Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

कोगनोळी परिसरात पावसाची दमदार हजेरी

पिकांना पोषक वातावरण : शेतकरी वर्गातून समाधान कोगनोळी : कोगनोळी सह परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी, हदनाळ आदी परिसरात सोमवार तारीख चार पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे या विभागातील शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी करून घेतली …

Read More »

जांबोटी विद्यालयात दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यापेक्षा जास्त गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर ) येथील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका आप आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जांबोटी को- ऑप. सोसायटीचे चेअरमन विलास बेळगावकर, तसेच व्हाईस चेअरमन …

Read More »

शिकागो गोळीबारात 9 लोकांचा मृत्यू, 59 जखमी

राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी व्यक्त केलं दु:ख शिकागो : अमेरिकेत शिकागोमध्ये 4 जुलै रोजी स्वातंत्र्य दिनाच्या परेडवर झालेल्या गोळीबारात 9 लोकांचा मृत्यू झाला असून 59 लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी या परिसरात नाकेबंदी केली आहे. या घटनेवर राष्ट्रपती जो बायडन यांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान हायलँड पार्कमध्ये गोळीबाराचा आरोपी असलेल्या …

Read More »

खानापूर तालुक्यातील देगाव-मेंडील रस्त्याची दुरवस्था

खनापूर : खानापूर तालुक्यातील पश्चिम भागातील देगाव मेंडील भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अतिशय दुर्गम अश्या भागातील ही गावे विकासापासून नेहमी वंचित राहिली आहे. लोकप्रतिनिधी याकडे कधीतरी लक्ष देतील का? या प्रतिक्षेत या भागातील लोक आहेत. ऐन पावसाळ्याच्या सुरवातीलाच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या भागात रस्त्याची नितांत गरज आहे. जंगल …

Read More »

रयत विद्या योजनेच्या धर्तीवर सफाई कामगारांच्या मुलांसाठी योजना

बेळगाव : कंत्राटी सफाई कामगाराना सेवेत कायमस्वरूपी ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून तात्विक मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अंतिम निर्णय एक समितीद्वारे घेण्यात येणार असल्याचे शासनाकडून कळविण्यात आले आहे. येत्या तीन महिन्यात सदर समिती आपला अहवाल सादर करणार आहे. सफाई कामगारांच्या मागणीनुसार या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करण्याचा निर्णय होईपर्यंत समान कामासाठी …

Read More »

कोकणात जोरदार पाऊस, जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

रत्नागिरी : राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. कोकणात देखील पावसाने जोर धरला असून गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. संपूर्ण कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने गिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस आहे. तर कोकणातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे. पावासाचा जोर असा कायम …

Read More »

सुन्नत जमाततर्फे मान्यवरांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सुन्नत जमात तंजिम कमिटीकडून नुकताच मान्यवरांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ बरकत हाॅलमध्ये संपन्न झाला. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत श्रीमती ए.एम कोहली, समिराबानो गुत्ती यांनी केले. समारंभाचे अध्यक्षस्थान सुन्नत जमात तंजिम कमिटीचे अध्यक्ष हाजी हुसैनसाहेब मोकाशी यांनी भूषविले होते. समारंभात पदोन्नती मिळविलेले श्रीमती समरीन एस. कमते …

Read More »

वल्लभगड श्री शारदा शाळेत पर्यावरण दिन, डाॅक्टर्स डे साजरा.

संकेश्वर (महंमद मोमीन) : वल्लभगड येथील विद्या संवर्धन शिक्षण संस्था संचलित श्री शारदा पूर्व प्राथमिक शाळेत नुकतेच पर्यावरण दिन, वसुंधरा दिन आणि डाॅक्टर्स‌‌‌ डे उत्साही वातावरणात साजरे करण्यात आले. कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष अनंत भोसले यांचे हस्ते संकेश्वरचे सेवाभावी डॉ. सुनिल आळतेकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सुनिल …

Read More »

संकेश्वरचे स्वामीजी भक्तीमार्ग दाखविणारे : श्री राघवेंद्र महास्वामीजी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी हे भक्तांना भक्तीमार्ग दाखविणारे, धर्माची शिकवण देणारे असल्याचे श्री राघवेंद्र स्वामी मठ मंत्रालयचे श्री सुबूंधेंद्र तीर्थ महास्वामीजींनी सांगितले. नुकतीच मंत्रालय श्रींनी संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाला भेट देऊन संकेश्वर स्वामीजींबदल गौरवोद्गार काढले. मंत्रालयाचे श्री सुबूंधेंद्र …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला बेळगावचा किस्सा; भुजबळांमुळे रहावे लागले ४० दिवस जेलमध्ये

मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पहिली लढाई शिंदे सरकारने जिंकली आणि भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतांनी अध्यक्षपदी विराजमान झाले. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात अभिनंदन प्रस्तावावर जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी राजकीय प्रवास आणि कौटुंबिक माहिती देत मला कोणत्याही पदाची लालसा नसल्याचं त्यांनी म्हटले. …

Read More »