Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

डाॅक्टरांचा उजवा हात फार्मासिस्ट : डाॅ. नंदकुमार हावळ

संकेश्वर (महंमद मोमीन) : डॉक्टरांचा उजवा हात म्हणून फार्मासिस्ट (औषध विक्रेते) यांना ओळखले जाते. फार्मासिस्टचे काम जबाबदारीचे जोखमीचे असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ यांनी सांगितले. ते संकेश्वर फार्मसी डे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संकेश्वर औषध विक्रेता संघातर्फे फार्मसी डे उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार …

Read More »

राष्ट्रपती मुर्मू आजपासून तीन दिवस कर्नाटक दौऱ्यावर

  बंगळूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (ता. २६) राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच कर्नाटकात येणार्‍या द्रौपदी मुर्मू उद्या म्हैसूर येथील चामुंडी हिल येथे ऐतिहासिक दसरा उत्सवाचे उद्घाटन करतील, असे राष्ट्रपती भवनाने रविवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे. हुबळी येथे हुबळी-धारवाड महानगरपालिकेने आयोजित केलेल्या नागरी सन्मान कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या …

Read More »

विश्वविख्यात दसरा महोत्सवाला आज राष्ट्रपतींच्या हस्ते चालना

तयारी पूर्ण, दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन बंगळूर : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून साधेपणाने साजरा होणारा जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा यावेळी मोठ्या थाटात साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली असून दसरा उत्सवासाठी सांस्कृतिक नगरी म्हैसूर सजली आहे. उद्या (ता. २६) पासून दहा दिवसीय म्हैसूर दसरा साजरा होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हैसूरमधील …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोन महत्वाचे ठराव मंजूर

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज दोन महत्वाचे ठराव मंजूर केले यामध्ये समाजात निधनानंतर 12 दिवसाचा दुखवटा पाळण्यात येतो तो यापुढे सात दिवस पाळावा व पतीच्या निधनानंतर महिलांचा बांगड्या फोडण्याचा विधी स्मशानात न करता तो घरीच करावा. मराठा समाज सुधारणा मंडळ पुढील वर्षी शंभर वर्षे …

Read More »

भारताचे मिशन ऑस्ट्रेलिया फत्ते; 6 गड्यांनी विजयी

हैदराबाद : आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया सज्ज आहे आणि हेच हैदराबादच्या मैदानात रोहित शर्माच्या शिलेदारांनी दाखवून दिलं. भारतानं हैदराबादचा तिसरा टी20 सामना 6 विकेट्सनी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धची 3 टी20 सामन्यांची मालिका खिशात घातली. पण या विजयात चमकला नव्हे तर तळपला मुंबईचा सूर्यकुमार यादव. सूर्यकुमारनं विराट कोहलीच्या साथीनं 187 रन्सचं …

Read More »

खानापूरात तालुका भाजपच्यावतीने पंडित दिन दयाल उपाध्याय जयंती साजरी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने येथील रेल्वेस्टेशन रोडवरील भाजपच्या कार्यालयात पंडित दिन दयाल उपाध्याय जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी पंडित दिन दयाळ उपाध्याय यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सुनील नायक यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी उपाध्याय यांच्या कार्याबद्दल आपले विचार …

Read More »

समृद्धी पाटील हिचे नेट, सीईटी परीक्षेत यश

  कोगनोळी : येथील छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ ट्रस्टचे उपाध्यक्ष उमेश पाटील यांची पुतणी समृद्धी महेश पाटील हिने नेट, सीईटी परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. नेट परीक्षेमध्ये 97.53% तर सीईटी परीक्षेत 99.88%  गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. सीईटीमधून कोल्हापूर विभाग चाटेमधून तिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. …

Read More »

उत्कृष्ट शाखा व्यवस्थापक पुरस्काराने राजेंद्र बन्ने सन्मानित

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत संवर्धन संस्थेतर्फे संस्थेच्या उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गौरविण्यात आले. उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून निपाणी शाखेचे राजेंद्र बन्ने यांचा युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापूरे यांना उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून उत्तम सेवक म्हणून सुनील मेलगिरे, …

Read More »

सर्वोदय युवक मंडळाच्यावतीने कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन

  खानापूर : खानापूर येथील सर्वोदय युवक मंडळ चन्नेवाडी यांच्या सौजन्याने 2000 सालच्या आतील वयोगटातील मुलांसाठी भव्य खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक 25 रोजी सकाळी दहा वाजता सदर कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडला. तसेच कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन ज्योतिराव पाटील, प्रकाश पाटील, पांडुरंग पाटील, धर्माजी पाटील, कल्लाप्पा …

Read More »

युवकांनी राजकारणाचा चेहरा बदलावा : खासदार डॉ. अमोल कोल्हे

  युवा नेते उत्तम पाटील यांचा नागरिक सत्कार निपाणी (वार्ता) : कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना स्वार्थ बाजूला ठेवून समाजाच्या कल्याणासाठी केलेले कार्य महत्त्वपूर्ण ठरते. विकासाच्या वाटेत जाती, धर्म, प्रांत, पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला असतात त्यामध्ये रोजगार हा महत्वाचा ठरतो. त्यामुळे हाताला काम आणि पोटाला भाकरी मिळते. त्यामुळे तरूणांची मान …

Read More »