Sunday , July 26 2026
Breaking News

दारू सोडण्यासाठी हर्बल औषध घेतले पण चौघांना जीव गमवावा लागला!

Spread the love

 

कलबुर्गी : दारू सोडण्यासाठी हर्बल औषध सेवन केलेल्या चौघांना आपला जीवच गमवावा लागला, ही दुर्दैवी घटना कलबुर्गी येथे घडली आहे.

कलबुर्गी जिल्ह्यातील सेदाम तालुक्यातील इमदापुर येथे ही घटना घडली. तायप्पा उर्फ फकीरप्पा मुत्याना याने दारू सोडण्यासाठी हर्बल औषध सेवन दिले ते. काल तीन जणांचा मृत्यू झाला आणि आज आणखी एकाचा मृत्यू झाला.
बुरगपल्ली गावातील लक्ष्मीनरसिंहलू (४५), शहाबाद शहरातील गणेश बाबू राठोड (२४), मुदगल गावातील नागेश भिमाप्पा गडगु (२५) आणि भिमनहल्ली तांडा येथील मनोहर (३०) अशी मृतांची ओळख पटली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *