Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी तीन टप्प्यांच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अलीकडे केवळ पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने तिसऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मंडळाने अधिकृत निवेदन देत गोंधळ …

Read More »

इंडिगोची उड्डाणे विस्कळीत; बंगळुरात १०२ उड्डाणे रद्द; प्रवाशांचा चौथ्या दिवशीही उसळला संताप

  बंगळूर : ऑपरेशनल अडचणींमुळे इंडिगो एअरलाइन्सच्या सेवा चौथ्या दिवशीही विस्कळीत झाल्या असून, आज केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल १०२ उड्डाणे रद्द करण्यात आली. ५२ आगमन आणि ५० निर्गमन रद्द झाल्याने शेकडो प्रवासी विमानतळावर तासन्तास अडकून पडले. काहींना तर १२ तासांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागली. विमान उशिरा येणे आणि वेळोवेळी रद्द …

Read More »

बागेवाडी महाविद्यालयातील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

  निपाणी (वार्ता) : केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात माध्यमिक आणि महाविद्यालयीन पातळीवरील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन, नृत्य स्पर्धा, प्रज्ञाशोध स्पर्धापार पडल्या. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातील विजेत्यांना एकूण १ लाख ३२ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. महाविद्यालयीन पातळीवरील विज्ञान प्रदर्शनामध्ये लक्ष्मी उमराणी, कीर्ती मालकोजी-संगोळ्ळी रायण्णा कॉलेज- बेळगाव, श्रुती …

Read More »

लेखी आश्वासनानंतर रयत संघटनेचे आंदोलन मागे

  पाणी योजनेसह १० तास विजेची मागणी; तीन सरकारने केले केवळ कामांचे उद्घाटनच निपाणी(वार्ता) : करगाव शेती पाणी पुरवठा योजना व हनुमान पाणी पुरवठा या दोन्ही पाणी पुरवठा योजना अनेक वर्षापासून रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या योजना सुरू होईपर्यंत कर्नाटक राज्य रयत संघटनेने चिक्कोडी येथील बसवेश्वर चौकात …

Read More »

निपाणीत २१ डिसेंबरला फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन

  ॲड.असीम सरोदे, डॉ. स्वप्नील चौधरी, डॉ. कपिल राजहंस यांचा सहभाग निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गेल्या २८ वर्षांमध्ये सातत्याने सामाजिक परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून निरंतरपणे बहुजन समाजातील तरुणांच्यात सामाजिक समतेच्या विचारांची बीजे रोवण्याचे काम सातत्याने सुरू आहे. खऱ्या अर्थाने समाज गुण्या गोविंदाने राहुन जात, पंत, धर्म, भाषा भेद …

Read More »

सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन निर्णय घ्यावा

  मराठी भाषिकांची मागणी : निपाणीत आमदार क्षीरसागर यांच्याशी मराठी भाषिकांची चर्चा निपाणी (वार्ता) : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून पुढील वर्षापासून यासंदर्भात सलग सुनावणी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. याबाबत २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार …

Read More »

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी 2006 पासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगावात भरून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. कर्नाटक सरकारच्या या कृतीला विरोध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी मराठी भाषिकांच्या …

Read More »

खानापूर शहरांतर्गत रस्त्याचा विकास आराखड्यानुसारच!

  आमदार विठ्ठल हलगेकर यांची वकील संघटनेच्या शिष्टमंडळाला ग्वाही! खानापूर : खानापूर शहरांतर्गत जाणाऱ्या 14 कोटीच्या रस्त्याच्या विकासाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पण या रस्त्याचे काम आराखड्यानुसार होत नसल्याचा दावा सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रातून खानापूर तालुका वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. याची दखल घेऊन आमदार विठ्ठल हलगेकर …

Read More »

पंच गॅरंटी योजनेमळे कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावला

  पंच गॅरंटी योजनेच्या शिबिराला मोठी उपस्थिती, विविध मान्यवरांची उपस्थिती. नंदगड : कर्नाटक सरकारने अडीच वर्षांपूर्वी निवडणुकीच्या वेळी पंच गॅरंटी योजना जनतेसाठी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, शक्ती योजना, युवा निधी आदी पंच गॅरंटी योजना सुरू केल्या. आत्तापर्यंत साधारणता सर्वच …

Read More »

बागलकोटमध्ये भीषण अपघात; ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकून कारमधील चौघांचा जागीच मृत्यू

  बागलकोट : बागलकोट जिल्ह्यात सिद्धापूर गावाजवळ काल रात्री भरधाव वेगात आलेल्या एका कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमध्ये असलेल्या विश्वनाथ कंबार (१७), प्रवीण शेडबाळ (२२), गणेश अळ्ळीमट्टी (२०) आणि प्रज्वल शेडबाळ (१७) या चौघा दुर्देवी तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण …

Read More »