Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

आंबेडकर रिसर्च सेंटरला वाढीव निधी तात्काळ मिळावा

 प्रा.सुरेश कांबळे: समाज कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : भारतीय समाज व्यवस्थेमध्ये हजारो वर्षाची रुढीपरंपरेच्या विरोधात ज्यांनी माणुसकीचे वैचारिक रणसंग्राम केला आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला अशा थोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्नाटक भूमीमध्ये ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले. त्या …

Read More »

विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, गुणवत्तेसह कौशल्य रुजविणे महत्त्वाचे : युवा नेते उत्तम पाटील

बोरगाव येथे क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देशाची भावी पिढी अर्थात आजचे विद्यार्थी ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न व त्या त्या प्रसंगाला धैर्याने तोड देणारे बनले पाहिजेत. यासाठी त्यांच्यामध्ये संस्कार, गुणवत्ता व कौशल्य ही त्रिसूत्री रुजविणे गरजेचे आहे, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथील आर. ए .पाटील …

Read More »

एकनाथ शिंदे हेच आपले नेते; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला, फडणवीसांचं स्पष्टीकरण

मुंबई : मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले त्यानंतर एकनाथ शिंदे हेच आपले नेते आहेत. चंद्रकात पाटलांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे म्हणत, फडणवीसांनी राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ …

Read More »

औद्योगिक क्षेत्रासाठी रेड क्रॉसतर्फे फेसमास्क वितरण

बेळगाव : आयएमटीएमए, बीएफसी आणि बीसीसीआय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे औचित्य साधून भारतीय रेड क्रॉस सोसायटीतर्फे औद्योगिक क्षेत्रासाठी फेसमास्क वितरण करण्याचा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहामध्ये काल शुक्रवारी सायंकाळी आयोजित या उपक्रमाप्रसंगी आयएमटीएमए बेंगलोरचे वरिष्ठ संचालक एम. कृष्णमूर्ती बीसीसीआय अध्यक्ष रोहन जुवळी, सीसीआय चेअरमन अनिश …

Read More »

मनावर दगड ठेवून भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले : चंद्रकांत पाटील

  मुंबई : “मनावर दगड ठेवून भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आपल्याला अतिशय दुःख झाले.”, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (शनिवार) येथे केले. या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी व कार्यसमितीच्या पनवेल येथे …

Read More »

येडियुराप्पा यांची राजकीय निवृत्ती, पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा

शिमोगा : भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. पुढील विधानसभा निवडणुकीत शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांनी लोकांना शिकारीपुरा येथील जागेवर त्यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. “मी निवडणूक लढवणार नाही. मी …

Read More »

शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती देणाऱ्यांमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश : शरद पवार

  मुंबई : काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती दिली, त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश होतो, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. माझ्या मते शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही, असं वक्तव्यही शरद पवार यांनी केलं आहे. ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या श्रीमंत कोकाटे लिखित पुस्तकाचं पुण्यामध्ये शरद …

Read More »

सौंदत्ती पोलिसांकडून 3 दुचाकी चोरांना अटक; चोरलेल्या 8 दुचाकी जप्त

  बेळगाव : सौंदत्ती तालुक्यासह विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना जेरबंद करण्यात सौंदत्ती पोलिसांना यश आले आहे. गंगाधर रामप्पा तळवार यांची दुचाकी 29 जून 2022 रोजी मुनवळ्ळी येथील पंचलिंगेश्वर क्रॉसजवळ चोरीला गेली होती. याप्रकरणी दुचाकी मालकाने सौंदत्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून रामदुर्गचे …

Read More »

९९ लाखाच्या रस्त्याची वर्षभरात दैना

  बिदरभावी, लोकोळी, कमशिनकोप रस्ता; नागरिकांतून संताप खानापूर : वर्षभरापूर्वी ९९ लाख ४८ हजार रु. चा निधी खर्ची घातलेल्या बिदरभावी, लोकोळी आणि कमशिनकोप गावाला जोडणाऱ्या सहा किलोमीटर रस्त्याची दैना उडाली आहे. वर्षभरताच नागरिकांच्या वाट्याला निकृष्ट दर्जाचा खड्डेमय रस्ता आल्याने संताप व्यक्त करण्यात येतो आहे. नाबार्डच्या फंडातून या रस्त्यांच्या विकासासाठी ९९ …

Read More »

खानापूर तालुक्यातील १०६ गावाना देगांव बहुग्राम योजनेचा होणार लाभ

खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य सरकारच्यावतीने शाश्वत पाणी योजनांचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे खेडोपाडी जनतेला शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी कित्तुर व खानापूर तालुक्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत देगांव बहुग्राम पाणी योजनेसाठी ५६५ कोटी रुपये अनुदान मंजुरीचा निर्णय कॅबिनेट बैठकीत झाल्याने खानापूर तालुक्यातील १०६ गावाचा या योजनेत समाविष्ट केल्याने घर …

Read More »