Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

“बेळगावचा राजा” चव्हाट गल्ली गणेश मंडळ यांच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी मृत व जखमींना आर्थिक मदत

  बेळगाव : गणेश उत्सव मंडळ क्रांतिसिंह नाना पाटील चौक चव्हाट गल्ली बेळगाव यांच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी पाटील गल्ली कॉर्नर कपिलेश्वर ब्रिजवरील घटनेमध्ये जी मृत व जखमी झाले त्यांना आर्थिक मदत म्हणून 11,000 रुपये मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाकडे देण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, कार्याध्यक्ष सुनील जाधव, सेक्रेटरी …

Read More »

सिद्धरामय्यांच्या तोंडी निर्देशानुसार केलेल्या कामांचा अहवाल द्या

  राज्यपालांनी सरकारकडून तपशील मागवला बंगळूर : राज्यपालांनी मुडा घोटाळ्याच्या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी दिली होती. आता सरकारच्या मुख्य सचिवांना म्हैसूर शहर विकास प्राधिकर (मुडा) द्वारे श्रीरंगपट्टण येथे केलेल्या कामांचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या तोंडी सूचनेनुसार ३८७ कोटी रुपये खर्चून वरुणा …

Read More »

कळसा-भांडूरी प्रकल्पाला त्वरित मंजुरी द्या

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पंतप्रधान मोदींना पत्र बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून उत्तर कर्नाटकातील लोकांची जीवनवाहिनी असलेल्या कळसा भांडूरी पेयजल प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी मागितली आहे. काल पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सिद्धरामय्या यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि कळसा …

Read More »

हेमाडगा व्हाया मणतूर्गा पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन

  खानापूर : हेमाडगा व्हाया मणतूर्गा पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन आज खानापुर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदरी रस्ता फॉरेस्ट नाक्याच्या नवीन बांधलेल्या C.D. पासुन ते हारुरी गावच्या जोड रस्त्याच्या अलीकडे प्रयंत 600 मीटर त्यानंतर हलात्री नदीच्या पुलानंतर ते मणतूर्गा गावच्या जोड रस्त्याच्या अलीकडे प्रयंत 600 …

Read More »

प्रा. डॉ. प्रवीण ए. घोरपडे यांचा सत्कार

  बेळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर इंडिया बेळगाव शाखेच्या वतीने ५७ वा अभियंता दिवस (इंजिनिअर्स डे) साजरा करण्यात आला. भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या १६४ व्या जन्मदिनानिमित्त बेळगाव येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या एचडी बाळेकुंद्री हॉलमध्ये हा कार्यक्रम मोठा उत्साहात पार पडला. यावेळी समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून जैन इंजिनिअरिंग कॉलेज …

Read More »

येळ्ळूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

  येळ्ळूर : श्री सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार मंडळाच्या पुढाकाराने व बेळगाव पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्त, दानशूर व्यक्ती, येळ्ळूर ग्रामस्थ व बेळगाव परिसरातील नागरिकांच्या सहकार्यातून, सिद्धेश्वर गल्लीतील सिद्धेश्वर मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले होते. या मंदिराची वास्तुशांती, प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून, येळ्ळूर ग्रामपंचायत …

Read More »

भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न

  बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य व्ही. एन्. जोशी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संगीता तिगडी- नाडगीर यांच्या संपूर्ण वंदे मातरम् गायनाने …

Read More »

राष्ट्रीय महामार्गावर घटप्रभा नदीपात्रात कोसळला ट्रक

  बेळगाव : संकेश्वरहून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतच्या घटप्रभा नदीपात्रात कोसळला. राष्ट्रीयर महामार्गालगत असलेल्या घटप्रभा नदीत ट्रकला जलसमाधी मिळाली असून बेळगाव तालुक्यातील वंटमुरी गावाजवळील घटप्रभा नदीपात्रात हा अपघात घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकमधून उडी मारून आपला जीव ट्रक …

Read More »

समुदाय भवनच्या जागेवरून हाणामारी: उपाध्यक्षांसह चौघांवर जीवघेणा हल्ला

  बेळगाव : समुदाय भवनच्या जागेच्या कारणावरून बेळगाव तालुक्यातील बस्तवाड गावचे उपाध्यक्ष विठ्ठल सांबरेकर यांच्यासह चौघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना गुरुवारी कोंडस्कोप्प गावात घडली. जखमी विठ्ठल सांबरेकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हिरेबागेवाडी सीपीआय, पीएसआय यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. समुदाय भवनच्या सांबरेकर कुटुंबीयांची जमीन आहे. …

Read More »

आर. अश्विन आणि जडेजाने लाज राखली, पहिल्या दिवशी भारताच्या 6 बाद 339 धावा

  चेन्नई : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने 6 गडी बाद 339 धावा केल्या आहेत. तर आर अश्विन नाबाद 102 आणि रवींद्र जडेजा नाबाद 86 धावांवर खेळत आहेत. 144 धावांवर 6 विकेट अशी स्थिती असताना कोणलाही वाटलं नाही की 200 पार धावसंख्या होतील. पण आर. …

Read More »