Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांची शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट; आजी-आजोबांसोबत लुटला मनमुराद आनंद!

  बेळगाव : लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांनी नुकतीच शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. आपल्या या भेटीप्रसंगी अभिनेते शिंदे यांनी साधलेला संवाद आणि केलेल्या मनोरंजनाने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना अत्यानंद मिळवून दिला. शांताई वृद्धाश्रमातील संवादादरम्यान सयाजी शिंदे यांनी सर्व आजी-आजोबांना त्यांचा आगामी चित्रपट “ऑल इज वेल” पाहण्यासाठी आमंत्रित केले. मी तुमच्या सहवासाचा …

Read More »

राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लोकायुक्त छापा!

  बेळगाव : आज सकाळी राज्यातील विविध ठिकाणी भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी एकाचवेळी अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकून दणका दिला. बेळगाव, शिमोगा आणि चिक्कमंगळुरू जिल्ह्यांमध्ये छापे टाकले आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली. छाप्यादरम्यान सापडलेली संपत्तीही जप्त केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बेंगळुरूमध्ये, बीबीएमपीचे कार्यकारी अभियंता प्रकाश यांच्या घरावर छापे टाकण्यात …

Read More »

काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये सामील होण्यास तयार : खासदार जगदीश शेट्टर

  बेळगाव: सत्ताधारी काँग्रेसमध्ये असंतोष वाढत असल्याने राजू कागे यांच्यासह अनेक आमदार भाजपमध्ये सामील होण्यास तयार आहेत, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी सांगितले. बेळगावमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे आणि सरकार पडण्याची वेळ जवळ येत आहे. मुख्यमंत्री बदलतील की नाही हे माहित नाही. …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर

  राष्ट्रपती, पंतप्रधानांसह काँग्रेस हायकमांडच्या भेटीचे नियोजन बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या संध्याकाळी दिल्लीला जात आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना भेटण्याचा त्यांचा मानस आहे. त्याच वेळी, मुख्यमंत्री काँग्रेस हायकमांडलाही भेटून राज्याच्या राजकारणातील घडामोडींची माहिती देतील. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या दिल्ली भेटीमुळे राज्य आणि भाजपच्या …

Read More »

राज्यातील सत्ताधारी कॉंग्रेसमध्ये वाढता असंतोष

  सरकारसमोर पेच; असमाधान व्यक्त करणाऱ्या आमदारांची संख्या वाढतीच बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारच्या कारभारावर काँग्रेस आमदार नाराजी व्यक्त करत आहेत. सत्ताधारी पक्षातील एकामागून एक एक आमदार सरकारविरुद्ध विधाने करत आहे, ज्यामुळे सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यावरून सरकारी पातळीवर सर्व काही ठीक नाही, कॉंग्रेस पक्षात असंतोष वाढत असल्याचे …

Read More »

भ्रष्टाचार आणि काँग्रेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू : सी. टी. रवी यांचा हल्लाबोल

  बेळगाव : भ्रष्टाचार आणि काँग्रेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भ्रष्टाचार सोडल्यास काँग्रेस नाही आणि काँग्रेस सोडल्यास भ्रष्टाचार नाही, असे विधान परिषदेचे सदस्य सी. टी. रवी यांनी केले असून राज्यातील काँग्रेस सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. सोमवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. हा काही …

Read More »

बेळगाव पोस्ट ऑफिसमध्ये ‘एपीटी 2.0’ सेवेचा शुभारंभ

  बेळगाव : भारतीय टपाल खात्याने देशभरातील ग्राहकांना जलद सेवा देण्यासाठी ‘अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी 2.0’ लागू केली आहे. याच नव्या सेवेचा आज बेळगावच्या प्रधान टपाल कार्यालयात शुभारंभ करण्यात आला. बेळगाव प्रधान टपाल कार्यालयाचे अधीक्षक एस.के. मुरनाळ, सहायक अधीक्षक एस.डी. काकडे, बी.पी. माळगे आणि पोस्टमास्टर लक्ष्मण चावडीमनी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत …

Read More »

चौथ्या गेटजवळील सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणाची मागणी तीव्र

  बेळगाव : बेळगावातील चौथ्या रेल्वे गेटवरील वाहतूक थांबवून भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, स्थानिकांनी आरोप केला आहे की, सुरुवातीला सांगितलेली योजना वेगळी होती आणि आता प्रत्यक्षात काम वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. त्यांनी सर्व्हिस रोड आणखी रुंद करण्याची मागणी केली आहे. बेळगावातील चौथ्या रेल्वे गेटवरील वाहतूक एका …

Read More »

हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका; उच्चदाबाच्या वीज प्रवाहामुळे उपकरणे, वायरिंग जळाली

  बेळगाव : हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीच्या वेळी केलेल्या चुकीमुळे हाय व्होल्टेज करंट अर्थात उच्चदाबाचा वीज प्रवाह निर्माण होऊन अनगोळ येथील चौथ्या रेल्वे गेटच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील कांही घरे आणि दुकानांमधील विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाल्याची घटना काल रविवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अनगोळ येथील चौथ्या रेल्वे गेटच्या दिशेने जाणाऱ्या …

Read More »

काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराविरोधात भाजपचा हल्लाबोल

  बेळगाव : देशात आणीबाणी लागू होऊन पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहरातील महावीर भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार जगदीश शेट्टर, माजी मंत्री व विधान परिषद सदस्य सी.टी. रवी, आ. अभय पाटील यांनी कार्यक्रमाला संबोधति केले. संविधानाला २५ वर्षे लागली तेव्हा देशात आणिबाणी लावण्यात आली, हा संविधानावील …

Read More »