Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा जपा

  खासदार अण्णासाहेब जोल्ले : नगरपालिकेत गांधी जयंती निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधी यांच्यासह क्रांतिकारकांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. बऱ्याच वर्षानंतर आता शहरात महात्मा गांधी पुतळ्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार शहरात पुतळा बसवला आहे. त्याची नगरपालिका कडून चांगली देखभाल होणार आहे. यापुढे काळातही तरुण आणि विद्यार्थ्यांनी …

Read More »

व्ही. एस. पाटील हायस्कूल मच्छेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित व्ही. एस. पाटील हायस्कूल मच्छे (ता. जि. बेळगाव)च्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती व कराटे स्पर्धांसाठी निवड झाली. बेळगाव जिल्हा पातळीवरील माध्यमिक शाळामधील 45 किलो कुस्ती वजनी गटामध्ये शुभम सुनिल चौगुले याने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच कराटेमध्ये 53 किलो वजनी गटात वैभव …

Read More »

सुशिक्षित होण्याबरोबरच सुसंस्कारित होणे काळाची गरज : प्रा. अनिल पाटील यांचे प्रतिपादन

हंचिनाळ येथील व्याख्यानमालेत दिला जातोय दीपप्रज्वलनाचा मान विधवेला! हंचिनाळ (वार्ताहर) : आजच्या जगात शाळेच्या इमारतीची उंची वाढली पण दर्जा बाबत विचार होणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने अधिकाधिक व दर्जेदार शिक्षण घेतले पाहिजे. पण शिक्षणाबरोबर केवळ सुशिक्षित होण्यापेक्षा सुसंस्कारित बनून समाजाचे ऋण फेडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गडहिंग्लजचे प्राध्यापक अनिल पाटील यांनी केले. …

Read More »

ठाकरे- शिंदे वादाची ठिणगी गोकुळ दूध संघात; मुरलीधर जाधव यांचे संचालकपद रद्द

  कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांना याचा फटका बसत आहे. महाविकास आघाडी काळात विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीला कात्री लावत शिंदे सरकारने शिवसेनेसह दोन्ही धक्का दिला होता. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर …

Read More »

महात्मा गांधीजींच्या आदर्शांचे अनुकरण आवश्यक : खास. मंगला अंगडी

  महात्मा गांधी 154 वी जयंती साजरी बेळगाव : महात्मा गांधी हे अहिंसेच्या तत्त्वाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महान आत्मा होते. त्यामुळेच संपूर्ण जग त्यांचा आदर करते. रक्तक्रांतीशिवाय कोणत्याही देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची उदाहरणे नाहीत. मात्र गांधीजींनी दाखवून दिले आहे की, अहिंसेच्या माध्यमातून शत्रूंचा पराभव केला जाऊ शकतो आणि आपण सर्वांनी …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : पालकमंत्री दिपक केसरकर

  कोल्हापूर शहराचा ’हेरिटेज सिटी’ म्हणून विकास साधण्यावर भर कोल्हापूर (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा वारसा जपणार्‍या कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही देऊन जयपूर सिटीच्या धर्तीवर कोल्हापूर शहराचा ’हेरिटेज सिटी’ म्हणून विकास साधण्यावर भर देण्यात येईल, असा विश्वास कोल्हापूर जिल्ह्याचे …

Read More »

कोगनोळी जागर सोहळ्याची तयारी पूर्ण

माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची माहिती : पन्नास हजार भाविक येण्याची शक्यता कोगनोळी : कर्नाटक, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणार्‍या कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामदैवत अंबिका देवीचा जागर सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवार तारीख 3 रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करून पालखी सोहळा सुरू होणार आहे. पालखी सोहळ्यात बिरदेव अश्व, बिरदेव …

Read More »

हिंडलगा कारागृहात कैद्याची आत्महत्या

  बेळगाव : येथील हिंडलगा कारागृहात पोक्सो कायद्यान्वये खटला सुरू असलेल्या कैद्याने रविवारी आत्महत्या केली. कित्तूर तालुक्यातील बच्चनकेरी गावातील मंजुनाथ नायकर (२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. एका मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून त्याच्याविरुद्ध कित्तूर पोलिस ठाण्यात तीन महिन्यांपूर्वी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आत्महत्येचे नेमके कारण …

Read More »

खानापूर येथील दुर्गामाता दौडमध्ये डॉ. सोनाली सरनोबत यांचा सहभाग

  खानापूर : खानापूर येथील दुर्गामाता दौडमध्ये डॉ. सोनाली सरनोबत सहभागी झाल्या होत्या. शिवस्मारक खानापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला दूध व कोमट पाण्याने अभिषेक करून सुरुवात झाली. पुतळ्याला पुष्पहार घालून कपाळावर अष्टगंध लावण्यात आला. सर्व धारकरी सुंदर भगवे फेटे परिधान करतात. डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वात भगव्या ध्वजाचे पूजन …

Read More »

शासन सहभागातून शाही दसरा महोत्सव देशविदेशात पोहचवूया : पालकमंत्री दिपक केसरकर

  कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा येथील राजघराण्याच्या मान्यतेने शासन सहभागाबरोबरच, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, लोकसहभागातून विविध उपक्रमांनी भव्य दिव्य पध्दतीने साजरा करत देश विदेशात पोहचवूया, असे आवाहन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केले. दसरा महोत्सवाबाबत शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »