Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

सकल मराठा परिवारातर्फे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  सीमाप्रश्न पंतप्रधानांनी सोडविण्याची मागणी! कोल्हापूर : भाषावार प्रांत रचनेनंतर गेली ६० वर्षे प्रलंबित असलेला महाराष्ट्राच्या – कर्नाटक सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून सीमा भागातील गावांचा समावेश महाराष्ट्रमध्ये करावा, यासाठी सकल मराठा परिवार कोल्हापूर मार्फत निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना निवेदन देण्यात. गेली …

Read More »

मराठी भाषिकांवरील अन्यायाचा खानापूर समितीकडून जाहीर निषेध!

  खानापूर : एक नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण व निषेध सभा आयोजित करण्यात आली. शिवस्मारक येथे माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. लाक्षणिक उपोषणाला तालुक्यातील समितीप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ सीमासत्याग्रही नारायण लाड, पुंडलिक मामा चव्हाण, शंकर …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता?

  कोल्हापूर : गेली अनेक दशकं प्रलंबित असलेला बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्र-कर्नाटक वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुचनेनुसार सीमाभागातल्या प्रश्नाबाबत 4 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात होणाऱ्या बैठकीला दोन्ही राज्यांचे राज्यपाल, तसंच सीमाभागातल्या दोन्ही राज्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी …

Read More »