Monday , December 8 2025
Breaking News

महाराष्ट्र

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण : खासदार संभाजीराजे छत्रपती

मुंबई : राज्य सरकारकडे गेल्या दीड वर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या मराठा समाजाच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची तलवार उपसली आहे. राज्य सरकारने मागण्या तडीस न्याव्यात म्हणून २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात एकट्यानेच बेमुदत उपोषण करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सोमवारी जाहीर केले. दरम्यान, मराठा समाजाचे समन्वयक आणि समाजाने आंदोलनाच्या ठिकाणी …

Read More »

नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा सन्मान

माणगांव (नरेश पाटील) : शनिवार दि.12 फेब्रुवारी रोजी माणगांव नगर पंचायतीच्या नूतन नागराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा सत्कार वॉर्ड क्रमांक 16 च्या राहिवाश्यांकडून पवार यांच्या निवासस्थानी जाऊन केला. ज्ञानदेव पवार हे या वॉर्डातून भरघोस मतांनी निवडून आलेत. या सत्कार समारंभात ज्येष्ठ नागरिक भीमसेन वलेराव यांनी ज्ञानदेव पवार यांच्याबद्दलचे आपले विचार व्यक्त …

Read More »

युवकावर अज्ञातांकडून गोळीबार; माणगांव हादरले

माणगांव (नरेश पाटील) : माणगांव शहरातील कचेरी रोड येथे मध्यरात्री एका युवकावर बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा थरारक प्रकार घडला. त्यामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. सदर घटना माणगांव पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सदर घटना रात्री 12.10 वाजता घडली. कचेरी रोड येथील शारदा स्वीट मार्ट …

Read More »

ज्ञानदेव पवार यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला

माणगांव (नरेश पाटील) : ज्ञानदेव पवार यांनी गुरुवार दि. 10 रोजी नगराध्यक्ष पदावर विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या दिवशी माणगांव नगरपंचायतीत जाऊन आपला पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे स्वागत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी केले. त्यावेळी सर्व कार्यालयीन कर्मचारी तसेच सफाई कामगार उपस्थित होते. नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार आणि उपनगराध्यक्ष सचिन बोंबले यांना पुष्पगुच्छ …

Read More »

ज्ञानदेव पवार यांची माणगांव नगराध्यक्षपदी निवड

माणगांव (नरेश पाटील) : गुरुवार दि. 10 रोजी माणगांव नगरपंचायतच्या अध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष पदाकरिता निवडणुकीचा निकाल लागला असता ज्ञानदेव पवार हे अध्यक्षपदी विराजमान झाले तर उपाध्यक्षपदी सचिन बोंबले यांची निवड झाली. दुपारी 12:15 वाजता ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. ज्ञानदेव पवार हे माणगांव नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार असे भाकीत आमच्या …

Read More »

सयाजी हॉटेल कोल्‍हापूरमधील मून ट्रीकडून ‘चायनीज न्‍यू इअर २०२२ फेस्टिवल’चे आयोजन

कोल्‍हापूर : सयाजी हॉटेल कोल्‍हापूरमधील मून ट्री १ फेब्रुवारी २०२२ पासून चायनीज न्‍यू इअर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. लुनार न्‍यू इअर किंवा चायनीज न्‍यू इअर हे वसंत ऋतू आगमनाचे प्रतीक आहे आणि प्रदेशामधील चायनीज समुदाय हे वर्ष साजरे करतात. प्रत्‍येक वर्ष राशीचक्रामधील प्राण्‍याशी संलग्‍न आहे आणि वर्ष २०२२ हे …

Read More »

मोठ्या राजकीय नेत्याच्या त्रासाला कंटाळून दौलत आतापासून सोडणार : मानसिंग खोराटे

  हलकर्णी (एस. के. पाटील) : तालुक्यातील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या त्रासाला कंटाळून दौलत साखर कारखाना आजपासूनच सोडणार असे अथर्व इंटर ट्रेड प्रा. लिमिटेडचे मानसिंग खोराटे यांनी कारखाना स्थळावर सांगितले. दौलत साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आज सकाळपासून थकीत पगार आणि ग्रॅच्युटी मिळावी यासाठी गेटवर आंदोलनाला बसले आहेत. यामुळे जवळपास २-३ …

Read More »

मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा; केंद्राची राज्यसभेत माहिती

नवी दिल्ली : मराठीजनांसाठी एक खूशखबर असून लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल होण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र सरकारनं गुरुवारी राज्यसभेत माहिती दिली. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत सध्या आंतर मंत्रालयीन स्तरावर विचारविनिमय सुरु असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं केंद्रानं राज्यसभेत सांगितलं. सातत्यानं महाराष्ट्र सरकारनं यासाठी केलेल्या …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Read More »

काम करणाऱ्यांना कामाचे श्रेय दिल्यास विकासाला गती मिळेल : आमदार राजेश पाटील

१ कोटी १० लाखांच्या कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : राजकारण हे क्षणापुरते तर समाजकारण सदैव असायला हवे. आमदार हा एखाद्या गटाचा, गावचा नसून तो संपूर्ण आम जनतेचा आहे. निवडणूकीपूरत्या भूलथापा देणाऱ्यांची पाठराखण न करता काम करणाऱ्यांना त्यांच्या कामाचे श्रेय दिल्यास विकासाला गती मिळेल, असे विचार …

Read More »