Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

जपल्या जाताहेत संभाजीराजांच्या स्मृती!

बेळगाव : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त श्री एकदंत युवक मंडळाच्या वार्ता फलकाजवळ बुधवारी रात्री धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी विधिवत पूजन केले. छत्रपती संभाजी महाराजांनी आमिषाला बळी न पडता धर्मासाठी, स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान केले. हा आपला पराक्रम इतिहास आहे. …

Read More »

उद्योजक नायक हत्या प्रकरणी कुख्यात अंडरवल्ड डॉन बनंजे राजासह एकूण ९ आरोपी दोषी

कारवार : कारवारचे उद्योजक आणि भाजप नेते आर. एन. नायक यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात अंडरवल्ड डॉन बनंजे राजा याच्यासह एकूण 16 आरोपींपैकी 9 जणांना बेळगावच्या कोका न्यायालयाने आज दोषी ठरवून महत्वाचा निकाल दिला.होय, 21 डिसेंबर 2013 रोजी आर. एन. नायक यांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. 3 कोटी …

Read More »

मुगळी येथे नवीन रस्ता खचला; पडले भले मोठे खड्डे निकृष्ट दर्जाचे काम; ग्रामस्थांची कारवाईची मागणी

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मुगळी (ता. चंदगड) येथे दोन ते तिन दिवसापूर्वी दलितवस्तीमध्ये केलेला नवीन डांबरी रस्ता खचला आहे. त्यामुळे या निकृष्ट कामाला जबाबदार कंत्रादारांकडून हे काम अर्धवट झाले असून त्यावर ग्रामपंचायतीने योग्य ती कारवाई करून रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा …

Read More »

अनाथ मुलांना जेम्स पाहण्याचं सौख्य..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर येथील एकस्तासीस चिल्ड्रन्स होममधील अनाथ मुलांना दिवंगत सुपरस्टार पुनित राजकुमार यांचा सुपरहिट चित्रपट जेम्स पाहण्याचं सौख्य कु. हर्ष आनंद शिरकोळी यांनी मिळवून दिले आहे. येथील साईनाथ चित्रपटगृहात कुमार हर्षने ३० अनाथ मुलांचं तिकिट बुकिंग करून त्यांची जेम्स चित्रपट पहाण्याची इच्छा पूर्ण केली आहे. कु हर्ष एकस्तासीस …

Read More »

शांतता, विकास आणि सर्वसामान्यांची सुरक्षेला सरकारचे प्राधान्य : मुख्यमंत्री बोम्मई

बेंगळुरू : राज्यात शांतता, विकास आणि सर्वसामान्य जनतेची सुरक्षा यासाठी सरकार प्राधान्य देत असून हिजाब, हलाल प्रकरणांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला पोहोचलेला धक्का, यानंतर सरकार राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. विधानसौध येथे पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती …

Read More »

‘परीक्षा पे चर्चा’साठी बेळगावच्या केंद्रीय विद्यालयाच्या २ विद्यार्थ्यांची निवड

बेळगाव : विद्यार्थ्यांनी दडपण न घेता मुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा‘ हा उपक्रम सुरु केला आहे. येत्या 1 एप्रिल रोजी होणाऱ्या या चर्चेत बेळगावच्या 2 विद्यार्थ्यांची निवड झाली हा अभिमानाचा विषय असल्याचे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता परीक्षा …

Read More »

संकेश्वरमधील उपाध्ये चाळीत दिवसभर पेटते पथदिवे….

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरमधील उपाध्ये चाळीतील नागरिकांना आज दिवसाढवळ्या पेटते पथदिवे पहावयास मिळाले. उपाध्ये चाळीत दिवसभर, त्यातच भर उन्हात देखील पथदिव्यांचा प्रकाश पडलेला दिसला. सुर्याच्या प्रखर प्रकाशात पथदिव्यांचा मिनमिनता प्रकाश झाकोळलेला दिसला. हुक्केरी विद्युत संघाच्या लापरवाहीमुळे की पालिकेच्या दुर्लक्षामुळे कोण जाणे पथदिवे मात्र दिवसभर पेटतेच दिसले. विजेची पाण्याची बचत करण्याची …

Read More »

खानापूरात विद्युत खांबावरील उघड्या फ्यूजपेट्यामुळे जीवाना धोका!

खानापूर (प्रतिनिधी) : एकीकडे खानापूरचा विकास झाला असे लोकप्रतिनिधी सांगत असताना खानापूर शहरातील अनेक भागातील विद्युत खांबावरील उघड्या फ्यूजपेट्यामुळे नागरिकांकाना मृत्यचे आमंत्रण होत आहे. याचे उदाहरण म्हणजे खानापूर शहरातील रेल्वे स्टेशनवर रोडवरील विद्युत खांबावरील उघड्या फ्यूजपेट्या होय. खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोड हा नेहमीच माणसानी गजबजला रस्ता आहे. अशा रस्त्यावरील …

Read More »

गडहिंग्लज खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत संकेश्वरचा प्रितम निलाज प्रथम

संकेश्वर (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथे नुकत्याच पार पडलेल्या खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत संकेश्वर रोलर स्केटिंग अकॅडमीचा स्केटिंगपटू प्रितम कल्याणकुमार निलाज यांनी इनलाईन ५०० मी. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकावले. दुसऱ्या क्रमांकाची मानकरी अन्वी गुरव तर तिसरा क्रमांक आरोही शिलेदार, राही निलाज हिने पटकाविला. क्वाड स्केटिंग ५०० मी. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे …

Read More »

ईटींकडून नगरसेवकांची दिशाभूल : डाॅ. जयप्रकाश करजगी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी हे २४×७ पाणीपुरवठा योजनेची चुकीची माहिती देऊन नगरसेवकांची दिशाभूल करीत असल्याचे नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी सर्व २८ सदस्यांनी वर्षाकाठी दोन हजार रुपये पाणीपट्टीचा ठराव मांडला होता.त्या ठरावाला ईटी यांनी केराची टोपली …

Read More »