Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

बेळगावात गुंडांच्या घरावर छापेमारी; धारदार शस्त्रास्त्रे जप्त

बेळगाव : बेळगावात टोळी युद्ध वाढले आहे. रियल इस्टेटच्या नावाखाली अनेकांवर जीवघेणे हल्ले होत आहेत जीवे मारण्याची धमक्या देत पैसे उकळण्याच्या घटनात वाढ झालेली आहे यावर आळा घालण्यासाठी बेळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी बुधवारी सकाळी सकाळी गुंडांच्या घरावर छापेमारी करत धारदार शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. बेळगाव …

Read More »

इनरव्हील क्लब आणि लॉज व्हिक्टोरिया नं -9 (ब्रदरहुड) द्वारे (ग्रामीण शिक्षण अभियान) अंतर्गत तळावडे आणि गोल्याळी गावात ‘ऑपरेशन मदत’च्या माध्यमातून रेनकोट वाटप

खानापूर : इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे तळवडे आणि गोल्याळी गावात ‘ऑपरेशन मदत’च्या माध्यमातून पश्चिम घाटातील घनदाट वनक्षेत्रात येणाऱ्या खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील सरकारी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच नोट बुक्स लॉज व्हिक्टोरिया – 9 (ब्रदरहुड) तर्फे वितरीत केले. हे दोन्ही उपक्रम ‘ऑपरेशन मदत’ च्या …

Read More »

सामाजिक उत्तरदायित्वाने जोपासलं ‘माणूसकीचं नातं’

जायंट्स सखीने केलं कंग्राळीतील त्या वाके कुटुंबाचे सांत्वन बेळगाव : गेल्या आठवड्यात तालुक्यातील बीके कंग्राळी या गावामधील वाके कुटुंबातील झालेल्या वादावादीत दिपक वाकेचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी आणि मुले जखमी झाली. पत्नीच्या माहेरी जाऊन सासु तसेच मुला-मुलीवर चाकूहल्ला करण्यासह घरातील साहित्याची तोडफोड व जाळपोळ करण्याचा प्रयत्न केल्याने झालेल्या झटापटीत …

Read More »

 मराठा सेंटरमध्ये 12 जुलैला डीएससी भरती मेळावा

बेळगाव : बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे येत्या मंगळवार दि. 12 आणि बुधवार दि. 13 जुलै 2022 रोजी मराठा लाईट इन्फंट्रीच्या माजी सैनिक आणि टीए पर्सनल यांच्यासाठी सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लार्क या पदांसाठी डीएससी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भरती मेळाव्यासाठीचे पात्रता निकष पुढील प्रमाणे …

Read More »

केंद्रीय राज्य मंत्र्यांकडून हलगा प्राथमिक शाळेची पहाणी

बेळगाव : हलगा येथील प्राथमिक मराठी व कन्नड शाळेमधील अनेक विकासाचे विकासकामाची पाहणी केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी मंगळवार दिनांक 28 रोजी केली. हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बिळगोजी यांनी केंद्रीय मंत्री सोमप्रकाश, पालकमंत्री गोविंद कारजोळ, खासदार मंगला अंगडी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, माजी आमदार संजय पाटील, जिल्हा पंचायत कार्यकारी …

Read More »

फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट! बहुमत चाचणीचं पत्र

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितील आणखी ट्वीस्ट वाढला असून आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सरकारच्या बहुमत चाचणीसाठी पत्र दिलं आहे. त्यावर कारवाई करत राज्यपाल यावर निर्णय घेणार आहेत. दरम्यान राज्यपालांनी ३० तारखेला अधिवेशन बोलावल्याचं खोटं पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यासंदर्भात राजभवनने स्पष्टीकरण देत हे …

Read More »

‘एक सीमावासी-लाख सीमावासी’ खानापूर तालुक्यात महामोर्चाची नियोजनबद्ध जनजागृती, शेकडो नागरिकांची उपस्थिती

तालुक्यात समितीमय वातावरण : तालुका समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई खानापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमधून मिळावीत. सरकारी कार्यालयांवरील व बसेसचे बोर्ड गावांचे नाव फलक मराठीमध्ये असावेत. या मागणीसाठी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली गेल्या 27 जून रोजी यशस्वी मोर्चा झाला. या मोर्चाची जनजागृती करण्याची संपूर्ण जबाबदारी ही मध्यवर्तीशी संलग्न असलेल्या घटक …

Read More »

पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन

बेळगाव : बेळगावातील पोलीस राजकीय नेतेमंडळींच्या दबावाखाली येऊन नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्याचे काम करत आहेत असा आरोप बेळगावातील वकीलांनी केला असून त्यासंदर्भात आंदोलन छेडून आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. बेळगावातील पोलीस अधिकारी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नसून नागरिकांवर भलते सलते गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी …

Read More »

देवेंद्र फडणवीसांची जेपी नड्डांसोबत तासभर खलबतं; सत्ता स्थापनेसंबंधी चर्चा झाल्याची शक्यता

नवी दिल्ली : राज्यात निर्माण झालेल्या अभूतपुर्व राजकीय संकटादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्यांनी भेट घेतली. भेटी दरम्यान राज्यात सरकार स्थापनेसंबंधीच्या शक्यतेसंबंधी उभय नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये जवळपास तासभर चाललेल्या बैठकी दरम्यान सर्व राजकीय …

Read More »

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल; पुत्राकडून शिव्या अन् बापाकडून…

गुवाहाटी : राज्यातील राजकीय पेचप्रसंग जटील बनत चालला आहे. शिवसेनेतील बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना परत फिरण्याचे आवाहन केले आहे. आपण मुंबईत या. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. तुम्ही आजही मनाने शिवसेनेतच आहात, अशी भावनिक साद बंडखोरांना घातली. यावर आता …

Read More »