Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

श्रावणी भिवसेने स्केटिंगमध्ये केली धमाल

दौलतराव पाटील फाऊंडेशनतर्फे सत्कार : 70 पेक्षा अधिक मिळविली पदके निपाणी (वार्ता) : जिद्द व चिकाटीच्या जोरावर श्रावणी भिवसे या विद्यार्थिनीने वयाच्या अवघ्या दहा वर्षांमध्ये स्केटिंग या क्रीडा प्रकारांमध्ये 70 हून अधिक पदके पटकावली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकचे औचित्य साधून येथील दौलतराव सोशल फाऊंडेशन व जायंटस् ग्रुप ऑफ निपाणी …

Read More »

भाजपा सरकारला ‘हिंदू दहशतवादी’ म्हणत अल-कायदाची भारतात आत्मघातकी हल्ल्यांची धमकी; दिल्ली, मुंबईचाही केला उल्लेख

नवी दिल्ली : अल-कायदा या दहशतवादी संघटनेनं भारतामध्ये आत्मघाती दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. अल-कायदा इन द सबकॉन्टीनंट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेनं गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघाती हल्ले करण्याचा इशारा दिलाय. प्रेषित मोहम्मद यांच्या सन्मानासाठी आम्ही स्वत:ला उडवून देण्यासाठी तयार आहोत, असं या दहशतवादी संघटनेनं म्हटलंय. भाजपाच्या …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ञ समितीची बैठक उद्या

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ञ समितीची बैठक बुधवार दि. 8 जुन रोजी मुंबई येथे होणार आहे. सीमाप्रश्नी दाव्यावर तात्काळ सुनावणी व्हायला हवी यादृष्टीने कोणते प्रयत्न केले पाहिजे यावर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीला बेळगाव येथून ज्येष्ठ नेते या ऍड. राम आपटे, ऍड. राजाभाऊ पाटील तसेच तज्ञ समिती सदस्य दिनेश …

Read More »

असहाय्य घुबडाला जीवदान!

बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील आणि त्यांचे सहकारी सचिन अष्टेकर, कीर्ती टोपे व अनिल गोडसे यांनी आज एका जखमी अवस्थेत सापडलेल्या घुबडाला जीवदान दिल्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये त्यांची प्रशंसा होत आहे. सतीश पाटील आणि त्यांचे सहकारी नेहमीप्रमाणे सकाळी सायकलिंगला जाताना झाडशहापूर नजीक जखमी अवस्थेत एक घुबड रस्त्याशेजारी पडले …

Read More »

मुकुंद परब यांना विविध संस्थांतर्फे श्रद्धांजली!

बेळगाव : विविध संस्थांचे संस्थापक व संचालक असलेले निस्वार्थी व त्यागी वृत्तीने कार्य करणारे ऍड. मुकुंदराव परब यांच्या निधनाने सीमावासीय एका ज्येष्ठ कार्यकर्त्यास मुकले आहेत अशा शब्दात अनेकानी आपल्या भावना व्यक्त केल्या. येथील आदर्श सहकारी सोसायटीच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी ऍड. मुकुंद परब यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर मुकुंद …

Read More »

येळ्ळूर महाराष्ट्र राज्य फलक प्रकरणी सुनावणी उद्या

बेळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवून मराठी जनतेवर हल्ला करणाऱ्या पोलिसांनी लोकांनीच हल्ला केल्याचा कांगावा केला. लोकांवर गुन्हे दाखल केले. या याचिकेवर आता बुधवारी(दि. ८) होणार आहे. २०१४ मध्ये पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक हटविण्यात आला. शांतता पद्धतीने विरोध करणाऱ्या लोकांवर अनामुष हल्ला करण्यात आला. त्यानंतर …

Read More »

हिंडलगा महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघातर्फे उद्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

बेळगाव : हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मराठी, कन्नड, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या एप्रिल 2022 च्या दहावी परीक्षेत 80 टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार बुधवार दि. 8 जून रोजी दुपारी 2-00 वाजता येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला हिंडलगा गावचे सुपुत्र व भारताचे थोर शास्त्रज्ञ …

Read More »

’कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही’, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानासाठी बाहेर पडण्याला ईडीचा विरोध

मुंबई : कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असं स्पष्ट करत ईडीनं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानाच्या परवानगी अर्जाला विरोध केला आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कसम 62 नुसार हा एक औपचारीक अधिकार आहे, त्यामुळे तो मूलभूत अधिकार होऊ शकत नाही. त्यामुळे सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या या दोन्ही आमदारांना ही …

Read More »

राज्यसभा-विधान परिषद निवडणुकीत आमचा विजय निश्चित : येडियुरप्पा

बेळगाव : वायव्य मतदार संघातील दोन्ही जागा आम्ही नक्की बहुमताने जिंकू, राज्यसभेतही लेहरसिंग यांच्यासह तिन्ही जागा भाजप जिंकेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी व्यक्त केला. बेळगावात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना येडियुरप्पा म्हणाले, आमच्यात कसलाही गोंधळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीची संपूर्ण जगाने प्रशंसा केली आहे. त्यांचा केवळ नावामुळेच आमचा विजय …

Read More »

12 जूनपासून गोव्यात दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन!’

यंदाच्या हिंदु अधिवेशनाचे वैशिष्ट्य- ‘हिंदु राष्ट्र संसद’! कोल्हापूर : गोवा येथे गेल्या 10 वर्षांपासून होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे देशात हिंदु राष्ट्राची चर्चा प्रारंभ झाली. त्यानंतर हिंदु राष्ट्राचे ध्येय समोर ठेवून विविध क्षेत्रांत कार्य करणे प्रारंभ झाले. या 10 व्या अधिवेशनात हिंदु राष्ट्राची कार्यपद्धती रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. …

Read More »