Tuesday , July 28 2026
Breaking News

Belgaum Varta

४० लाख लाचेच्या आरोपावरून भाजपच्या आमदार पुत्रास अटक

  आठ कोटी जप्त; सोप अँड डिटर्जंट्सच्या अध्यक्षपदाचा आमदार विरुपाक्षप्पांचा राजीनामा बंगळूर : ४० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या भाजप आमदार के. मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत याच्या घरातून लोकायुक्तांनी सहा कोटी व कार्यालयातून दोन कोटीहून अधिक रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली. आपल्या मुलावरील लोकायुक्तांच्या कारवाईनंतर, भाजप …

Read More »

वडगाव परिसरात पाण्याची तीव्र टंचाई; रमाकांत कोंडुस्करांकडून टँकरची व्यवस्था

  बेळगाव : वडगाव परिसरात पाण्याची समस्या भेडसावत आहे. मागील पंधरा दिवसापासून नळाला पाणी येत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी स्वखर्चाने पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला आहे. एल अँड टी कंपनीच्या बेजबाबदारपणाचा फटका नेहमीच बेळगावकराना बसत आहे. गळती निवारण्यासाठी बेळगांव शहर व उपनगरात काही …

Read More »

भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डण्णावर यांच्यावर अंत्यसंस्कार : मान्यवरांकडून श्रद्धांजली

  बेळगाव : भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डण्णावर (वय 68) यांचे गुरुवारी 2 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता निधन झाले. शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या आवारात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी समाजातील विविध मान्यवरांचे आगमन झाले आणि त्यांनी दिवंगत राजीव दोड्डण्णावर यांना आदरांजली वाहिली. माजी मुख्यमंत्री …

Read More »

माजी सैनिक संघटनेने समाज विकास साधावा : कर्नल श्रीनिवास

  हालगा येथील माजी सैनिक संघटनेचे उद्घाटन बेळगाव : देश संरक्षणाचे कार्य करून निवृत्त झालेल्या हालगा गावातील जवानांनी माजी सैनिक संघटना स्थापन करण्याव्दारे एक चांगली सुरुवात केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून चांगले सैनिक घडविण्याबरोबरच निवृत्त सैनिकांना सर्व प्रकारच्या सरकारी सोयी सुविधा पुरवण्याचे प्रयत्न करावेत. तसेच सामाजिक कार्यात भाग घेऊन समाजाचा …

Read More »

खानापूरातील सरकारी दवाखान्यात ईएनटी स्पेशल डाॅक्टराची नेमणूक करावी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शिवस्मारकाजवळील सरकारी दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून ईएनटी स्पेशल डाॅक्टराची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्याच्या ४० किलोमिटर अंतरावरून आलेल्या रुग्णांना परत जावे लागत आहे. खानापूर तालुक्याचा विकास झाला असे सांगणाऱ्या  लोकप्रतिनिधींनी शहरातील सरकारी दवाखान्यात योग्य सोय केलीच नाही. याचा त्रास मात्र तालुक्यातील जनतेला होत …

Read More »

कला महोत्सवात तिसरीचा मुलगा बनला सर्वांचे आकर्षण

देवचंद महाविद्यालयात कला महोत्सव निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयातर्फे आयोजित कला महोत्सवामध्ये केएलई सीबीएसईचा ३री चा विद्यार्थी श्रीनय सोमशेखर बाडकर याने स्टेज वरती रॅपिड आर्ट परफॉर्मन्स सादर केला. एकादी कला कृती रेखाटायला बराच वेळ लागत असतो. पण यामध्ये त्याने त्याची कला सर्वां समोर फक्त ५ मिनिटात …

Read More »

दिल्ली येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी निपाणीतील ऑटो, टॅक्सी चालक रवाना

निपाणी (वार्ता) : ऑटो,  बस, ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (दिल्ली) तर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता.६) दिल्ली जंतर- मंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी निपाणी आणि परिसरातील ऑटो, टॅक्सी चालक दिल्लीकडे रवाना झाले. देशभरातील सर्व वाहनचालकांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करावा, एग्रीगेटर कंपनीने देशभरात दुचाकी सेवा बंद करावी,  दिल्लीच्या सर्वोच्च …

Read More »

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने नामदेव चौगुले सन्मानित

  निपाणी (वार्ता) : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूर येथील आभाळमाया या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार निपाणी येथील रहिवासी आणि अर्जुनी येथील विद्यामंदीरचे शिक्षक नामदेव चौगुले यांना शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात देवून गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायतच्या शिक्षण …

Read More »

बोरगाव नगरपंचायतीचा ११ कोटी ६७ लाखाचा अर्थसंकल्प सादर

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील नगरपंचायतीचा सन २०२३-२४ सालाचा अंतिम सुधारित ११ कोटी ६७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आले. यामध्ये ७१ हजार ८२२ रुपये शिलकीचा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये शहरातील रस्ते, गटारी, स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे, उद्याने, घनकचरा प्रकल्प यासह मूलभूत …

Read More »

हदनाळ कालव्याला पाणी आले, विजेचे काय?

  हदनाळ शेतकऱ्यांचा प्रश्न : शेतीच्या पाण्यासाठी भटकंती कोगनोळी : हदनाळ तालुका निपाणी येथील कालव्याला गुरुवार तारीख 2 रोजी पाणी आले आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असले तरी वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतीला पाणी द्यायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांत निर्माण झाला आहे. महाराष्ट्र पाटबंधारे विभागाकडे वारंवार मागणी …

Read More »