Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

१ जुलैपासून टीम इंडियाला नवीन कोच मिळणार; बीसीसीआयने अर्ज मागविले

  मुंबई : पुढील महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियाला नवीन कोच मिळणार आहे. यासाठी बीसीसीआयने तयारी सुरु केली असून सोमवारी नवीन प्रशिक्षकपदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. राहुल द्रविड सध्या भारतीय संघाचा कोच आहे. त्याचा कार्यकाळ वाढविण्यात आला होता. तो देखील इच्छुक असेल तर अर्ज करू शकणार …

Read More »

माजी मंत्री, आमदार एच. डी. रेवण्णा यांना सशर्त जामीन

  केआर नगरला जाण्यास मज्जाव बंगळूर : अपहरण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना विशेष लोक न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. पुरावे नष्ट करू नये, परदेशात, केआरनगरसह गुप्त ठिकाणी जाऊ नये या अटींसह पाच लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांनी जामीन मंजूर …

Read More »

आमचे आमदार विकले जाणारे नाहीत; एकनाथ शिंदेना सिद्धरामय्यानी फटकारले

  कर्नाटकाचे नाही, महाराष्ट्राचे सरकार कोसळण्याचा दावा बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानावर त्यांना चांगलेच फटकारले. आमचे आमदार विकले जाणारे नसल्याचे सांगून राज्यातील काँग्रेस सरकार पाडता येणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात महाराष्ट्राप्रमाणे कारवाया होणार …

Read More »

देशात चौथ्या टप्प्यात ६३.०४ टक्के मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १० राज्यातील ९६ लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. चौथ्या टप्प्यात एकूण ६३.०४ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचं बघायला मिळालं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, चौथ्या टप्प्यात पश्चिम …

Read More »

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन

  नवी दिल्ली : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी (१३ मे) निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते कर्करोगाने त्रस्त होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे बिहारमध्ये शोककळा पसरली आहे. सुशील कुमार मोदी हे …

Read More »

मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती

  मुंबई : मुंबईमध्ये आज दुपारी आलेल्या वादळानंतर झालेल्या अवकाळी पावसाने अवघ्या मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली. मुंबईत दुपारी तीन वाजल्यापासून धुळीचे वादळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. सर्वात मोठी दुर्घटना घाटकोपरमध्ये घडली. घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपवर महाकाय असे अनधिकृत 120 स्क्वेअर फुटाचे होर्डिंग कोसळून तब्बल 80 हून गाड्या …

Read More »

बेनाडीत बिरदेव यात्रेनिमित्त भविष्यवाणीसह पालखी मिरवणूक; महाप्रसादाचे वाटप

  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता भक्तिमय वातावरणात रविवारी (ता.१२) करण्यात आली. यावेळी आयोजित भाकणुकीला बेनाडीसह परिसरातील भाविक उपस्थित होते. शनिवारी (ता.११) सायंकाळी माळावरील बिरदेव मंदिरात पालखी नेऊन आंबील भाताचा नैवेद्य दाखविण्यात आला. रात्री आठ वाजता सिध्देश्वर देवालयात वालंग जमवून श्रींच्या पालखीची मिरवणूक …

Read More »

कोगनोळीजवळ अपघात; एक ठार, एक जखमी

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर टोलनाक्याजवळील मत्तिवडे फाट्यावर मोटरसायकल अपघातात एक जण ठार तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 13 रोजी सकाळी नऊ वाजता घडली. प्रताप बाळू पाटील (वय 27) राहणार पेंढाखळे तालुका शाहूवाडी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून प्रसाद नाईकवाडे हा युवक …

Read More »

केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

  नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना आणखी एक दिलासा देत केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाल …

Read More »

आनंदनगर परिसरातील घरातून ड्रेनेजमिश्रित पाणी

  बेळगाव : रविवारी सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे आनंदनगर परिसर पाण्याखाली आला होता. मुसळधार पावसामुळे पाणी रस्त्यावर वाहत होते. अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अनेकांची जीवनावश्यक वस्तूंचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आनंदनगर परिसरातील नाल्याचे काम अर्धवट स्थितीत सोडल्यामुळे नाल्यातून भरपूर प्रमाणात ड्रेनेजमिश्रित पाणी …

Read More »