आ. श्रीमंत पाटील यांची गृहमंत्र्यांकडे मागणी : चोऱ्या, घरफोड्या वाढूनही दुर्लक्ष केल्याचा ठपका अथणी : कागवाड मतदार संघातील ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त पोलिसांनी वेळीच करायला हवा. परंतु, त्यांच्याकडून निष्काळजीपणा दाखवला जात आहे. कामचुकार पोलीस अधिकारी व पोलिसांना समज द्यावी, अशी मागणी माजी मंत्री व कागवाडचे …
Read More »शिवसेनेच्या १९ पैकी १२ खासदारांचा स्वतंत्र गट, लोकसभा अध्यक्षांना दिले पत्र
नवी दिल्ली : गेल्या महिन्यात शिवसेनेत उभी पडल्यानंतर पडल्यानंतर आता पक्षाच्या १९ पैकी १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना एका पत्र सादर केले आहे. त्यात त्यांनी १२ खासदारांचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटात सामील झालेल्या १२ खासदारांनी मंगळवारी सकाळी …
Read More »संकेश्वर येथे 18 लाखाची दारू जप्त अबकारी खात्याची कारवाई
संकेश्वर : गोवा राज्यातून बेकायदेशीर मध्याची वाहतूक करणार्या वाहनाची तपासणी करून 280 बॉक्स असे अठरा लाखाची दारू अबकारी विभागाने धाड घालून जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत वाहन चालक बसवराज वीरभद्र दिंडलकुट्टी (वय 36) रा. खनगाव असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. अबकारी विभागाला मिळालेल्या माहितीनुसार …
Read More »मळव गावात घर कोसळून लाखो रूपयांचे नुकसान, मदतीचे आवाहन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात सतत होणार्या मुसळधार पावसामुळे निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील मळव (ता. खानापूर) येथील गरीब शेतकरी कुटुंबातील सरस्वती बुध्दापा गावडे यांच्या घराच्या भिंती सोमवारी रात्री कोसळून लाखो रूपयाचे नुकसान झाले. त्यात त्याची संसार उपयोगी भांडी, कपाटे, कपडे, धान्य, पैसा, दागदागिने जमिनीत गाढले गेले. या …
Read More »गर्लगुंजी येथे दोन घरात चोरी..!
खानापूर : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथे काल रात्री एकाच दिवशी दोन घरफोड्या झाल्या. मोठ्या प्रमाणात रोकड व सोन्याचे दागिने लंपास करून चोरट्यांनी पलायन केले. गर्लगुंजी येथील शिवाजी नगर येथील रेमा नारायण गोजेकर यांचे घर फोडून चोरट्यांनी 5 ग्रॅम सोन्याची चेन, 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 3 ग्रॅम सोन्याचे दागिने असा …
Read More »खानापूर येथील पडळवाडीजवळ बस नाल्यात पडली
खानापूर : खानापूरहून कुंभर्डाकडे जाणारी केएसआरटीसी बस पडळवाडी वळणावर झाडापासून बचाव करण्यासाठी गेली असता नाल्यात पडल्याची घटना काल सायंकाळी घडली. या रस्त्याच्या वळणावर एक झाड येते. या झाडाला धडकू नये म्हणून केएसआरटीसी बस चालकाने बस नाल्यात खाली उतरवली. सुदैवाने बसमधील कोणीही जखमी झाले नाही. नंतर सर्व प्रवासी इतर व्यवस्था …
Read More »’तेव्हा तुमचंच राष्ट्रवादीशी साटलोटं होतं’; रामदास कदमांना शिवसेनेचं सडेतोड प्रत्युत्तर
नवी दिल्ली : ज्या शिवसेनेसाठी आयुष्याची 52 वर्षे मेहनत केली, त्याच शिवसेनेतून माझी हकालपट्टी झाली, असे म्हणत ढसाढसा रडणार्या रामदास कदम यांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. रामदास कदम आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळीकीवर बोट ठेवत आहेत. मात्र, विधानसभा निवडणूक हारल्यानंतर हेच रामदास कदम राष्ट्रवादी काँग्रेससोबत संधान साधू …
Read More »खासदार धैर्यशील मानेंच्या घरासमोर तगडा बंदोबस्त बहाल!
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या घरासमोर शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धैर्यशील माने असो किंवा संजय मंडलिक हे दोन्ही खासदार शिंदे गटासोबत जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. केवळ अधिकृत घोषणा करणे बाकी आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून …
Read More »बेळगाव तालुक्यात भात लावणी हंगाम जोरात
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कडोली परिसरात सध्या भात लावणी हंगाम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र सर्वत्र एकाच वेळेला कामे चालु असल्याने कामगारांची टंचाई भासत असून वीज पुरवठ्याअभावीही शेतकर्यांना समस्या येत आहे. कडोली परिसरासह बेळगाव तालुक्यात सध्या भात लावणी हंगाम युद्धपातळीवर सुरु आहे. गेले पंधरा दिवस पाऊसही सतत पडत असला तरी …
Read More »हेल्मेट वापराबाबत जागृती महत्त्वाची
उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर: ’हेल्मेट’ लघुपटाचे प्रदर्शन निपाणी (वार्ता) : हेल्मेट वापरासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी जागृती केली जाते. तरीदेखील वाहनधारक, नागरिक हेल्मेट वापरण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावेळी डोक्याला इजा झाल्यास अनेकांचा मृत्यू होतो. घरी कोणी तरी वाट पाहत असते. याची जाणीव ठेवून वाहनधारकांनी हेल्मेट वापराबाबत जागृत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta