Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

कायदा आणि सुव्यवस्था कोणाच्या कार्यकाळात ढासळली हे सर्वश्रुत : सतीश जारकीहोळी

  बेळगाव : राज्यातील कायदा व सुव्यवस्था भाजपच्या कार्यकाळात ढासळली कि काँग्रेसच्या याची आकडेवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडली आहे, असे स्पष्टीकरण बेळगाव जिल्हा पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. बेळगावमधील काँग्रेस भवन येथे आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर कायदा आणि …

Read More »

150 वर्षे पूर्ण झालेल्या मत्तीकोप विहिरीचे होणार पुनर्जीवन….

  बेळगाव : खासबाग येथील टीचर्स कॉलनीमधील मत्तीकोप विहीर ही ब्रिटिशकालीन 150 वर्षे जुनी असुन जिथे संपूर्ण टिळकवाडी, शहापूर आणि खासबाग मधील नागरिक पोहायला शिकले होते, 60 वर्षा पूर्वी या विहिरीकडे दुर्लक्ष झाले आणि कालांतराने ती मुजून गेली व तिचे वैशिष्ट्य गमावले. प्यास फाउंडेशन, ए के पी फेरोकास्ट आणि बेम्को …

Read More »

२१ वर्षानंतर भेटले वर्गमित्र विद्यार्थी

  यरनाळमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा :आठवणींने शिक्षकही गहिवरले निपाणी (वार्ता) : लहानपणीच्या मराठी शाळेतील आठवणी सगळे जण जपून ठेवतात तशाच आठवणी यरनाळ येथील विद्यार्थ्यांनी तब्बल २१ वर्षांनी आपल्या मित्र-मैत्रिणी शिक्षकांसोबत जाग्या केल्या. निमित्त होते मराठी शाळेतील २००२ २००३ सालातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे. तब्बल २१ वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी …

Read More »