खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांचा तसेच जांबोटी भागातील नवनिर्वाचित ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षाचा सत्कार सोहळा नुकताच नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलासराव बेळगांवकर होते. तर प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक गुणवंत पाटील उपस्थित होते. …
Read More »मुलाच्या आजारपणाने वैतागलेल्या आईची नवलतीर्थ जलाशयात आत्महत्या
बेळगाव : मुलाच्या आजारपणाने वैतागलेल्या आईने नवलतीर्थ जलाशयाच्या मागील पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रियदर्शनी लिंगराज पाटील (वय 40, रा. सप्तपूर, धारवाड) यांनी आत्महत्या केली. प्रियदर्शिनीचा नवरा लिंगराज ऑस्ट्रेलियात इंजिनीअर आहे. आजारपणामुळे मुलगा अमर्त्यला सांभाळण्यासाठी आई प्रियदर्शिनी आली होती. मुलाच्या आजारपणामुळे अत्यंत चिंतेत असलेल्या प्रियदर्शिनीने नवलतीर्थ …
Read More »राहुल जारकीहोळी अडकले बिम्सच्या लिफ्टमध्ये!
बेळगाव : येथील जिल्हा रुग्णालयाची लिफ्ट अचानक बंद पडल्याने जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा मुलगा व युवा नेते राहुल जारकीहोळी ३० मिनिटांहून अधिक काळ लिफ्टमध्ये अडकले. नागापंचमीनिमित्त जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना दूध वाटपाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. यावेळी रुग्णांसाठी राखीव असलेल्या लिफ्टमधून वरच्या मजल्यावर जाताना लिफ्ट अचानक …
Read More »आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; तिलक वर्माला संधी, चहलचा पत्ता कट
मुंबई : आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आलेली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघ आशिया चषकात उतरणार आहे. आशिया चषक हा विश्वचषकासाठी रंगीत तालीम असेल. त्यामुळे आशिया चषकात भारतीय संघ ताकदीने उतरला आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशन आघाडीचे फलंदाज असतील. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर असेल. युजवेंद्र …
Read More »निपाणीत नागोबा मंदिराची यात्रा साजरी
मूर्ती स्थापनेसह विविध कार्यक्रम : दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : शहर परिसरात सोमवारी (ता.२१) नागपंचमी विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरी झाली. पूजा, झोपाळे, खेळणे, नागपंचमीची गाणी, महाप्रसाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील नागोबा गल्लीतील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार यांनी स्थापन केलेल्या नागोबा मंदिरामध्ये नागपंचमी …
Read More »शिवमंदिरात ‘हर हर महादेव’चा गजर!
दर्शनासाठी भाविकांच्या रांगा : भाविकांमधून उत्साहाचे वातावरण निपाणी (वार्ता) : दरवर्षीच श्रावण महिन्यात शिवमंदिरात महादेवाचे दर्शन घेण्याकरता भाविकांची मोठी गर्दी होते. श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी (ता.२१) शिवमंदिरे भाविकांनी फुलल्याचे चित्र दिसून आले. येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात मंदिरासह इतर मंदिरात ‘हर हर महादेव’चा …
Read More »चव्हाट गल्लीतील देवस्थानाला पूजा व गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम
बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी चव्हाट गल्लीतील सर्व देवस्थानाला पूजा व गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम गल्लीतील पंचमंडळ, महिला मंडळ, युवा वर्ग व सर्व भक्त मंडळ मिळून हा कार्यक्रम प्रत्येक सोमवारी पार पाडतात. आज दिनांक 21 रोजी सकाळी 9.00 वाजता पहिला सोमवार निमित्त चव्हाटा मंदिर येथून पूजा करून …
Read More »डॉ. दाभोलकर हत्येचा तपास भरकटण्याला त्यांचे कुटुंबीयच जबाबदार!
श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था डॉ. दाभोलकर हत्येचा तपास सुरूवातीपासूनच पूर्वग्रहदूषित पणा ठेऊन एकांगी आणि राजकीय विचारांनी केला गेला. अध्यात्माचा प्रसार आणि सामाजिक कार्य करणार्या सनातन संस्थेला डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात दोषी ठरवण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला गेला. दाभोळकरांचा खून सनातनच्या साधकांनी केला आहे’, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने …
Read More »शिनोळीत स्वातंत्र्यदिनी लक्ष्मी गणपती बामुचे यांच्यातर्फे रा. शाहू विद्यालयाला स्मार्ट टीव्ही भेट
शिनोळी (प्रतिनिधी) : ज्ञानदिप शिक्षण मंडळाचे राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे स्वातंत्र्यदिन शाळा व्यवस्थापन समिती सदस्या लक्ष्मी गणपती बामुचे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डिजिटल क्लास रूम या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे, मनोरंजक व प्रभावी व्हावे म्हणून शिनोळी गावचे सुपुत्र व जवान गणपती बामुचे यांच्या पत्नी लक्ष्मी गणपती बामुचे …
Read More »व्याघ्र कॉरिडोरमुळे कळसा-भांडुरा प्रकल्पाला अडथळे : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
पणजी : म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पासंदर्भात भाजपने कोणतेही राजकारण केलेले नाही. याबाबतच्या सविस्तर प्रकल्प अहवालासही (डीपीआर) केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. कोणत्याही स्थितीत ही योजना मार्गी लागेल. पण नियोजित व्याघ्र कॉरिडोरमुळे प्रकल्पाला अडथळे येत असल्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले. कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta