Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

दोन अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक; ७ लाख ७५ हजार रू. किंमतीच्या १३ दुचाकी जप्त

  अथणी : अथणी शहरासह विविध ठिकाणी दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात अथणी पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्या चोरट्यांकडून ७ लाख ७५ हजार रू. किंमतीच्या १३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अमूल जितेंद्र पवार (रा. सिंधुर ता. जत, जि. सांगली, महाराष्ट्र), लखन सुंगारे (रा. मदबावी, ता. अथणी, जि. …

Read More »

खवले मांजराची तस्करी ; दोघांना अटक

  खानापूर : खानापूर तालुक्याच्या लोंढा वनक्षेत्रातील मोहिमेत खवले मांजराची तस्करी करून चीनला निर्यात करण्यात येत असताना दोघांना लोंढा वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. खवले मांजराची निर्यात सुरू असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळॆ लोंढा वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसापासून सतर्क राहून पाळत ठेवली होती. खानापूर विभागाच्या वनाधिकारी सुनीता …

Read More »

विश्व विख्यात दसरा महोत्सवासाठी म्हैसूर शहर सज्ज

  आज होणार उद्घाटन; देश-विदेशातील पर्यटक शहरात दाखल बंगळूर : म्हैसूर पॅलेस (राजवाडा) दहा दिवसांच्या जगप्रसिद्ध दसरा उत्सवासाठी सज्ज झाला आहे. पारंपारिक दसरा किंवा नवरात्रीच्या उत्सवासाठी विद्युत रोशणाईने नव वधूप्रमाणे नटलेल्या म्हैसूर शहरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाची लगबग सुरू झाली आहे. या भव्य-दिव्य सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक …

Read More »

म. गांधी विचार गौरव पुरस्काराने कॉ. कृष्णा मेणसे सन्मानीत

  दिमाखदार सोहळ्यात खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान बेळगाव : गांधी विचार व कम्युनिस्ट विचार हे दोन टोकाचे विचारप्रवाह आहेत. असे असताना कॉ. कृष्णा मेणसे यांना महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. ही माझ्या दृष्टीने वेगळी घटना आहे, असे उद्‌गार कॉ. संपत देसाई यांनी पुरस्कार …

Read More »

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात “माझा परिसर माझी जबाबदारी” स्वच्छता अभियान कार्यान्वित!

  खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या “स्वच्छता हीच सर्वोत्कृष्ट सेवा आहे!” या ओळीचा विद्यार्थिनींनी आदर राखावा व स्वयंशिस्तीसह आपला परिसर ही स्वच्छ ठेवावा व ठेवण्यास इतरांना उपकृत करावे या …

Read More »

सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी प्रामाणिक प्रयत्न करू; खासदार शाहू महाराजांचे समिती शिष्टमंडळाला आश्वासन

  बेळगाव : कर्नाटकाच्या जोखंडात असलेला मराठी सीमाभाग लवकरात लवकर महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांना बुधवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. ज्योती महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी खासदार शाहू महाराज आले असताना त्यांची मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने …

Read More »

वकील रमेश चौगुले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश

  बेळगाव : कंग्राळी बुद्रुक गावचे रहिवासी, प्रतिष्ठित नागरीक वकील श्री. रमेश चौगुले यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात बेळगांवचे जिल्हाध्यक्ष श्री. जोतिबा चव्हाण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. सहकारी मित्र संदीप अष्टेकर, जोतिबा कणबरकर, यल्लाप्पा भोगुलकर यांनी ही प्रवेश केला. सदर प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

सुप्रसिद्ध ग्रॅनाईट व्यावसायिकाचा मृतदेह कारमध्ये जळलेल्या अवस्थेत आढळला

    बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील जैनापूर गावाच्या हद्दीत संकेश्वर-जेवर्गी राज्य महामार्गाजवळ एका प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृतदेह कारमध्ये जळलेल्या अवस्थेत आढळून आला. चिक्कोडी येथील सुप्रसिद्ध ग्रॅनाईट व्यापारी फैरोज बडगावी (४०, रा. मुल्ला प्लॉट) हे बुधवारी त्यांच्या कारमध्ये पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडले. आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून चालकाच्या सीटवर असलेला …

Read More »

आनंदी जीवन जगण्यासाठी ज्येष्ठ आणि तरुण पिढीतील समन्वय गरजेचा : प्रा. युवराज पाटील

  संजीवीनी फौंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिक दिन बेळगाव : जीवनात आनंद मिळवायचा असेल तर ज्येष्ठांनी तरुण पिढीला समजून घेऊन आणि तरुण पिढीने ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग करून घेत समन्वय साधत वाटचाल केली पाहिजे तरच दुःखाला सामोरे न जाता आनंदाने जगता येईल. जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे माणसाला दुःखाचा सामना करावा लागतो. यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या वतीने खासदार छत्रपती शाहू महाराज यांना निवेदन

  बेळगाव : भाषावार प्रांतरचनेपासून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बेळगावसह सीमावासीय आजपर्यंत लढत आहेत. 67 वर्षे झाली आम्ही अजून ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, पण हल्ली महाराष्ट्र मात्र सीमाप्रश्नावर उदासीन दिसतोय, सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच न्यायालयात आहे. न्यायालयीन कामकाजाला गती मिळणं काळाची गरज आहे. न्यायालयीन कामकाज पाहणाऱ्या वकिलांची फी सुद्धा पोहोचली नाही यावरून …

Read More »