Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कायदा-सुव्यवस्था राखणे प्रत्येकाचे कर्तव्य : एडिजीपी अलोक कुमार

  बेळगाव : सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सीमाभागात कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडिजीपी) अलोक कुमार यांनी केले. टिळकवाडी पोलीस ठाण्यात आज शुक्रवारी झालेल्या म. ए. …

Read More »

कोगनोळी आठवडी बाजार भरवण्यावरून वाद

  कायमचा तोडगा काढण्याची मागणी : प्रीतम पाटलांची मध्यस्थी कोगनोळी : येथील शुक्रवारी आठवडी बाजार भरण्याच्या पार्श्वभूमीवर व्यापारी नागरिक यांच्या वाद झाल्याची घटना शुक्रवार तारीख 23 रोजी दुपारी 3 सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गेली अनेक वर्षे शुक्रवारी आठवडी बाजार हा जुना बाजारपेठ येथे भरत आहे. बाजार पोलीस …

Read More »

खानापूर भाजप कार्यकरिणीची बैठक संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या कार्यकरिणीची बैठक येथील शिवस्मारक सभागृहात नुकताच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा कार्यदर्शी संदीप देशपांडे, सुभाष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, धनश्री सरदेसाई, वासंती बडिगेर, बाबूराव देसाई, जोतिबा रेमाणी, विजय कामत, …

Read More »