खानापूर : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी म. ए. समितीचे युवा नेते निरंजन सरदेसाई यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निरंजन सरदेसाई यांनी आज आपल्या निवासस्थानी साहित्यिक म. ए. समितीचे नेते कै. उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आपल्या समर्थकांसह पदयात्रेने जाऊन आपला उमेदवारी अर्ज …
Read More »एससी/एसटी आरक्षण वाढीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
बंगळूर : अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) साठी रोजगार आणि शिक्षणात आरक्षण वाढवण्यासाठी राज्यघटनेच्या ९ व्या अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. विधानसौध येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुसूचित जातींसाठी १५ वरून १७ टक्के आणि अनुसूचित जमातीसाठी …
Read More »छत्रपती शिवरायांची मूर्ती स्थापन करूनच रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करा : रमाकांत कोंडूस्करांचा इशारा
बेळगाव : जनतेचे प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत. कोणताही कार्यक्रम असो महाराजांना वंदन करूनच कार्यक्रमाला सुरू होते. परंतु बेळगाव रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती येथे लावण्यात आलेली नाही. महाराजांची मुर्ती बसवूनच रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केली. संपूर्ण बेळगावकरांच्या …
Read More »कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमीचे निधन
बेळगाव : महिन्याभरापूर्वी कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आदर्श नगर राम कॉलनी येथील रहिवासी, नागेश यल्लाप्पा कुसाणे (वय 68) यांचे आज गुरुवारी सकाळी निधन झाले. 9 जानेवारी रोजी वडगाव स्मशानभूमी समोरील खुल्या जागेकडून घराकडे येत असताना, नागेश यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात नागेश गंभीर जखमी झाले होते. …
Read More »बेळगाव-पंढरपूर रेल्वे सेवा पूर्ववत करावी
दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाला निवेदन सादर बेळगाव : बेळगावमधील वारकर्यांसाठी बेळगाव-पंढरपूर रेल्वे सेवा प्रत्येक दिवशी दोन वेळा पुन्हा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे प्रिन्सिपल चीफ कमर्शिअल मॅनेजर ए. एस. राव यांना बेळगाव जिल्हा वारकरी संघातील वारकरी आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटी चेअरमनपदी विनोद पाटील
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बुधवारी दि. 7 रोजी झालेल्या नगरपंचायतीच्या सर्व साधारण बैठकीत नुतन स्थायी कमिटीच्या चेअरमनपदी नविन नगरसेवकांना संधी देण्याबाबत चर्चा करण्यात आला. या सर्वानुमते विनोद पाटील यांच्या नावाची नगरसेवकातून चर्चा झाली. यावेळी स्थायी कमिटीच्या चेअरमन पदी विनोद पाटील …
Read More »प्रवीण तोगडियांनी राज ठाकरेंना डिवचलं; अजानच्या मुद्द्यावर म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या काळात राजभैय्या!
मुंबई : गेल्या वर्षी मनसे आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवर लावण्यात येणारे लाऊडस्पीकर आणि त्यावर चालणारी अजान याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील लाऊडस्पीकर बंद होत नाहीत, तोपर्यंत आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही राज ठाकरेंनी दिला होता. त्याविरोधात प्रतिकात्मक आंदोलन म्हणून मंदिरांवर भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवण्याचंही …
Read More »मंत्रिपदासाठी 100 कोटींची लाच मागितल्याच्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपींनी पाच आमदारांशी संपर्क केल्याचं चौकशीत समोर
मुंबई : मंत्रिपदासाठी 100 कोटींची लाच मागितल्याच्या प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीनी पाच आमदारांशी संपर्क केल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. मुख्य आरोपी रियाझ शेख याच्या सीडीआर तपासात ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. महाराष्ट्र सरकारमधील 100 कोटींचं कॅबिनेट मंत्रीपद प्रकरणी नवा खुलासा झाला आहे. …
Read More »माघी यात्रेत विठुरायाचा खजिना भरला, तब्बल 4 कोटी 88 लाखांचे भरभरुन दान, उत्पन्नात चौपट वाढ
सोलापूर : यंदाच्या माघी यात्रेच्या दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे उत्पन्न चौपट वाढले असून देवाच्या चरणी तब्बल 4 कोटी 88 लाख 62 हजार 28 रुपयांचे भरभरुन दान मिळाले आहे. यामध्ये सोने, रोख देणगी पावती, हुंडी पेटीतील जमा रक्कम आणि भक्त निवास येथील उत्पन्नाचा समावेश आहे. या माघी काळात …
Read More »मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थी दत्तक योजनेला शिवाजी हंगिरकर व सोनाली माने कोंडुसकर यांच्याकडून आर्थिक मदत
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरू करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले दत्तक योजनेला समाजातील दानशूर व्यक्ती, शाळेचे हितचिंतक व माजी विद्यार्थी भरभरून मदत करीत असतात.. या योजनेच्या माध्यमातून गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शाळेकडून दिले जाते… तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणणे व चांगले शिक्षण व शैक्षणिक सुविधा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta