मुंबई : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या राजकीय जोरदार हालचाली सुरू आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे. या दोन्ही उमेदवारांना जिंकण्यासाठी एका एका आमदाराचं मत फार महत्वाचं आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीकडून ही मतं मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे एकमेकांवर घोडेबाजाराचा देखील आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. …
Read More »अनिल देशमुख, नवाब मलिकांना राज्यसभेसाठी मतदान करता येणार? 8 जूनला सुनावणी
मुंबई : सध्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान करण्यासाठी मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीने वेळ मागितला आहे. या दोन्ही अर्जांवर ईडीने उद्यापर्यंत उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे. येत्या …
Read More »कोल्हापूरजवळ भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार, तिघे जखमी
कोल्हापूर : मित्रांसमवेत पार्टी करून कोल्हापूरकडे परतणाऱ्या तरुणांच्या मोटारीला कोल्हापूर जवळील पुईखडी घाटात भीषण अपघात होऊन दोन तरुण जागीच ठार झाले तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. शुभम हेमंत सोनार (24 राहणार राजारामपुरी) आणि शंतनु शिरीष कुलकर्णी (वय 28 राहणार मोरेवाडी तालुका करवीर) …
Read More »जागतिक पर्यावरण दिनी पारगड हेरिटेज रन मॅरेथॉन स्पर्धांचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात प्रारंभ
पारगड (एस. के. पाटील) : निसर्ग संवर्धन व प्रबोधनासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून ५ जून २०२२ रोजी ‘पारगड हेरिटेज रन’ मॅरेथॉन स्पर्धाचीआमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात सुरवात झाली. सकाळी ७ वाजता २५ कि.मी. मॅरेथॉन व ७.३० वाजता १० कि.मी. स्पर्धाना मोठ्या उत्साहात सुरवात झाली. आज पहाटे ४ पासून …
Read More »पुणे-बंगळुरू महामार्गावर अपघात; एकाच कुटुंबातील पाच ठार
सांगली : पुणे -बंगळुरू महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कार आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून सांगलीकडे जाताना हा अपघात घडली आहे. यामध्ये गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले जयसिंगपूर येथी रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. अरिंजय आण्णासो शिरोटे, स्मिता …
Read More »जागतिक पर्यावरण दिनी पारगड हेरिटेज रन मॅरेथॉन स्पर्धा
चंदगड (एस. के. पाटील) : निसर्ग संवर्धन व प्रबोधनासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून ५ जून २०२२ रोजी ‘पारगड हेरिटेज रन’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. किल्ले पारगड जनकल्याण संस्था मुंबई तसेच पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायत, ऑल्टिट्यूड क्वेस्ट ऍड्व्हेंचर एल.एल.पी, आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी स्पर्धा …
Read More »’आमच्या हातात ईडी नाही, पण अनुभव आहे’ राज्यसभा निवडणुकीवरून संजय राऊत भाजपवर बरसले
मुंबई : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केला. भाजपनं तिसरा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवलाय. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्यानं निवडणूक होणार दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळानं काल (03 जून …
Read More »राज्यसभा निवडणुकीचा धुरळा; आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी भाजप, मविआ लागले कामाला
मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे उमेदवार संजय पवार तर भाजपकडून माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन राजकीय मल्ल शड्डू ठोकून एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यात कोण कोणाला, कोणता डाव? टाकून पराजित करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. …
Read More »अबब! ऐकावं ते नवलच, चक्क चंदगड तालुक्यात होणार अस्सल हिऱ्यांचे उत्पादन
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अबब! ऐकावं ते नवलच, चक्क चंदगड तालुक्यात होणार अस्सल हिऱ्यांचे उत्पादन! हि बातमी वाचून आश्चर्य वाटले ना? हो खरच चंदगडच्या या कोकण भूमित फक्त काजू, आंबा, फणस पिकणार नाही तर येथे आता लाखो रुपयांचा हिरा देखील तयार होणार. शिरोलीचे संभाजीराव देसाई यांनी हिऱ्यांची कंपनी स्थापन …
Read More »ज्ञानवापी अतिक्रमणमुक्त होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहिल! : हिंदु जनजागृती समिती
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. मोहनजी भागवत यांनी काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात नकुतेच वक्तव्य केले आहे. आम्ही मा. मोहनजींचा आदर करतो; परंतु ही त्यांची भूमिका आहे. काशी ही मोक्षनगरी आहे, असे हिंदु धर्मशास्त्रांत वर्णिले आहे. हिंदु जीवनदर्शन तिच्याशिवाय अपुरे आहे. ज्ञानवापीमधील अविमुक्तेश्वराला मुक्त केल्याशिवाय हिंदु समाज मुक्त …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta