बेळगाव : संपूर्ण देश अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. “हर घर तिरंगा” योजनेला प्रतिसाद देत देशवासियांना 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्यदिन साजरा केला. यामध्ये कोनवाल गल्ली येथील नागरिक संजय देसाई यांची कन्या तेजस्वी संजय देसाई या चिमुरडीने देखील आपल्या घरी स्वातंत्र्यदिन साजरा केला. तिचा हा व्हिडिओ सध्या …
Read More »संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन महिलेची; फडणवीसांचा खुलासा
मुंबई : मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या समुद्रात दोन संशयास्पद बोटी सापडल्याने खळबळ उडाली होती. या बोटींमध्ये एके-४७ सह काही शस्रास्त्रे सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, ही बोट समुद्रात भरकटून रायगडच्या किनाऱ्यावर आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बोटीबाबत सभागृहात …
Read More »एकरकमी एफआरपी, शेतकर्यांच्या 50 हजारांच्या मदतीवरून राजू शेट्टींचा शिंदे सरकारला निर्णायक इशारा
कोल्हापूर : एकरकमी एफआरपी आणि शेतकर्यांच्या 50 हजार सानुग्रह मदतीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी निर्णायक इशारा दिला आहे. एकरकमी एफआरपी आणि दसर्यापूर्वी 50 हजारांची मदत मिळाली नाही, तर रस्त्यावरील लढाईला तयार राहावे, असा इशारा त्यांनी शिंदे सरकारला दिला. यावर्षीची एफआरपी व ऊस दर लढाई …
Read More »जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी अबनाळीच्या विद्यार्थ्यांची निवड
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील मीलाग्रेस चर्च शाळेत झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. प्राथमिक विभागाच्या मुलांच्या गटातून श्रीधर धानाप्पा करंबळकर, सचिन प्रभाकर डिगेकर, गुरुप्रसाद संजय गावकर तर मुलींच्या गटातून सातुली रमेश गावकर, प्रेमीला लक्ष्मण मेंडीलकर, मलप्रभा मारुती गुरव, वर्षा विलास मेंडीलकर हे …
Read More »खानापूर अबकारी खात्याच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील अबकारी खात्याच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन सजावट व विद्युत्तरोषणाई करण्यात आली होती. यावेळी खानापूर अबकारी खात्याचे अधिकारी दवलसाब शिंदोगी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी महात्मा गांधींच्या फोटोचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाला अबकारी खात्याचे …
Read More »येडियुराप्पा यांची भाजपच्या संसदीय मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार अनिल बेनके यांच्याकडून शुभेच्छा!
बेळगाव : गुरुवार दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी भाजपच्या संसदीय मंडळाच्या सदस्यपदी निवड झालेले माजी मुख्यमंत्री श्री. बी. एस. येडियुराप्पा यांची आज कावेरी निवासस्थानी भेट घेवून अभिनंदन करुन आशिर्वाद घेतला. यावेळी आमदार अनिल बेनके म्हणाले की, आज निकटपुर्व मुख्यमंत्री, कर्नाटकाचे लाडके नेते, …
Read More »खेळातून सांघिक भावना निर्माण होते : क्रीडा शिक्षणाधिकारी जोगळे
कुर्ली हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा निपाणी (वार्ता) : खेळ खेळत असतांना मनात खिलाडूवृत्ती हवी. खेळाडूंमध्ये सामना जींकण्याचे ध्येय हवे. त्यातूनच त्यांच्यात सांघिक भावना निर्माण होते. ही सांघिक भावना अबाधित ठेवण्याचे काम खेळाडू करीत असतात, असे मत चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा क्रिडा शिक्षणाधिकारी एस. बी. जोगळे यांनी व्यक्त केले. ते कुर्ली येथील …
Read More »सलग सव्वा तास स्ट्रेचिंग करून सैनिकांना मानवंदना!
सद्गुरू तायक्वांदो अकादमीचा अनोखा उपक्रम: विद्यार्थ्यांना वाटली भगवद्गीता निपाणी (वार्ता) : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील श्री वेंकटेश मंदिरमध्ये सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांना मानवंदन म्हणून 1 तास पंधरा 15 मिनिटे न थांबता स्ट्रेचिंग केले. सैनिकांना व भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार्या अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांसाठी हा …
Read More »रायगडमध्ये शस्त्रांनी भरलेली बोट आढळली; एके-47, स्फोटके जप्त
मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी 2 बोट संशयास्पदरित्या आढळल्याने रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पैकी एका बोटीत एके-47 रायफल्स व स्फोटके सापडले आहेत. रायगडसह आसपासच्या परिसरात नाकाबंदी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी लागू केली आहे. श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर येथे एक छोटी बोट सापडली आहे. …
Read More »विद्यार्थ्यांचे आरोग्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक
युवा नेते उत्तम पाटील: ’अरिहंत’ शाळेत शुद्ध पेय घटकाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शाळेतून शिक्षण घेणारा विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न झाला पाहिजे. त्यासाठी आपण अनेक वर्षापासून प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. विद्यार्थी सदृढ व निरोगी झाला पाहिजे, यासाठी त्याला सर्वच घटकांची आवश्यकता असते. त्यात प्रामुख्याने शुद्ध पाण्याची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना शाळेतच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta