Saturday , December 13 2025
Breaking News

दारू सोडण्यासाठी हर्बल औषध घेतले पण चौघांना जीव गमवावा लागला!

Spread the love

 

कलबुर्गी : दारू सोडण्यासाठी हर्बल औषध सेवन केलेल्या चौघांना आपला जीवच गमवावा लागला, ही दुर्दैवी घटना कलबुर्गी येथे घडली आहे.

कलबुर्गी जिल्ह्यातील सेदाम तालुक्यातील इमदापुर येथे ही घटना घडली. तायप्पा उर्फ फकीरप्पा मुत्याना याने दारू सोडण्यासाठी हर्बल औषध सेवन दिले ते. काल तीन जणांचा मृत्यू झाला आणि आज आणखी एकाचा मृत्यू झाला.
बुरगपल्ली गावातील लक्ष्मीनरसिंहलू (४५), शहाबाद शहरातील गणेश बाबू राठोड (२४), मुदगल गावातील नागेश भिमाप्पा गडगु (२५) आणि भिमनहल्ली तांडा येथील मनोहर (३०) अशी मृतांची ओळख पटली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगुंदी येथे शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी अतिप्रसंग; गावकऱ्यांनी शिक्षकाला चोपले

Spread the love  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *