खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्था ही नेहमीच विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात प्रोत्साहन देणारी शिक्षण संस्था परिचयाची आहे. या संस्थेतील शाळा महाविद्यालयांना अध्यक्षा मान. डॉक्टर राजश्री नागराजू यांचे सतत मार्गदर्शन लाभत असतात. शिक्षण संस्थेत, निरंतर लोकोपयोगी गोष्टीबरोबर विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविले जातात. त्यापैकी खेळ हा संस्थेच्या जीवाभावाचा …
Read More »संकेश्वर एपीएमसीमध्ये बाजार सुरू; रयत संघटनेच्या आंदोलनाला यश
निपाणी (वार्ता) : संकेश्वर मधील खाजगी बाजार बंद करण्याच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी संकेश्वर येथील एपीएमसी आवारात निदर्शने केली. याची माहिती मिळताच बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर एपीएमसी आवारातच मार्केट सुरू करण्यात …
Read More »सिद्धरामय्यांच्या तोंडी निर्देशानुसार केलेल्या कामांचा अहवाल द्या
राज्यपालांनी सरकारकडून तपशील मागवला बंगळूर : राज्यपालांनी मुडा घोटाळ्याच्या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी दिली होती. आता सरकारच्या मुख्य सचिवांना म्हैसूर शहर विकास प्राधिकर (मुडा) द्वारे श्रीरंगपट्टण येथे केलेल्या कामांचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या तोंडी सूचनेनुसार ३८७ कोटी रुपये खर्चून वरुणा …
Read More »कळसा-भांडूरी प्रकल्पाला त्वरित मंजुरी द्या
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पंतप्रधान मोदींना पत्र बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून उत्तर कर्नाटकातील लोकांची जीवनवाहिनी असलेल्या कळसा भांडूरी पेयजल प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी मागितली आहे. काल पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सिद्धरामय्या यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि कळसा …
Read More »हेमाडगा व्हाया मणतूर्गा पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन
खानापूर : हेमाडगा व्हाया मणतूर्गा पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन आज खानापुर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदरी रस्ता फॉरेस्ट नाक्याच्या नवीन बांधलेल्या C.D. पासुन ते हारुरी गावच्या जोड रस्त्याच्या अलीकडे प्रयंत 600 मीटर त्यानंतर हलात्री नदीच्या पुलानंतर ते मणतूर्गा गावच्या जोड रस्त्याच्या अलीकडे प्रयंत 600 …
Read More »हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
खानापूर : शाळा ही आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि भविष्याची वाट दाखविणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी कधीही विसरू शकत नाही हे माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा घेऊन दाखवून दिले असून माजी विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी पुढे आल्यास शाळांच्या अधिक प्रमाणात …
Read More »बेळगाव – निपाणी – कोल्हापूर रेल्वेसाठी दोन्ही जिल्ह्यातील खासदारांनी लक्ष द्यावे
निपाणी (वार्ता) : स्वांतत्र्यपुर्व काळापासूनची निपाणी रेल्वे मागणी अमृत महोत्सवी स्वतंत्र भारतात पूर्ण होण्यासाठी बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आजी, माजी संसद सदस्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी येथील माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी केली आहे. सध्या बेळगांव, हुक्केरी, संकेश्वर, निपाणी, कागल, कोल्हापूर या मार्गावरील सुरू असलेल्या रेल्वे लाईन …
Read More »राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाच्या श्रावणी पाटील हिची निवड
खानापूर : जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रावणी भरणानी पाटील हिची कुस्ती या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेत श्रावणीने 61 किलो वजन गटात तालुक्यात आपले प्रावीण सिद्ध केले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेत …
Read More »टेनिस हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी मराठा मंडळ ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निवड
खानापूर : मराठा मंडळ ही शिक्षण संस्था क्रीडा स्पर्धेत खेळाडू विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देणारी शिक्षण संस्था म्हणून बेळगावच्या शैक्षणिक वलयात सुपरिचित आहे. “चिन हा देश जगातील उत्तम खेळाडू तयार करणारा देश आहे कारण तिथे मुलांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी खेळाच्या कल चाचण्या केल्या जातात म्हणजेच खेळाचे बाळकडू तेथील विद्यार्थ्यांना अगदी …
Read More »विश्वकर्मा उद्यान लोकसहभागातून आदर्श बनवूया
नामदेव चौगुले : लोकसहभागातून १०० रोपांची लागवड निपाणी (वार्ता) : वाढणाऱ्या जागतिक तापमानात वृक्षारोपण हा एकच पर्याय आहे. प्रत्येक सण-समारंभ पर्यावरणपूरक करून ऑक्सिजन निर्मितीस चालना देऊया. विश्वकर्मा यांनी विश्वाची निर्मिती केली असून त्यांच्या जयंतीनिमित्त आपण मुलाच्या हाताला काम आणि पुढच्या पिढीस मोफत प्राणवायू देण्याचे पवित्र कार्य करूया, असे मत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta