Saturday , September 21 2024
Breaking News

निपाणी

अध्यात्मामुळे शरीर, मन स्थिर होण्यास मदत

राजू पोवार :आडी-पंढरपूरला पायी दिंडी रवाना निपाणी (वार्ता) : माणसाने दररोजच्या धावपळीत अध्यात्मासाठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे. अध्यात्मामुळे शरीर व मन स्थिर होण्यास मदत होते. सध्या अजूनही पावसाला सुरुवात झाली नसल्याने यंदा समाधानकारक पाऊस होऊन शेतकऱ्यांचे पीक उदंड पिकू दे यासाठी विठ्ठलाला साकडे घालत असल्याचे सांगितले. आषाढी वारीनिमित्त आडी …

Read More »

वारकऱ्यांच्या स्नेहभोजनाची ६ वर्षाची परंपरा!

शिवाजी पठाडे यांचा उपक्रम : माऊलींच्या सेवेत भाविकही दंग निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे पंढरपूरच्या दिंड्या बंद झाल्या होत्या. यंदा हा संसर्ग कमी झाल्याने प्रशासनाने त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे विविध भागातून दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहेत. खडकेवाडा येथील दिंडी निपाणी मार्गे पंढरपूरकडे दरवर्षी जात असते. यंदाही …

Read More »

सत्ताधारी गट गावच्या विकासासाठी प्रयत्नशील

पंकज पाटील : शाळा खोलीचा शुभारंभ कोगनोळी : गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गट कायमपणे प्रयत्नशील आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी गटारी साफ करणे, पिण्याचे पाणी, रस्ते, विद्युत बल्ब यासह अन्य कामे करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी हालसिद्धनाथ नगर येथील सरकारी प्राथमिक शाळेतील खोली पावसामुळे कोसळली होती. यामुळे येथील विद्यार्थ्यांना धोका निर्माण …

Read More »

सीमाभागातील शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी

निपाणी शिवसेनेचे पत्रक : प्रसंगामध्येही सावरले राज्याला निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील राजकारण तापत चालले आहे. तरीही सीमाभागातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे पत्रक बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख बाबासाहेब तांबे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकातील माहिती अशी, कांही स्वार्थी मंत्र्यांच्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्रास होत आहे. हिंदहृदय …

Read More »

रिक्षा अपघातातील मृताच्या वारसांना 22 लाखाची मदत

निपाणी (वार्ता) : गतवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये येथील रहिवाशी व रिक्षाचालक शैलेश मनोहर पारधे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडले होते. त्या कुटुंबाच्या मदतीसाठी निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष गजानन खापे यांनी विमा कंपनीकडे दावा केला होता. त्यानुसार विमा कंपनीकडून 15 लाख 5 हजार …

Read More »

आप्पाचीवाडी ग्रामपंचायतीतर्फे कागल एस.टी. आगारप्रमुखांना निवेदन!

कोगनोळी : आप्पाचीवाडी व हदनाळ कर्नाटक सीमाभागातील दोन्ही गावातील बरेच विद्यार्थी हे कागल येथील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात. परंतु सध्या कागल आगाराकडून आप्पाचीवाडी-म्हाकवेमार्गे हदनाळ या गावाला ठराविक बसफेऱ्या सोडून विद्यार्थांच्या सकाळच्या कॉलेजच्या वेळेत व दुपारी परत गावाकडे येण्याच्या वेळेत एसटी बससेवा नसल्याकारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व गैरसोय होत आहे. ही …

Read More »

कोगनोळीच्या भाविकांनी घेतले नालंदा येथील महावीर मोक्ष भूमीचे दर्शन

कोगनोळी : येथील ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील यांच्या वतीने सम्मेद शिखर्जी मोफत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेमध्ये एकशे तीस भाविकांचा समावेश असून सम्मेद शिखरजी येथील जैन मंदिराचे दर्शन घेऊन बिहार येथे असणार्‍या नालंदा पावापुरी येथील भगवान महावीरांच्या मोक्ष स्थळाचे दर्शन घेतले. कुरुंदवाड येथील प्रदीप मगदूम यांनी भगवान महावीर यांची …

Read More »

विद्यार्थ्यांनी अनुभवली मतदान प्रक्रिया

नूतन मराठी विद्यालयमध्ये उपक्रम : गुप्त पद्धतीने मतदान निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ  संचलित नूतन मराठी विद्यालय मध्ये सन 2022-23 मधील विध्यार्थी प्रतिनिधी पदासाठी गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची ओळख व्हावी, यासाठी प्रत्येक वर्षी निवडणूक प्रक्रिया घेतली जाते. यावेळी उमेदवारांनी एक दिवस …

Read More »

निपाणीत जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण!

दररोज लाखो लिटर पाणी वाया : शहरात कृत्रिम पाणी टंचाई निपाणी (वार्ता) : २४ तास पाणी योजनेच्या जलवाहिन्यांना निपाणीत फुटीचे ग्रहण लागले आहे. तर लिकीजेसचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून कंत्राट दिलेले कंत्राटदार …

Read More »

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : राजू पोवार

बंबलवाड येथे शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कटिबद्ध आहे. सरकार कुणाचेही असो शेतकरी बांधवांच्या समस्या कायम आहेत. शेतकऱ्यांचे नावे घेऊन सत्तेवर यायचे आणि शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणे राबवायची असे सरकारचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्यास सरकार असमर्थ ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती खुंटते …

Read More »