Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

सांबरा येथे दोघा सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू

बेळगाव (प्रतिनिधी) : भाऊबीजेनंतरचा दिवस हा बहिणतीज म्हणून ओळखला जातो. बहिणींच्या दृष्टीने विशेष आनंदाचा असणारा हा सण सांबरा येथील दोघा बहिणींसाठी कर्दनकाळ ठरला. तलावात बुडून दोघा सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी महादेव तलाव येथे घडली. त्यामुळे सांबरा परिसरावर शोककळा पसरली आहे. मागील दोन दिवसांपासून घरामध्ये झालेल्या पूजेचे …

Read More »

नंदगड येथील तरुण मंडळाच्या कबड्डी क्रीडा महोत्सवास प्रारंभ

खानापूर : 61 वर्षांची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या नंदगड येथील तरुण मंडळाच्या कबड्डी क्रीडा महोत्सवास शनिवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दोन दिवस हा महोत्सव चालणारआहे.स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पंच पी. के. पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रेश्मा तालिकोटी, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय …

Read More »

हलशीसह विविध गावांमधील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे युवा समितीच्या कार्यकर्त्यांकडून हेस्कॉम अधिकारी धारेवर!

बेळगाव : ऐन दिवाळीमध्ये हलशी भागातील विविध गावांमधील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बीडी येथील हेस्कॉमच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला तसेच यापुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.गेल्या काही महिन्यांपासून हलशी, नंदगड, हलगा, मेरडा आदी भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास …

Read More »

राज्यात पेट्रोल आणि डिझेल दरात 7 रुपये कपात : मुख्यमंत्री बोम्माई

बेंगळुरू : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर राज्य सरकारनेही पेट्रोलच्या दरात कपात केली असून आज रात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली आहे. शहरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सदर माहिती दिली आहे. केंद्र सरकारने बुधवारी रात्री पेट्रोल दरात ५ आणि डिझेल दरात १० …

Read More »

कावळेवाडी येथील महात्मा गांधी वाचनालयाचा वर्धापनदिन ७ नोव्हेंबर रोजी

बेळगाव : महात्मा गांधी वाचनालयचा तिसरा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात येणार आहे. या साहित्यिक कार्यक्रमाला मालोजीराव अष्टेकर (माजी महापौर) हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.पहिल्या सत्रात निमंत्रित कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. याचे सूत्रसंचालन प्रा. अशोक आलगोंडी हे करणार आहेत. या बहारदार संमेलनात सहभागी… कवी शिवाजी …

Read More »

लोंढा आरएफओ गौराणीच्या गुंडगिरीचा भाजपकडून निषेध

खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा (ता. खानापूर) चे आरएफओ प्रशांत गौराणी यांनी माजी जि. पं. सदस्य व भाजप नेते बाबूराव देसाई यांना रविवारी लोंढा वनविभागाच्या कार्यालयात बोलावून शिवीगाळ करत कपाळाला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सोमवारी बोलविलेल्या पत्रकार परिषेद बाबूराव देसाई यांनी सांगितले.ते बोलताना म्हणाले की, माचाळी गावची समस्या सोडविण्यासाठी …

Read More »

कर्नाटक प्रशासनाची दडपशाही झुगारुन सीमावासीयांनी पाळला काळादिन!

बेळगाव : गेली ६५ वर्षे सीमाभागातील मराठी लोक संयुक्त महाराष्ट्र पूर्ण व्हावा यासाठी आंदोलन करीत आहेत. भाषावार प्रांतरचना करतेवेळी मुंबई प्रांतातातील चार जिल्हे हे तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आली होती. ज्यामुळे लाखो मराठी लोकांना इच्छेविरुद्ध तत्कालीन म्हैसूर राज्यात जावे लागले. तो दिवस होता १ नोव्हेंबर १९५६ जेव्हा राज्य पुनर्रचना …

Read More »

पाच महिला कराटेपटूंची निवड

बेळगाव : ऑल इंडिया कराटे डू अकॅडमीच्यावतीने घेण्यात येणार्‍या ब्लॅक बेल्ट कराटे परिक्षेकरिता बेळगावच्या एआयकेए (आयिका) ग्रुपचे 5 कराटेपटूंची निवड करण्यात आली आहे. गुजरातमधील भरुच येथे सिहान कल्पेश मकवाना यांच्या परिक्षणाखाली ही कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षा घेतली जाणार असून निवड झालेले बेळगावचे 5 कराटेपटू रेल्वेने बेळगावहून भरुचकडे रवाना झाले. दिया …

Read More »

तालुक्यात शिक्षक भरती करून शिक्षकांची समस्या सोडवा

आम आदमी पक्षाच्यावतीने निवेदन सादर खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळातून जवळपास 300 हून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्यातील काही प्राथमिक मराठी शाळेत एकच कन्नड शिक्षक आहेत. काही शाळेत अतिथी शिक्षक आहेत. त्यामुळे मराठी शाळेचा शैक्षणिक दर्जा खालवला …

Read More »

महामार्गा शेजारील 300 कुटुंबियांना वाचवा

नागरिकांची मागणी : नगराध्यक्ष भाटले यांना निवेदन निपाणी : भविष्यात होणार्‍या आणि शहरातून जाणार्‍या महामार्ग क्र. 4 च्या रुंदीकरणाबाबत शिवाजी नगर परिसरातील नागरिकांनी निवेदन देवून येथील रहिवाश्यांचा गांभिर्याने विचार करून त्यांची कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचवावे, अशी मागणी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनातील माहिती अशी, शिवाजी नगर भागातून …

Read More »