मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तीन उमेदवारांनी आज (दि.30) अर्ज दाखल केले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आज त्यांनी आपले …
Read More »स्वा. सावरकरांच्या विचारांकडे दुर्लक्ष केल्यानेच पाक आणि बांगलादेश यांसारखे देश कुरापती काढत आहेत! : श्री. नरेंद्र सुर्वे
कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्रष्टे क्रांतीकारक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चीन, पाकिस्तान यांसारख्या आजूबाजूच्या देशांची स्थिती पाहता भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने विदेश नीती काय असावी, याविषयी त्यांनी सजगपणे विचार मांडले होते. देशाच्या सीमा सुरक्षित रहाण्यासाठी भारतीय युवांचे सैनिकीकरण व्हायला हवे, ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका होती. त्यांनी गावोगावी जाऊन यासंबंधी मोठ्या …
Read More »…आता हनुमान जन्मस्थळाबाबत नवा दावा
गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या हनुमान जन्मस्थळाबाबत नवा दावा साधु महंतांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव हे किष्किंधा नगरी असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे. एवढेच नाही तर शासन दप्तरी, जिल्हा नियोजन समितीवर ही परिसराची किष्किंधा नगरी अशीच नोंद असल्याची माहिती येथील जाणकारांनी दिली आहे. ज्ञानवापी नंतर …
Read More »भाजपने स्वतःच्या स्वार्थासाठी संभाजीराजेंचा दुरुपयोग केला
संजय राऊतांचा घणाघाती आरोप नवी दिल्ली : सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकांवरुन राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सातत्यानं जडत आहेत. अशातच महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील आणि त्यातील दोन उमेदवार शिवसेनेचेचं असतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच, भाजपनं स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी संभाजीराजे …
Read More »चंदगडच्या तरूणांना गोव्यात ब्लॅकमेल करून लुटलेल्या तिघाना गोवा पोलिसाकडून अटक
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गोव्याला फिरायला गेलेल्या चंदगड तालुक्यातील ११ तरुणांना एका खोलीत कोंडून त्यांचा व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करत लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ही घटना गुरुवारी (दि. २६) गोव्यात घडली होती. या घटनेनंतर पीडित तरुण गेले दोन दिवस भीतीच्या छायेत होते. त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी …
Read More »राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात?
निवडणुकीतील चुरस वाढणार, घोडेबाजाराची शक्यता मुंबई : सुरुवातीला एकतर्फी वाटणारी राज्यसभेची निवडणूक आता रंगतदार होण्याची शक्यता आहे. भाजपने आपले दोन उमेदवार जाहीर केले असून सोमवारी कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांना मुंबईत येण्याचा संदेश पाठवला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. असं जर झालं तर या …
Read More »राज्यात राजर्षी शाहू विचारांचा प्रसारासाठी जणजागरण यात्रा होणार : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी, शाहू व फुले-आंबेडकर यांच्या विचारापासून प्रेरणा घ्यावी कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : शिव-शाहु-फुले-आंबेडकर यांची विचारांनी नेहमीच प्रेरणा दिली. लोकराजा शाहुंचे प्रेरणादायी विचार अधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्रात जनजागरण यात्रा होणार असल्याची माहिती गृहनिर्माण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. निर्मिती विचारमंच, कोल्हापूर आयोजित …
Read More »महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राहणार की जाणार? उद्या दिल्लीत फैसला
मुंबई : महाविकास आघडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाविकास आघडीमध्ये काँग्रेस पक्ष राहणार की जाणार यासाठी उद्या सोमवारी (ता. 30) दिल्लीत फैसला होणार आहे. काँग्रेस हायकमांडने उद्या महाराष्ट्रातली प्रमुख मंत्र्यांना तातडीने दिल्लीत बोलवले आहे. राज्यात सरकारमध्ये असूनही काँग्रेसला मिळत असलेली दुय्यम वागणूक, काँग्रेसच्या विषयाबाबत दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना मित्र …
Read More »भाजपचे सरप्राईज कार्ड! राज्यसभेसाठी पियुष गोयल व अनिल बोंडे यांची नावे जाहीर
मुंबई : राज्यसभेच्या 6 जागांसाठी लवकरच निवडणूक होत आहे. यापैकी 2 जागांवर शिवसेनेनं उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भाजपनं 2 जणांची नावं जाहीर केली आहेत. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना अपेक्षेप्रमाणे पुन्हा संधी देण्यात आली आहे. दुसर्या जागेवर माजी मंत्री अनिल बोंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बोंडे यांचं …
Read More »शहीद प्रशांत जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शहिद जवानाच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम, विधवा प्रथा बंदीचा कौतुकास्पद निर्णय कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी लडाखमध्ये सैन्याच्या वाहनाला एक भीषण अपघात झाला. सैन्याला घेऊन जाणारा हा ट्रक थेट नदीत कोसळा. त्यात एकूण 7 जवान शहीद झाले होते.या अपघातात साताराचे विजय शिंदे आणि कोल्हापूरचे प्रशांत जाधव शहीद झाले. तुतर्क सेक्टरमध्ये अपघातात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta