Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

हनीट्रॅपचा आरोप असलेल्या महिलेची गळ्यात चप्पल घालून मध्यरात्री काढली धिंड!

  बेळगाव : मल्लापूर, घटप्रभा, गोकाक तालुक्यात हनीट्रॅपचा आरोप झाल्याने स्थानिक लोकांनी मध्यरात्री एका महिलेला हार घालून तिची धिंड काढल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा येथे घडली. मल्लापूर येथील मृत्युंजय सर्कलमध्ये स्थानिक महिला आणि पुरुषांनी श्रीदेवी नावाच्या महिलेला चप्पल हार घालून मध्यरात्री रस्त्यावरून तिची धिंड काढली आणि काही महिलांनी तिला मारहाण …

Read More »

क्षुल्लक वादातून गोजगा गावात तरूणाचा खून

  बेळगाव : क्षुल्लक कारणामुळे झालेल्या वादातून धारदार विळ्याने सपासप वार करून खून केल्याची घटना गोजगा (तालुका बेळगाव) येथे शनिवारी (ता.14) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. राजू बंडू नाईक (वय 32) व मारूती नाईक (वय 32) या दोघामध्ये सतत वाद होत असत. आजही क्षुल्लक कारणावरून दोघांत वादाची ढिणगी पडली. वाद …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सोमवारी बैठक

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या सोमवारी दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी तीन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. सदर बैठकीत १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणार्‍या काळ्या दिनाबद्दल विचारविनिमय करण्यासाठी समितीच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे …

Read More »

पेपर टाकणाऱ्या मुलाला विजेचा धक्का

  बेळगाव : परगावाहून बेळगावात आलेल्या 14 वर्षाच्या रजत गौरव नावाच्या मुलाला आज शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास विजेच्या धक्क्याने मोठा आघात केला आहे. घटनेची माहिती मिळतात टिळकवाडी पोलीस घटनास्थळी हजर झाले असून पुढील चौकशी सुरू आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुळचा उत्तर प्रदेश येथील व सध्या रघुनाथ पेठ अनगोळ येथे …

Read More »

पुलांच्या भरावामुळे गावांत शिरणार पाणी

  नव्या उड्डाणपुलामुळे पाणीसाठा वाढणार निपाणी (वार्ता) : वेदगंगा, दूधगंगा आणि चिकोत्रा या नद्यांना २०१९ पासून दरवर्षी पावसाळ्यात महापूर येत आहे. त्याचाचा फटका नदी काठावरील अनेक गावांना बसत घरांची पडझड, शेती, खासगी मालमत्तेचे नुकसान होण्यासह गावातील नागरिकांना स्थलांतरीत व्हावे लागत आहे. पुलांच्या कडेला टाकलेल्या भरावामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे. …

Read More »

गोमाता संवर्धन काळाची गरज

  प्रफुल्ल भाई; समाधी मठ गो शाळेचे लोकार्पण निपाणी (वार्ता) : पुरातन काळापासून गाईचे महत्व अधोरेखित झाले आहे. कमी होत असलेली देशी गाईंची संख्या चिंतणीय आहे. अशा परिस्थितीमध्ये वीरूपाक्षलिंग समाधी मठात गाई संगोपन उपक्रम स्तुती आहे. देशी गाईपासून मानवी जीवनाला अनेक फायदे असल्यानेआजच्या युगात गोमाता संवर्धन करणे ही काळाची गरज …

Read More »

हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करा : ज्येष्ठ विचारवंत प्रा. आनंद मेणसे

  बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्राच्या अहमदनगर शहरातील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, लेखक व पत्रकार हेरंब कुलकर्णी यांच्यावर नुकताच जीवघेणा हल्ला करण्यात आला. याच्या निषेधार्थ अंथश्रद्धा निर्मूलन समिती व प्रगतिशील लेखक संघ यांच्यावतीने शुक्रवारी हुतात्मा चौकात धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत प्रा. आनंद मेणसे म्हणाले की, प्राध्यापक, पत्रकार आणि …

Read More »

विविध समस्यांबाबत उद्यमबाग जिल्हा कामगार भवनसमोर बांधकाम कामगारांचा मोर्चा

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बांधकाम कामगार आपल्या वेगवेगळ्या समस्याबद्दल उद्यमबाग येथील जिल्हा कामगार भवनसमोर संघटीतपणे मोर्चात सामील झाले होते. यावेळी कामगारांनी आपल्या तक्रारी जिल्ह्याच्या कामगार अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. ॲड. एन. आर. लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम कामगार संघटना, मजदूर नवनिर्माण संघ आणि अहिंद अॕडव्होकेट्स असोसिएशनतर्फे शुक्रवार दि. 13/10/23 रोजी सायंकाळी 5 …

Read More »

हालसिद्धनाथ यात्रा २८ ऑक्टोबरपासून

  कुर्ली-आप्पाचीवाडी यात्रा कमिटीतर्फे यात्रोत्सव कार्यक्रम जाहीर निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुर्ली – आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ देवाची यात्रा (भोंब) २८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. २८ पासून १ नोव्हेंबर अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ रोजी सकाळी श्रींची पालखी, सबिना सोहळा, …

Read More »

अखेर आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नाना यश, चंदगडमध्ये काजू बोर्ड स्थापण्यास शासनाची मंजूरी

  चंदगड : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग प्रमाणे आमदार राजेश पाटील यांच्या मागणीनुसार चंदगड तालुक्यातही काजू बोर्ड स्थापन करण्यास आज महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली. गेली तीन वर्षे आमदार राजेश पाटील व खासदार संजय मंडलिक यांनी चंदगड तालूक्यात काजू बोर्ड स्थापन करण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या दोघांच्याही प्रयत्नाना प्रचंड मोठे …

Read More »