Thursday , September 19 2024
Breaking News

Belgaum Varta

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी फुंकले रणशिंग; १६ जूनला कोल्हापुरात पहिला मोर्चा!

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून घेतला हा सुवर्णक्षण बहुजनांसाठी पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जाणारा होता. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आरक्षणाचा निर्णय घेतला. आज बहुजनांतील सर्व जातींना आरक्षण आहे पण मराठा समाजाला नाही. मराठा समाजाची वाताहात होत असताना आम्ही बोलायचे नाही का? आमचा खेळ केला तर आम्ही गप्प …

Read More »

विद्यानगरात रस्ता, गटारीचा पत्ताच नाही

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ता आणि गटारीचा पत्ताच नाही. त्यामुळे विद्यानगरातील रहिवासीना पावसाळ्यात रस्त्याअभावी चिखलाशी संघर्ष करावा लागतो. गटारी नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. तर त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे.या दोन्हीही समस्या या भागातील नागरिकांना सतत सतावत आहेत.या भागाचे नगरसेवक सतत या भागात ये-जा …

Read More »

शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपतीच्या उद्यानात यंदा साधेपणाने साजरा

बेळगाव : अत्यंत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टस्टिंग पाळून अगदी साधेपणाने रविवारी सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी उद्यानात शिवजयंती चित्ररथ महामंडळ बेळगाव व शिवराज्याभिषेक उत्सव मंडळ बेळगावच्यावतीने आज 348 वा शिवराज्याभिषेक ( शिवस्वराज ) दिन साजरा करण्यात आला. यंदा करोनामुळे दरवर्षीसारखा जोश नव्हता. दरवर्षी 6 जूनला छत्रपती शिवाजी उद्यानात …

Read More »

कर्नाटक: भाजप नेते नाराज आमदारांची घेणार स्वतंत्र भेट

बेंगलोर: राज्याचे पर्यटनमंत्री सी. पी. योगेश्वर यांनी राज्य सरकारविरूद्ध केलेल्या टीकेनंतर भाजप नेतृत्त्वाने अशा नाराज आमदारांना स्वतंत्रपणे संपर्क साधण्याचा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, ज्येष्ठ मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या विषयावर चर्चा करण्यासाठी कटील लवकरच मुख्यमंत्री बी. …

Read More »

संसर्ग दर कमी तेथे होणार अनलॉक : मुख्यमंत्र्यांचे संकेत

बेंगळुरू : कोरोना संसर्ग दर कमी आहे अशा ठिकाणी लॉकडाउन मागे घेऊन अनलॉक करण्यावर विचार करण्यात येईल. याबाबत सर्व जिल्ह्यांतील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सांगत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी राज्यात अनलॉकचे संकेत दिले.बंगळुरात मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या कृष्ण या गृहकचेरीत शनिवारी कर्नाटक बांधकाम …

Read More »

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेचर इलाईट फौंडेशनच्यावतीने वृक्षारोपण

बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेचर इलाईट फौंडेशनच्यावतीने शहरातील स्वामी विवेकानंद कॉलनीत वृक्षारोपण करण्यात आले. ह्या कार्यक्रमात राज्य भाजप ओबीसी मोर्चा सचिव व विमल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. किरण जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ह्या प्रसंगी शेखर हंडे, बाबूलाल राजपुरोहित, विक्रम पुरोहित, रमेश पाटील, संतोष पेडणेकर, चेतन नंदगडकर व …

Read More »

फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांच्या निधनाची अफवा

नवी दिल्ली : फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे आत्ताच अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदी यांनी मिल्खा सिंग यांना दूरध्वनी करीत ते लवकर बरे व्हावेत, अशी कामना केली.

Read More »

“फ्लाईंग सिख” मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक धावपटू तसेच फ्लाईंग सीख म्हणून ओळखले जाणारे 91 वर्षीय मिल्खासिंग यांचे चंदीगडमधील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.मिल्खा सिंग यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने …

Read More »

४० झाडे लावून बिडीत पर्यावरण दिन साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : बिडी (ता.खानापर) येथे जागतीक पर्यावरणाचे औचित्य साधुन तसेच ४० झाडाची लावड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की, पृथ्वी तलावर ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात हवा असेल तर प्रत्येकाने प्रत्येक वर्षी एक झाड लावून ते जगविले पाहिजे नाही तर ऑक्सिजन विकत घेऊन …

Read More »

दिलासादायक: कर्नाटकात ८८ टक्क्याहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

बेंगळुरू : राज्यात पूर्ण लॉकडाऊननंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. तसेच कोरोना सकारात्मक दरही कमी होत असल्याने राज्याला दिलासा मिळत आहे. राज्य सरकारने सकारात्मकतेचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. शुक्रवारी राज्यात सकारात्मकता दर १०.६६ टक्क्यांवर होता. राज्यात शुक्रवारी मृतांची संख्याही कमी झाली. दरम्यान राज्यात आतापर्यंत …

Read More »