Friday , October 18 2024
Breaking News

LOCAL NEWS

सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी – आमदार अनिल बेनके

बेळगाव : पावसामुळे भातशेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार अनिल बेनके, कृषिप्रधान आर. बी. नाईकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत तालुकाध्यक्ष सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि डी. बी. पाटील यांच्या द्रोण कॅमेऱ्याच्या सहाय्याने बुधवारी सकाळी पाहणी करण्यात आली आहे. मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले …

Read More »

१५ जुलैपर्यंत पुराची भीती नाही : उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ

बेळगाव : महाराष्ट्रात कमी पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे कोयना जलाशय परिसरात देखील कमी पाऊस पडल्यामुळे सध्या बेळगाव जिल्ह्याला पुराचा धोका नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली. कोरोना प्रादुर्भाव आणि पूर परिस्थिती संदर्भात चिकोडी तालुक्यात पाहणी दौरा केल्यानंतर आज बुधवारी सकाळी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री कारजोळ …

Read More »

बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

बेळगाव : शेतकरी, कामगार आणि गरिबांना दरमहा ५ हजार भरपाई द्यावी व अन्य मागण्यांसाठी रयत संघाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी पोती जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. निदर्शकांनी आ. अनिल बेनके यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन सादर केले. लॉकडाउन संकटाच्या काळात राज्य सरकारने शेतकरी, कामगार व गरिबांना पुरेशी …

Read More »

संतमीरा शाळेत वृक्षारोपण

बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त शाळेच्या मैदानावर वनमहोत्सवाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण ट्रस्टचे सदस्य कृष्णा भट, श्रीकांत कदम, आनंद कॉलिंगण्णावर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, वीणाश्री तुक्कार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत तुर्केवाडी, अनुराधा पुरी, आशा कुलकर्णी, सुजाता पाटील, गीता वर्पे …

Read More »

उद्या तिथीनुसार शिवप्रतिष्ठान साजरा करणार शिवराज्याभिषेक दिन सोहळा

बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने उद्या बुधवार दिनांक 23 रोजी शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.कोरोना प्रादुर्भाव पाहता शासकीय नियमावलीनुसार सामाजिक अंतर ठेवून शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जाणार आहे.प्रत्येक शिवभक्तांना या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात शिवाजी उद्या येथे सहभागी होता येणार नाही. यासाठी …

Read More »

आनंदनगर परिसरातील नागरिकांनी घेतली आमदारांची भेट

समस्या त्वरित सोडवण्याचे आश्वासनबेळगाव : आनंद नगर रहिवाशी संघटना आणि उत्कर्ष महिला मंडळावतीने आमदार अभय पाटील यांची भेट घेवून आनंद नगर परिसरातील नागरी समस्यांसंदर्भात चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात प्रामुख्याने नाल्यासंदर्भात समस्या मांडण्यात आली. आदर्श नगरपासून अन्नपूर्णेश्वर नगरपर्यंत वाहणाऱ्या नाल्यावर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी …

Read More »

बेळगावात लसीकरणाचे राजकारण आणि लोकप्रतिनिधींची मक्तेदारी : शुभम शेळके यांचा आरोप

बेळगाव : भारत सरकारकडून देशातील जनतेला मोफत लस दिली जात आहे. मात्र लसीकरणाच्या नावावर बेळगावातील लोकप्रतिनिधींनी स्वतःची जाहिरातबाजी चालवली आहे. सरकारकडून येत असलेल्या लसींवर बेळगावच्या लोकप्रतिनिधींनी स्वतःची मक्तेदारी निर्माण केली आहे. बेळगावात लसीकरणावरून सुरू असलेले राजकारण अत्यंत चुकीचे आहे. याविरोधात प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लसीकरणाची मोहीम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य …

Read More »

बेकवाड – हलशी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बेकवाड ते हलशी या आप्रोच रस्त्याची फार भयंकर दुर्दशा झाली असुन खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे.नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असुन रस्त्यावर पाणी साचले आहे.या रस्त्यावरून कारखान्याला जाणाऱ्या अवजड वाहनातुन ८० टन माल वाहतुक वर्षभर केली जाते. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था होत आहे. …

Read More »

भावी मुख्यमंत्रिपदावरून कर्नाटक कॉंग्रेसमध्ये वाद

बंगळूर : एकीकडे राज्य कोरोना महामारीने हैराण झालेले असतानाच कर्नाटकातील राजकीय पक्षांना सत्तेचे डोहाळे लागले आहेत. भाजप व कॉंग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांचे आमदार नेतृत्वावरून वाद घालीत आहेत. मुख्यमंत्रिपदावरून एकमेकाला शह-प्रतिशह देण्याच्या प्रयत्नात दोन्ही पक्षांचे आमदार आणि नेतेही आहेत. भाजपमधील नेतृत्वाचा वाद काहीसा शांत झालेला असताना आता भावी मुख्यमंत्री कोण? …

Read More »

जुलैअखेर शाळा-कॉलेज सुरु करा : तज्ज्ञ समितीची शिफारस

बेंगळुरू : २–३ वर्षे मुले शिक्षणापासून दूर राहिली तर मुलांच्या भवितव्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांच्या भवितव्याचा दृष्टीने येत्या जुलैअखेर राज्यात शाळा–कॉलेज सुरु करा, अशी शिफारस डॉ. देवी शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ समितीने सरकारला केली आहे. राज्यात कोरोना रोखण्यासह शैक्षणिक उपक्रमही सुरु राहिले पाहिजेत. त्यामुळे शाळा-कॉलेज सुरु करणे संयुक्तिक ठरेल …

Read More »