानविरोधी आहे. त्यामुळे …
Read More »संजय राऊत यांच्या कोठडीत 14 दिवसांनी वाढ
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढली आहे. संजय राऊत यांना 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. मुंबईतील गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत मागील 50 दिवसांपासून तुरुंगात आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर …
Read More »शिनोळी बु. ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी व भ्रष्टच आहे हे सिद्ध करू : शिनोळी ग्रामस्थ!
शिनोळी (प्रतिनिधी) : शिनोळी बु. ता. चंदगड ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करा, असे निवेदन ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असता सरपंच नितीन पाटील यांनी चौकशीला सामोरे जावू असे सांगत आपण चाळीस वर्षानंतर खूप परिवर्तन केले आहे. अशी फुशारकी मारली आहे. हिम्मत असेल तर सरपंचानी आमच्या प्रश्नाची उत्तरे पेपरमध्ये जाहीर …
Read More »काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन, उद्या अंत्यसंस्कार
मुंबई : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले. आज (17 सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 87 वर्षांचे होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना सोमवारी (12 सप्टेंबर) उपचारांसाठी नाशिक येथील सुयश खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे धुळे, …
Read More »स्वच्छतेची शपथ घेवून ’स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ
कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यात ’स्वच्छता ही सेवा’ अभियान दि. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत स्वच्छतेची शपथ घेवून या अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते ’स्वच्छता ही सेवा अभियान’ फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जलजीवन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta