बंबलवाड येथे शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कटिबद्ध आहे. सरकार कुणाचेही असो शेतकरी बांधवांच्या समस्या कायम आहेत. शेतकऱ्यांचे नावे घेऊन सत्तेवर यायचे आणि शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणे राबवायची असे सरकारचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्यास सरकार असमर्थ ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती खुंटते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta