Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

जायंट्स सखी बालगौरव पुरस्कार जाहीर

  बेळगाव : दरवर्षी बालदीनानिमित्त कै. श्वेता मोहन कारेकर हिच्या स्मरणार्थ दिला जाणारा जायंट्स सखी बालगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून यावर्षी सरकारी मराठी मॉडेल स्कुल, येळ्ळूरची विद्यार्थिनी समीक्षा महादेव कुगजी, न्यू इंग्लिश प्राथमिक मराठी शाळा मुतगे ची योगिता यशवंत पाटील, ठळकवाडी हायस्कूलची किरण विकास लोहार, सरकारी मराठी शाळा नं …

Read More »

विश्वचषकाचा इंग्लंड ठरला बादशाह!

  मेलबर्न : ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी२० विश्वचषकाचा आज समारोप झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम फेरीतील सामना रविवारी (१३ नोव्हेंबर) रोजी ऐतिहासिक मेलबर्न मधील एमसीजी म्हणजेच मेलबर्न क्रिकेट मैदानवर संपन्न झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आज मेलबर्न येथे खेळवला गेला त्यात इंग्लंडने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभव …

Read More »

भटक्या कुत्र्यांचा मेंढ्यांवर हल्ला; 12 मेंढ्या ठार

  बेळगाव : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने मेंढ्यांच्या कळपावर केलेल्या हल्ल्यात 12 मेंढ्या ठार तर 7 कोकरे बेपत्ता झाली. सुळगा (हिं.) ता. बेळगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली. सदर मेंढ्या यल्लाप्पा भरमा नरोटी, मल्लाप्पा कल्लाप्पा नरोटी आणि यल्लाप्पा मरेयप्पा उचगावकर रा. सुळगा (हिं.) यांच्या मालकीच्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शनिवारी रात्रीच्या …

Read More »

आर्मी मधील संधीचा युवकांनी लाभ घ्यावा!

सुभेदार मेजर सुरेश बरगाली : निपाणीत भारतीय पूर्व मार्गदर्शनपर व्याख्यान निपाणी (वार्ता) : भारतीय लष्करामध्ये भारतीय होण्यासाठी इंडियन आर्मी शिपाई पदापासून अधिकाऱ्यापर्यंत विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. शैक्षणिक पात्रतेनुसार त्याचा सहज लाभ घेणे शक्य झाले आहे. त्यासाठी मार्गदर्शन अत्यंत गरजेचे बनले आहे. लष्करामधील भरतीसाठी वीरत्व आणि सहास महत्त्वाचे आहे,असे मत …

Read More »

सध्याच्या युगात वधू-वर पालक परिचय मेळाव्याची गरज

लक्ष्मण चिंगळे : मराठा समाज वधू वर मेळावा निपाणी (वार्ता) : पूर्वीच्या काळी नातेवाईक आणि नातेसंबंधातून विवाह जुळून येत होते. पण सध्या मुलींची संख्या घटत चालल्याने वर पालकांना मुलींना शोधणे कठीण जात आहे. वधू- वर पालक मेळावे भरविले जात आहेत. सध्या जातीची मर्यादा राहिलेली नाही. महाराष्ट्र कर्नाटकासह इतर राज्यातून वधू …

Read More »

कणगला येथील महालक्ष्मी, नृसिंह मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा

निपाणी (वार्ता) : कणगला येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी बांधलेले महालक्ष्मी मंदिरामध्ये कार्तिक मासेनिमित्त कार्तिक दीपोत्सव पार पडला. दत्ताजीराव खाडे यांनी स्वागत केले. मंदिरामध्ये समईचे गुरव यांच्यासमवेत पूजन करण्यात आले.  श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून दीपोत्सवची सुरुवात करण्यात आली. जमलेल्या भाविक आणि महिलांनी मंदिरांमधील दिव्याने दिवे लावून …

Read More »

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव डंपरच्या धडकेत ठार

  कोल्हापूर : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावरील डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला. कल्याणी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत तिने अभिनयाचा ठसा उमटवला होता. तिच्या मृत्यूनंतर मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी कुरळे हिने काही …

Read More »

मुदतीत फाईली निकाली न निघाल्यास कारवाई मुख्यमंत्र्यांचा इशारा, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

  बंगळूर : मुदतीत फायलींचा निपटारा न केल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिला आहे. आपले सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून रेसकोर्स रोडवरील शासकीय निवासस्थानी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन फायलींच्या दिरंगाईबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री कार्यालयातील कृष्णा येथे महत्त्वाच्या विभागांच्या हजारो फायली …

Read More »

खानापूरात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

  खानापूर : खानापूर तालुक्यातील रामगुरवाडी गावात खानापूर-जांबोटी रस्त्यालगत गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना खानापूर पोलिसांनी अटक केली आहे. नारायण अमृत पाटील आणि अली हैदर मेराबान शहा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्यांकडून ५ हजाराचा 480 ग्रॅम गांजा, 600 रुपये रोख आणि 2 लाख रु. रुपये किमतीची …

Read More »

विद्युत वाहिनीच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

  अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीदरम्यान विजेचा धक्का लागून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येथील बाळेगिरी गावात बाळेगिरी-बेवनूर हेस्कॉम लिंक लाईनचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. अशोक मल्लाप्पा माळी (वय 35) व हणमंत हलाप्पा मगदूम (वय 36) यांचा मृत्यू झाला. दोघेही रायबाग तालुक्यातील …

Read More »