Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी

  मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीमध्येही आरोपी निश्चिती होऊ शकली नाही. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यावेळी आरोप निश्चिती केली जाणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीवेळी 7 संशयित न्यायालयात हजर होते. काही संशयितांचे नातेवाईकही न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, गोविंद पानसरे हत्या …

Read More »

बेळगाव स्मार्टसिटीने जिंकला “समावेशक शहर पुरस्कार-2022”

  बेळगाव : प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स ((NIUA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्मार्ट सोल्युशन्स चॅलेंज ऑफ सर्व प्रमुख सिटी स्पर्धेत बेळगाव स्मार्ट सिटीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील बहुआयामी सहभागासाठी बेळगाव स्मार्ट सिटीने पॅन सिटी इम्प्लिमेंटेड सोल्युशन्स श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या …

Read More »

सिद्धोजीराजे निपाणकर सरकार राजवाड्यात पिर-पंजांच्या स्थापना

  शेकडो वर्षाची परंपरा : सोमवारी विसर्जन सोहळा निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यामध्ये शेकडो वर्षाची परंपरा आज देखील कायम आहे. निपाणी व परिसरामध्ये पूर्व पंजे व पीर बसविण्याचा कार्यक्रम गुरुवारी (ता.4) प्रारंभ झाला. त्यानंतर निपाणकर राजवाड्यामध्ये देखील पीर व पंजे बसवून समीर मुजावर यांनी भक्ती …

Read More »

खानापूर नदीघाट पुलावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

  खानापूर (विनायक कुंभार) : मलप्रभा नदीघाटाजवळ पाणी अडविण्यासाठी नवीन बंधार्‍याच्या बाजूला असलेल्या रुमेवाडी नाका ते मारुतीनगर या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. पाणी अडविण्याचा बंधारा भक्कम झाला असला तरी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक करणे कठीण झाले आहे. जुना पूल काढून याठिकाणी येथील नदीघाटनाजीक …

Read More »

कामात दिरंगाई करणार्‍यावर कारवाई

  नूतन तहसिलदार प्रवीण कारंडे : तहसीलदार पदाचा स्वीकारला पदभार निपाणी (वार्ता) : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार येथील तालुका तहसीलदार म्हणून आपली नियुक्ती झाली आहे. यापूर्वी तहसीलदार कार्यालयातील अनुभव असून त्याच्या जोरावर सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी दिली. त्यांची …

Read More »

श्रीराम सेनेची एसडीपीआय, पीएफआयवर बंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने!

  बेळगाव : श्रीराम सेनेतर्फे एसडीपीआय आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी बेळगावात आज निदर्शने करण्यात आली. श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत एसडीपीआय आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना रवी कोकितकर म्हणाले, एसडीपीआय आणि …

Read More »

जाधवनगरात बिबट्याचा संचार

  बेळगाव : जाधवनगरमध्ये आज बिबट्या निदर्शनास आल्याने एकच घबराट पसरली. जाधवनगर येथे गवंडी काम करत असता एकावर बिबट्याने हल्ला केला असल्याचे समजते. सुदैवाने तो थोडक्यात बचावला आहे. या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जाधवनगर येथे अचानक एक बिबट्या प्रकट झाल्यामुळे रहिवाशांची घाबरगुंडी उडाली. जाधवनगर येथील कुट्रे बिल्डिंगसमोर …

Read More »

अपुर्‍या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांचे हाल!

  बेळगाव : खानापूरसह बेळगांव तालुक्यातील हजारो विद्यार्थी बेळगांव शहरात शिक्षणासाठी ये-जा करत असतात. मात्र अपुर्‍या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. लांब पल्ल्याच्या बस आधीच क्षमतेपेक्षा जास्त भरून येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये जागाच मिळत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना बसच्या दाराजवळ लोंबकळत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे त्रास लक्षात …

Read More »

गर्लगुंजीतून ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : गोपाळ पाटील यांचे आवाहन

  खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक सरकारकडून भाषिक अल्पसंख्याक कायद्याची पायमल्ली होत आहे. याची जाणीव करून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने येत्या 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे. या ठिय्या आंदोलनाला गर्लगुंजी भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून कर्नाटक सरकारला जाग आणावी, असे आवाहन खानापूर …

Read More »

संकेश्वर येथे “बर्निंग” कार

  संकेश्वर : बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर शहरात शुक्रवारी सकाळी एक मारुती ओम्नी कार आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. बस स्थानकाजवळ येताच कारमधून धूर येत असल्याचे दिसत होते. लागलीच गाडीतील सर्व प्रवासी बाहेर पडले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. नागरिकांच्या माहितीवरून अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून …

Read More »