जम्मू : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा आणि कुलगाम येथे आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. कुपवाडा पोलिस आणि २८ आरआर दलाचे जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. कुपवाडामधील लोलाब परिसरात दहशतवाद्यांचा आश्रय घेतला असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. कुपवाडा …
Read More »बेळगाव मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळीत तपासणी
कोगनोळी : अग्निपथ योजनेला बेळगाव येथे सोमवार तारीख 20 रोजी बंद पुकारून मोर्चा काढण्यात येणार होता. सदर बंदला व मोर्चाला जिल्हाधिकारी व पोलिस अधिकारी यांच्याकडून परवानगी मिळाली नसल्याकारणाने बेळगावमध्ये होणारा बंद व मोर्चा मागे घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोगनोळी तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणाऱ्या टोल …
Read More »एकही शिवसैनिक गद्दार नाही, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीची चिंता नाही : उद्धव ठाकरे
मुंबई : सोमवारी अर्थात २० जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या चारही पक्षांनी उद्याच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यात शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतल्या वेस्टइन हॉटेलमध्ये पाचारण केलं आहे. या सर्व आमदारांशी आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी …
Read More »‘अग्निपथ’साठी होणार्या भरतीच्या तारखा जाहीर; गुन्हा दाखल झालेल्यांना मिळणार नाही संधी
नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांमध्ये अग्निपथ भरती योजनेला तीव्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रुमखांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच हवाई दलाची भरती प्रक्रिया २४ जून, नौदलाची २५ जून तर भुदलाची १ जुलैपासून सुरु होईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच हिंसाचार …
Read More »कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही : पोलीस आयुक्त बोरलिंगय्या
बेळगाव : अग्नीपथ योजनेच्या निषेधार्थ बेळगावात उद्या पुकारण्यात येणाऱ्या बंदला कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. परवानगी नसताना निदर्शने आणि आंदोलने केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात देशभरात सातत्याने आंदोलनाचा छेडली जात आहेत. बेळगाव …
Read More »भारत नगर येथील कर्जबाजारी विणकराची आत्महत्या
बेळगाव : कर्जबाजारी झाल्याने भारत नगर येथील एका विणकराने आत्महत्या केल्याची घटना आज घडली. कल्लाप्पा रुद्रप्पा सोनटक्की उर्फ कुकडोळी (५८, रा. भारत नगर, हमालवाडी, बेळगाव) असे त्यांचे नाव आहे. स्वतःचे घर आणि विद्युत यंत्रमाग विकून कर्जबाजारी झाल्याने ते भाड्याच्या घरात राहत होते. त्यांनी खासगी बँकेकडून सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज …
Read More »जनता राष्ट्रीय पक्षांना वैतागली
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यातील काँग्रेस, भाजप, धजद या तिन्ही ही राष्ट्रीय पक्षाना वैतागली आहे. केवळ निवडणूक पैशाचा वापर करून निवडणूकी निवडून यायचे. मात्र जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष करायचे. अशाना आता घरचा रस्ता दाखवण्यासाठी आम आदमी पक्षाने पुढाकार घेतला आहे. तेव्हा खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायतीपासून तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, विधानसभा निवडणुकीसाठी …
Read More »एमएसस्सीत पल्लवी शेडबाळ चन्नम्मा विद्यापीठात तिसरी
बेळगाव : मराठा मंडळ संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयातील एमएससी आणि एमकॉम पीजी सेंटरची विद्यार्थिनी पल्लवी तिपन्ना शेडबाळ हिने राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव येथे एमएससीमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला आहे. बेळगावच्या इतिहासात या पद्धतीने चन्नम्मा विद्यापिठात एखाद्या विद्यार्थी विद्यार्थिनीने रँक मिळविण्याची ही पहिलीच वेळ आहे. पल्लवी शेडबाळ हिने रसायन …
Read More »मोहनलाल दोशी विद्यालयाची एस.एस.सी. परीक्षेत उज्जवल निकालाची परंपरा कायम
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयचा एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२२चा निकाल ९८.३५टक्के लागला असून उज्ज्वल निकालाची पाच दशकांची अखंड परंपरा शाळेने यावर्षीही कायम राखली आहे विद्यालयातून एकूण २४३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामधील १०३विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण, तर ९६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये …
Read More »शहापूरच्या मुक्तीधाम स्मशानभूमीतील पत्रे धोकादायक स्थितीत, मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष
बेळगाव : महानगरपालिकेच्या वतीने शहर आणि उपनगरात विविध विकास कामे केली जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरातील स्मशानभूमीच्या सुधारणांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी देत असतात. प्रत्यक्षात सदाशिवनगर स्मशानभूमी वगळता शहरातील अन्य स्मशानभूमीच्या सुधारणेकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून उपनगर परिसरातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta