Monday , April 20 2026
Breaking News

दारू सोडण्यासाठी हर्बल औषध घेतले पण चौघांना जीव गमवावा लागला!

Spread the love

 

कलबुर्गी : दारू सोडण्यासाठी हर्बल औषध सेवन केलेल्या चौघांना आपला जीवच गमवावा लागला, ही दुर्दैवी घटना कलबुर्गी येथे घडली आहे.

कलबुर्गी जिल्ह्यातील सेदाम तालुक्यातील इमदापुर येथे ही घटना घडली. तायप्पा उर्फ फकीरप्पा मुत्याना याने दारू सोडण्यासाठी हर्बल औषध सेवन दिले ते. काल तीन जणांचा मृत्यू झाला आणि आज आणखी एकाचा मृत्यू झाला.
बुरगपल्ली गावातील लक्ष्मीनरसिंहलू (४५), शहाबाद शहरातील गणेश बाबू राठोड (२४), मुदगल गावातील नागेश भिमाप्पा गडगु (२५) आणि भिमनहल्ली तांडा येथील मनोहर (३०) अशी मृतांची ओळख पटली आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *