Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

लिंगायत, वक्कलिगांना आरक्षणाचा मंत्रिमंडळाचा निर्णय

  वक्कलिगांना २ सी, लिंगायतांना २ डी स्वतंत्र प्रवर्ग बंगळूर : पंचमसाली समाजाची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. सामर्थ्यशाली समुदायांच्या सततच्या संघर्षाचे परिणाम शेवटी मिळाले. आता राज्य सरकारने पंचमसाली, वक्कलिग आणि लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक होऊन महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. पंचमसाली आणि …

Read More »

खानापूर तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

  खानापूर : खानापूर तालुक्यातील सुरापूर या गावातील शिवराय यल्लाप्पा आयोटी या शेतकऱ्याला कर्जाचा भार सहन न झाल्याने विष प्रश्न करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विविध बँका आणि सहकारी पतसंस्थांमधील कर्जबाजारीपणाला कंटाळून सदर शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. केव्हीजीबी बँक लिंगनमठ शाखा, कृषी पत्तीन सहकारी संघ, आयसीआयसीआय बँक, …

Read More »

खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक संपन्न

  खानापूर : खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक आज जांबोटी क्रॉस येथील निवृत्त सैनिक संघटनेच्या कार्यालयात झाली. संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग जाधव यांनी अध्यक्षपद भूषविले. उपाध्यक्ष हनुमंत गुरव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी 2019 च्या कुस्ती आखाड्याचा जमा खर्च खजिनदार तानाजीराव कदम यांनी सादर केला. पुढील कुस्ती आखाडा घेण्याविषयी चर्चा झाली. कार्याध्यक्ष …

Read More »

तोरस्कर सुतार यांचा निपाणीत सत्कार

निपाणी : आटपाडी येथील छत्रपती शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इंटर झोनल तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये येथील तेजस्विनी रमेश तोरस्कर हिने प्रथम क्रमांक मिळविला. अमृतसर (पंजाब) येथे होणाऱ्या ऑल इंडिया स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तर राष्ट्रीय नेट बॉल स्पर्धेत हरियाणा राज्य मध्ये मारिया सुतार हिने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला …

Read More »

केंद्र सरकारकडून कळसा-भांडुरा प्रकल्पाला परवानगी

  बेळगाव : कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या विस्तारित प्रकल्प अहवालाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली. या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय जलविद्युत मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे …

Read More »

मराठा मंडळ पदवी महविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक विभागाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

  खानापूर : मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक विभागाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ संस्थेचे ज्येष्ठ सदस्य श्री. परशुरामअण्णा गुरव हे होते. तर तर क्रीडा शाखेसह विविध सांस्कृतिक विभागांचे उद्घाटन मराठा मंडळ संस्थेचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील यांनी केले. …

Read More »

कर्नाटकमध्ये शाळा, कॉलेजमध्ये मास्क बंधनकारक, कोरोना नियमांचेही करावे लागणार पालन!

  बेळगाव : मागील काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच कारणामुळे भारतातही प्रतिबंधात्मक उपायांद्वारे म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. लसपुरवठा तसेच आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येथे शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क लावणे अनिवार्य …

Read More »

वैभव मारुती पाटीलची अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य ॲमेचुअल ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने क्रॉस कंट्री स्पर्धा तुमकुर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये खुला गट १० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये वैभव मारुती पाटील (बिदरभावी) तालुका खानापूर याने भाग घेऊन तृतीय क्रमांक मिळविला. वैभव पाटील ३६.५० मिनिटात वरील अंतर पार केले. यांची अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड …

Read More »

आदर्श शिक्षिका पुरस्काराने मनीषा शेवाळे सन्मानित

निपाणी (वार्ता) : कोल्हापूर येथील क्रांतीसुर्य फाउंडेशनतर्फे शिक्षण क्षेत्रातील अमूल्य कामगिरीबद्दल निपाणी येथील मनिषा सुनील शेवाळे  यांना आदर्श शिक्षिका‌ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथील मुख्याध्यापक हाॅलमध्ये पार पडला. मनीषा शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबरच इतर क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी पारंगत व्हावे. समाजासाठी विद्यार्थ्यांचे कार्य यासह विविध विषयावर त्या निरंतरपणे …

Read More »

खानापूर तालुक्यासाठी मुबलक बस सेवा पुरवा

  डॉ. सोनाली सरनोबत यांची मागणी खानापूर : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लोक बेळगाव तालुका आणि शहरात जाण्यासाठी राज्य परिवहन बसेसवर अवलंबून असतात. खानापूर तालुक्यातील लोकांना शाळा-कॉलेज, नोकरीसाठी बेळगावला यावे लागते, त्यामुळे पुरेशा बस सुविधेविना ते त्रस्त आहेत. तालुक्‍यातील प्रमुख थांब्यांवर अनेक वेळा विनंती करूनही हल्ल्याळकडून येणाऱ्या बसेस येथे थांबत …

Read More »