Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

ऍड. सुधीर चव्हाण यांचा शिवसेनेच्यावतीने सन्मान

बेळगाव शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कायदे सल्लागार ऍड. सुधीर चव्हाण यांची बेळगाव जिल्हा बार असोसिएशन उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने सन्मान करण्यात आला. बेळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन ऍड. सुधीर चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. सुधीर चव्हाण एक क्रियाशील कार्यकर्ते …

Read More »

कावळेवाडी वाचनालयतर्फे किल्ला स्पर्धांचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

कावळेवाडी…. राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचनालय तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही दिपावली निमित्त किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी शिवप्रतिमेला प्राचार्य आनंद आपटेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद यळूरकर होते. उपस्थित मान्यवराना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी …

Read More »

धारवाडात कोरोना बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येत तिप्पट वाढ

एकूण संख्या 182 वर, अजूनही वाढ होण्याचे संकेत बंगळूर : धारवाड येथील एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोना बाधित विद्यार्थ्यांची संख्या आता 182 वर गेली असून गुरुवारी हा आकडा केवळ 66 इतका होता. अजूनही या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे …

Read More »

ओला दुष्काळ जाहीर करा; तालुका म. ए. समितीची मागणी

बेळगाव : अलीकडे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासाठी सरकारने शेतकर्‍यांना प्रति एकर 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आली आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त मागणीचे …

Read More »

सतेज पाटील यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

अमल महाडिक यांची माघार कोल्हापूर : भाजप-काँग्रेस-शिवसेना यांच्यात विधान परिषद निवडणुकीसाठी समझोता एक्स्प्रेस धावली. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यावर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होते. त्यानुसार कोल्हापूर विधान …

Read More »

कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन तात्पूरते स्थगित

कोल्हापूर : गेल्या 19 दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांनी विलगीकरणासाठी एल्गार पुकारला आहे. मात्र, राज्य सरकारने तो मुद्दा बाजूला ठेवत 41 टक्के वेतनवाढ देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर विलीनीकरणाचा निर्णय समितीचा अहवालानंतर घेतला जाईल असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. दरम्यान, वेतनवाढ झाल्यानंतर विलीनीकरणाच्या मुद्यावर एसटी कर्मचारी आग्रही आहेत. त्यामुळे आझाद …

Read More »

न्हावेलीत गोवा दारू साठ्यावर छापा; एक लाख तीस हजारचा साठा हस्तगत, एकावर गुन्हा दाखल

चंदगड : न्हावेली ता. चंदगड येथे गोवा बनावटीच्या बेकायदा दारु साठ्यावर चंदगड पोलिसांनी छापा टाकून एकूण 1 लाख 30 हजार 592 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी न्हावेली येथील आरोपी संतोष महादेव गावडे (पाटील) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने संतोष याने घराच्या मागील बाजूस असलेल्या जनावारांच्या गोठ्यात दारूसाठा करून …

Read More »

निपाणीत अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई वाहतुकीच्या कोंडीसह अपघात

शिस्त लावण्याची मागणी निपाणी : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील बस संप सुरू असल्याने येथील बसस्थानक परिसरात खाजगी वाहनांची वर्दळ वाढली आहे. अनेक वेळा अंधारात रस्त्यावरच वाहने लावून प्रवाशांना निर्माण करत आहेत परिणामी वाहतुकीची कोंडी व लहान-मोठे अपघात होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी येथील बसस्थानक परिसरात निपाणी – कोल्हापूर …

Read More »

बोरगाव नगरपंचायतीचे अंतिम आरक्षण जाहीर लवकरच होणार

निपाणी : शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर महिना संपण्यापूर्वी घ्याव्यात असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व निवडणूक आयोगाला नुकतेच दिले होते. या अनुषंगाने 23 नोव्हेंबर 2021 रोजी नगरपंचायतीचे अंतिम आरक्षण जाहीर केले आहे. यामुळे बोरगाव नगर पंचायती लवकरच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर नगरपंचायतीसाठी मतदान …

Read More »

शेतकरी विरोधी मागे घेतलेला कायदा पास होईपर्यंत आंदोलन सुरूच

राजू पोवार : निपाणीत संविधान दिन कार्यक्रम निपाणी : केंद्र सरकारने केलेल्या शेतकर्‍यांच्या विरोधातील काळा कायदा संदर्भात देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी तब्बल वर्षभर आंदोलन केले. त्यामुळे सरकारने नमते घेऊन सर्व तिन्ही कायदे मागे घेतले आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेचा नैतिक विजय झाला आहे पण अजूनही राज्य आणि लोकसभेमध्ये हा कायदा मागे …

Read More »