Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे लवकरच उद्घाटन : आमदार अनिल बेनके

बेळगाव : बेळगाव शहरात 140 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम येत्या 4 महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली आहे. बिम्स आवारातील सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाची आमदार अनिल बेनेके यांनी आज मंगळवारी बिम्सचे संचालक ए. बी. पाटील यांच्यासह कंत्राटदार आणि …

Read More »

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वननेस योगा चॅलेंज कार्यक्रम संपन्न

बेळगाव : वननेस योगा चॅलेंज हा शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य, आनंद आणि एकतेचा क्रांतिकारक मार्ग आहे. पंधरा जून पासून सात दिवसासाठी हा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने जगभरातील साधकांसाठी आयोजित करण्यात आला होता. श्री प्रीताजी यांनी त्यांच्या अनुयायांना आणि लाखो साधकांना या योग प्रवासात सामील होण्याचे आवाहन केले होते, त्याला अनुसरून …

Read More »

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थांना आवाहन

बेळगाव : मराठा समाजातील यंदाच्या दहावी परीक्षेत ९० टक्के तर बारावीमध्ये ८५ टक्के गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सत्कार होईल. तरी पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो, संपूर्ण पत्ता, मोबाईल व व्हॉटसअप नंबरसह मराठा समाज सुधारणा …

Read More »

जिल्हा प्रशासनातर्फे सुवर्ण सौधमध्ये योग दिन साजरा

बेळगाव : ‘मानवतेसाठी योग’ या घोषवाक्याला अनुसार जागतिक योग दिनानिमित्त आज सुवर्ण विधानसौध येथे जिल्हा प्रशासनातर्फे योग दिन साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, शिक्षण खाते, महानगरपालिका, पर्यटन खाते, राणी चन्नम्मा विद्यापीठ, स्काऊट आणि गाईड, नेहरू युवा केंद्र व पतंजली योग विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण विधानसौध येथे योग …

Read More »

फरारी कुख्यात गुंडावर बेळगाव पोलिसांचा गोळीबार

बेळगाव : बेळगाव येथील फरारी गुंडावर पोलिसांनी गोळीबार करून त्याला जखमी केले आहे. भवानीनगर येथे झालेल्या बिल्डर राजू दोड्डभोम्मनावर याच्या खून प्रकरणी फरारी असलेला गुंड विशाल सिंग चव्हाण याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात त्याच्या पायावर गोळी लागली असून तो जखमी झाला आहे. मंगळवारी सकाळी धर्मनाथ …

Read More »

४० वर्षात झाले नाही, ते ‘डबल इंजिन’ सरकारने ४० महिन्यात केले

मोदींचा विरोधकाना टोला, ३३ हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचा कोनशीला कार्यक्रम बंगळूर : बंगळुरमधील उपनगरीय रेल्वे प्रकल्पाची गेल्या ४० वर्षांपासून चर्चा सुरू आहे. पण आम्ही तसे नाही, आम्ही ४० महिन्यांत कार्यक्रम पूर्ण केले. शहरातील रेल्वे प्रकल्प काही महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. शहरातील कोम्मघट्टा येथे …

Read More »

विराट मोर्चाने मराठी माणसाची शक्ती दाखवून देण्याचा तालुका समितीच्या बैठकीत निर्धार

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीमुळेच सीमाभागात मराठी भाषा टिकून आहे. आता आपले हक्क डावलणार्‍या कर्नाटकी प्रशासन आणि सरकारला जाब विचारण्याची वेळ आली. 27 जूनच्या विराट मोर्चाची जनजागृती झाली असली तरी, प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या गावात मोर्चाची जागृती करावी आणि विराट मोर्चात मराठी माणसांची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

कागवाड मतदारसंघात तीन कोटींचे रस्ते

मंगसुळी-ऐनापूर, कागवाड-गणेशवाडी रस्ता कामाला प्रारंभ अथणी : कागवाड मतदार संघातील मंगसुळी-ऐनापूर रस्त्यासाठी 2 कोटी रूपये तर कागवाड-गणेशवाडी रस्त्यासाठी 1 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. माजी मंत्री व आ. श्रीमंत पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला असून त्यांच्या हस्ते या दोन्ही रस्ताकामांना प्रारंभ झाला. सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत हे रस्ते होणार …

Read More »

खरा धर्म समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे; जगावर प्रेम करावे : नारायण उडकेकर

मराठी विद्यानिकेतनमध्ये साने गुरुजी स्मृतिदिन साजरा बेळगांव : मराठी विद्या निकेतन बेळगावमध्ये 11 जून 2022 रोजी मराठी विद्यानिकेतन येथे साने गुरुजी स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे शिक्षक नारायण उडकेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गजानन सावंत, मुख्याध्यापक इंद्रजीत मोरे आणि इतर सर्व शिक्षक व विद्यार्थी …

Read More »

निसर्गाशी एकरूप होऊन जगायला शिकले पाहिजे ; पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे : वन अधिकारी श्री. विनय गौडर

माजी विद्यार्थी संघटना, एल्गार-प्रगतिशील, दमशी मंडळ बीके-ज्योती, वायसीएमयू, जेसीयेतर्फे विषेश व्याख्यान आणि वन महोत्सव साजरा बेळगाव : जनतेला कोरोना नंतर जागी करण्याची पुन्हा एकदा नितांत गरज आहे. अनेक घटकांमुळे जगभरात बदल घडून आले हे समजून घेऊन वागायला हवे. निसर्गाचा ऱ्हास झाल्यास मानवाचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही यासाठी आज पर्यावरण …

Read More »