Thursday , September 19 2024
Breaking News

Belgaum Varta

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत पुन्हा गोंधळ

नड्डांच्या वक्तव्यामुळे येडियुराप्पांच्या ‘सेफ’ची चर्चा बंगळूर : एकिकडे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या राजीनाम्याची क्षणगणना सुरू असतानाच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोव्यात बोलताना येडियुराप्पा यांच्या कार्याचे कौतुक करून नेतृत्व बदलाचा प्रश्नच उत्पन्न होत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येडियुराप्पा जाणार कि राहणार? याविषयीचे गुढ कायम आहे. रविवारी (ता. …

Read More »

वाह रें पठ्या ….. पुरावर स्वार होऊन केला १३ गावांचा विजपुरवठा सुरळीत

नेसरी येथील हर्षची कामगिरी तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड- नेसरी परिसरात महापूर म्हटले की अंगावर काटा उभा राहतो. यावेळी तर घटप्रभा नदिने पुराचा विक्रम केल्याने परिसरातील अनेक गावांचा विजपुरवठा खंडीत झाला होता. पण नेसरी ता. गडहिंग्लज विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सेवेचे ठायी तत्पर…विजवितरण म्हणत महापुरातही धाडस दाखवत पुरातून पोहत …

Read More »

बेळगाव ऑनलाईन मराठी साहित्य संमेलनात कवींची काव्य मैफिल रंगली बाहरदार …

बेळगाव : आपली काव्यरचना सादर करून त्यांनी सर्व कवीना दर्जेदार कविता लिहिण्याचे आव्हानेही केले. काव्य हे समाजमनाचे, वास्तवाचे, वेदनांचे, दुखांचे, आनंदाचे असते. त्या आपल्या भावना प्रतिभेच्या जोरावर ती व्यतीत केल्या पाहिजेत एक सुंदर काव्य निर्मिती करता आली पाहिजेत आणि कविला भावविश्व साकारता आले पाहिजेत. असे वणी यवतमाळ येथील कवी आनंद …

Read More »

मीराबाई चानूला प्रसाद होमिओफार्माकडून मदत

बेळगाव : लाकडे गोळा करून संघर्ष करत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावणारी मीराबाई चानु हिला सरकारकडून मदत मिळतच आहे. बेळगावातील एका फार्मसी चालवणाऱ्या युवकाने देखील मदत देऊ करत अभिनंदन केले आहे. बेळगाव येथील प्रसाद होमिओफार्माचेप्रसाद घाडी यांनी पंतप्रधान कार्यालयाद्वारे पाच हजारांची मदत देऊन मीराबाई चानू हिचे अभिनंदन केले आहे. भारतात गरिबीतून संघर्षातून …

Read More »

गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची नियमावली लवकर जाहीर करावी

लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन बेळगाव : बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक आहे. मात्र, गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच आहे. साधेपणाने उत्सव साजरा करणे म्हणजे नेमका कसा साजरा करायचा, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. तरी, कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची नियमावली लवकर जाहीर करावी, …

Read More »

श्रीराम सेनेतर्फे राबविण्यात आले डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबीर

बेळगाव : श्रीराम सेना हिंदूस्थान यांच्यावतीने व डॉ. सोनाली सरनोबत यांच्या सहयोगाने आज आनंद नगर, वडगाव येथे डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्री शिव मंदिर विश्वस्त मंडळ, आनंद नगर यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचा परिसरातील जवळपास एक हजार लोकांनी लाभ घेतला. संघटनेचे …

Read More »

जळगे शिवारात नागसर्पला जीवदान

खानापूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी करून सोडले. प्राणीमात्रांनाही याचा त्रास माणसाप्रमाणे झाला. याची प्रचिती नुकतीच आली. जळगे (ता. खानापूर) नारायण निलजकर यांच्या शिवारातील पाण्याच्या प्रवाहातुन वाहत आलेल्या नागसर्पाला पकडून त्याला जंगलात सोडण्यात आले.याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगे येथील शेतकरी नारायण निलजकर यांच्या शिवारात पाण्याच्या प्रवाहातून …

Read More »

बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचा आत्मा.. : खासदार संजय राऊत

मातृभाषेतून शिक्षण हा सर्वांचा नैसर्गिक आणि न्याय हक्क : संमेलनाध्यक्ष श्रीराम पचिंद्रे बेळगाव : “बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र हा झाला पाहिजे यासाठी हुतात्मे दिलेले आहेत, तिथल्या व्यक्तीला जेव्हा काठी बसते त्याचा वळ आम्हाला जाणवतो. सीमाभागात मराठी संस्कृती नांदते आहे. सीमाभागात शैक्षणिक व साहित्य संमेलनातून भाषा संस्कृतीचे संवर्धन केले जात आहे. यासाठी …

Read More »

आमदारांनी जमा केलेल्या कचऱ्याचा ट्रॅक्टर खाली केला आयुक्तांच्या घरासमोर …!

बेळगाव : बेळगाव शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढिगारे पाहून नागरिकांतून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी शहराच्या स्वच्छतेचे काम योग्य प्रकारे करीत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना सकाळपासूनच समर्थकांसह जागोजागचा कचरा जमा करून तो ट्रॅक्टरमध्ये भरला आणि तो थेट विश्वेश्वरनगर …

Read More »

जत- जांबोटी महामार्गावर खानापूर जांबोटी क्राॅसवर खड्डा बुजवा

खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवर अर्धवट केलेल्या रस्ता दुरूस्तीमुळे तसेच नुकताच पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या मधोमध खड्डा पडून पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना, चारचाकी वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे धोका निर्माण होत आहे.याची लोकप्रतिनिधीनी पाहणी करून संबंधित पीडब्लूडी खात्याच्या अधिकाऱ्यांना खड्डा बुजविण्याची सुचना करावी. …

Read More »