बेळगाव : जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांचे चरित्र मानवजातीला प्रेरणादायी असल्याचे मत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी व्यक्त केले. बेळगावात कोल्हापूरचे लक्ष्मीसेन भट्टारक स्वामीजींच्या नगर प्रवेश कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेले ते म्हणाले की, भगवान महावीरांनी मानव जातीला अहिंसेचा संदेश दिला आहे. लहान जीवालाही मारू नका. जगा आणि जगू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta