Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

कंत्राटदार संतोष पाटील कुटुंबिय, बडस ग्रामस्थांची निदर्शने

  बेळगाव : कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी उडुपी पोलिसांनी बी-समरी रिपोर्ट सादर केल्याच्या निषेधार्थ संतोष पाटील यांच्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी बेळगाव तालुक्यातील बडस गावात आंदोलन केले. यावेळी माझ्या पतीच्या मृत्यूला न्याय मिळाला नाही, त्यामुळे ईश्वरप्पा हेच माझ्या मृत्यूचे कारण असल्याची डेथ नोट लिहून मी आत्महत्या करेन, असा इशारा संतोषची …

Read More »

बेळगावातील एससी मोटर्स चौकाचे “रयत चौक” नामकरण

बेळगाव : आज 21 जुलै हुतात्मा रयत दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील एससी मोटर्स ब्रिज आणि चौकाचे रयत चौक असे नामकरण करण्यात आले. विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी एकत्र येत आज नामफलकाचे अनावरण केले. राष्ट्रीय महामार्ग-4 अंतर्गत येणार्‍या बेळगाव-सांबरा रस्त्यावरील एससी मोटर्स पुलाजवळील चौकाचे आज गुरुवारी रयत चौक असे नामकरण करण्यात आले. कर्नाटक …

Read More »

वडगाव येथे वानराचा दुर्दैवी मृत्यू

बेळगाव : सिमेंटच्या जंगलात बागडणार्‍या वानराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वडगाव येथे घडली आहे. उंच इमारतीच्यामध्ये या इमारतीवरून त्या इमारतींवर उडी मारत असताना डोक्याला मार लागल्यामुळे एका वानराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तात्काळ या भागातील लोकप्रतिनिधी शिल्पा कुंभार यांना कळविले. त्यांनी आपल्या …

Read More »

काँग्रेसचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बेळगाव : अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर खोटे आरोप करून समन्स पाठविण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने चालविली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा स्थळांवर शुक्रवारी 22 जुलै रोजी निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 22 जुलै रोजी सकाळी ठीक 11 वाजता …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक

बेळगाव : विविध महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शुक्रवार ता. २२ रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्तीच्या सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.

Read More »

यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधमुक्त, शिंदे सरकारचा दुसरा मोठा निर्णय

  मुंबई : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून ब्रेक लागलेल्या दहीहंडी आणि गणेशोत्सवला यंदा हिरवा कंदील मिळाला आहे. कोरोना निर्बंधाच्या विघ्नात अडकलेला दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाला कोणतेही निर्बंध असणार नाही. एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश मागील दोन वर्षापासून गणेशोत्सवादरम्यान कोरोनाचे निर्बंध असल्याने राज्यात …

Read More »

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरून संसदेत गदारोळ!

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीचे तीव्र पडसाद गुरुवारी संसदेच्या उभय सदनात उमटले. लोकसभेत कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी या मुद्यावरुन गदारोळ केल्यानंतर सरकारच्या वतीने बोलताना संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘सोनिया गांधी महामानव नाहीत’ असा टोला मारला. गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज वारंवार तहकूब झाले. दरम्यान सोनिया यांच्या …

Read More »

माणसाचे व्यक्तिमत्व घडविण्यामध्ये पुस्तकांची भूमिका महत्त्वाची : प्रा आनंद मेणसे

पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांना पाचव्या स्मृतिदिन निमित्त अभिवादन बेळगाव : मोबाईलच्या जमान्यात पुस्तके वाचण्याची संस्कृती कमी होत असताना वाचनाची सवय प्रत्येकाला दिशादर्शकाचे कार्य करते. माणसाचे व्यक्तिमत्व घडविण्यामध्ये पुस्तकांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपल्यातील उणीव भरून काढण्यासाठी पुस्तके वाचनाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन प्रा. आनंद मेणसे यांनी केले. येथील एल्गार सामाजिक साहित्य …

Read More »

निट्टूर मराठी शाळेची इमारत व व्यायाम शाळेची खोली जमीनदोस्त; तहसीलदारांना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : निट्टूर (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेची इमारत तसेच श्री स्वामी विवेकानंद व्यायाम शाळेची खोली नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे जमिनदोस्त झाल्या. त्यामुळे मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच श्री स्वामी विवेकानंद व्यायाम शाळेच्या व्यायामपट्टूची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तहसीलदारांनी पाहणी करून समस्या दुर करावी, अशा मागणीचे …

Read More »

बिडी येथील नेहरू मेमोरियल संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  खानापूर : बिडी ता. खानापूर येथील नेहरू मेमोरियल संयुक्त महाविद्यालयत इयत्ता दहावीच्या आणि बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच इयत्ता अकरावी, नववी व आठवीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून, आई-वडीलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून तसेच मोबाईलचा कमीत वापर करावा, नवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या …

Read More »