Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

पश्चिम घाट परिसरात मुसळधार पावसाचा जोर

  बेळगाव जिल्ह्यातील 17 पूल पाण्याखाली : 35 घरे कोसळली बेळगाव (प्रतिनिधी) : सीमाभागातील बेळगाव जिल्हा आणि पश्चिम घाट परिसरात गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. परिणामी बेळगाव तालुका, शहर परिसर आणि जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार सुरूअसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 17 पूल पाण्याखाली गेले असून 36 …

Read More »

अथणी हेस्कॉम विभागात रोजंदारी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अंकली (प्रतिनिधी) : अथणी येथील हेस्कॉम विभागात रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणारा मंजुनाथ गंगाधर मुतगी (वय ३०) याने हेस्कॉम विभागीय कार्यालयाच्या ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. सदर आत्महत्या कोणत्या कारणाने करुन घेतले आहे अद्याप समजले नाही. घटनास्थळी अथणीचे डीवायएसपी श्रीपाद जलदे, सीपीआय रवींद्र नाईकवाडी यांनी भेट …

Read More »

नंदगड येथे शॉर्टसर्किटमुळे फोटो स्टुडिओ आगीत भस्मसात

  खानापूर (तानाजी गोरल) : नंदगड बाजारपेठ येथील मयूर कापसे यांच्या घरी माणिक कुरिया यांचा सायबर कॅफे व ओम डिजिटल फोटो स्टुडिओ शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत भस्मसात झाला. त्यामुळे फोटोग्राफर माणिक कुरिया यांना आठ लाखाचे नुकसान झाले. त्यामध्ये तीन लाखाचे दोन कॅमेरे, कॅम्पुटर, झेरॉक्स मशीन, प्रिंटर मशीन शिलाई मशीन, तसेच ग्राहकांचे …

Read More »

बोरगावमधील युथ आयकॉन उत्तम पाटील यांचा विविध ठिकाणी सत्कार

निपाणी (वार्ता) : पुणे येथील भारतीय शुगर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा युथ आयकॉन पुरस्कार युवा नेते उत्तम पाटील यांना मिळाल्याने बोरगावसह परिसरात विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला.  बोरगाव प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघ, सर्व नगरसेवक, विविध गणेश मंडळे, अरिहंत संस्था, अरिहंत दूध उत्पादक संघ, अरिहंत स्पिनिंग मिल, …

Read More »

ग्रामीण भागातील सहकारी संस्थांनी सर्वसामान्य जनतेचे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत : महांतेश कवटगीमठ

  अंकली (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात सहकारी तत्त्वावर स्थापन झालेल्या संस्थांनी समाजातील प्रत्येक नागरिकांना अर्थसाह्य पुरवठा करून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास सहकारी संस्था बळकट होऊ शकतात. स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केल्यामुळे आज जगाच्या नकाशावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोरले गेले आहे. …

Read More »

संगीत शिक्षिका निवेदिता नवलगुंद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बेळगाव : निवेदार्पण अकादमी ऑफ म्युझिकच्या संचालिका निवेदिता नवलगुंद यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 49 वर्षांच्या होत्या. सोमवारी पहाटे 1.30 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण उपयोग झाला नाही. बेळगावातील चन्नम्मा नगर येथे गेल्या काही वर्षांपासून त्या संगीत अकादमी चालवत होत्या. …

Read More »

बोरगावमधील भंगार दुकान फोडून दहा लाखाची चोरी

सीसीटीव्हीची मोडतोड : परिसरात भीतीचे वातावरण निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री महालक्ष्मी स्क्रॅप मर्चंट या भंगार दुकान फोडून सुमारे दहा लाखांहून अधिक रुपयांचे भंगार चोरट्यानी लंपास केल्याची घटना रविवारी (ता.११) पहाटे उघडकीस आली. चोरट्यानी दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून हार्ड डिस्क गायब करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केले आहे. इतकी …

Read More »

भारत नगर, शहापूर येथील इमारतीचा जीर्ण भाग कोसळला

  बेळगाव : भारत नगर, शहापूर येथील बाजार रोड (मुख्य रस्ता) वरील धोकादायक अवस्थेत असलेल्या कदम चाळेचा उत्तरेकडील भाग कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, जीर्ण इमारतीचा कोसळलेला भाग नजिकच्या अनिल पाटील त्यांच्या घरावर पडून घराचे पत्रे फुटून नुकसान झाले. शिवाय पान टपरीचेही पत्रे फुटून नुकसान झाले. पाटील कुटुंबातील महेश …

Read More »

चोर्ला-कणकुंबी महामार्गावर अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

खानापूर (प्रतिनिधी) : चोर्ला-कणकुंबी महामार्गावरील कणकुंबी विश्रामधामच्या समोर दुचाकीस्वाराला ४०७ टेम्पोने ठोकरल्याने रविवारी दि. ११ रोजी दुचाकीस्वार जागीच ठार झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रविवारी दि. ११ रोजी दुपारी कणकुंबी विश्रामधामच्या समोर चिगुळे (ता. खानापूर) गावचा सुपूत्र काशीनाथ प्रकाश गावडे (वय २२) हा दुचाकीवरून जात असताना ४०७ टेम्पोची …

Read More »

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून

  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादळी ठरण्याची शक्यता बंगळूर : उद्यापासून (ता. १२) सुरू होणारे विधिमंडळाचे दहा दिवसांचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी भ्रष्टाचारासह कथित घोटाळे, पाऊस आणि पायाभूत सुविधांच्या समस्या यासारख्या अनेक मुद्द्यांवर बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. २३ सप्टेंबरपर्यंत चालणारे हे …

Read More »