Wednesday , December 10 2025
Breaking News

मोफत रेशन आता सप्टेंबरपर्यंत

Spread the love


माणगांव (नरेश पाटील) : प्रधानमंत्री गरीब कल्याण मोफत अन्न योजना ही सप्टेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही वाढ 26 मार्च रोजी करण्यात आली आहे. सदर योजना एप्रिल 2020 पासून कोविड काळात चालू करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत टप्प्याटप्प्याने वाढविली ती आता सप्टेंबर 2022 पर्यंत वाढ केली आहे. या योजनेचा लाभ देशातील 80 कोटी लाभार्थींना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला नियमित मिळणाऱ्या धान्य सोबत अतिरिक्त पाच किलो गहू व पाच किलो तांदूळ असे मोफत धान्य मिळणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *