Monday , December 15 2025
Breaking News

कर्नाटक

आ. निंबाळकर यांच्या प्रयत्नातून पेयजल योजना जारी : महादेव कोळी

  भाजपकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न खानापूर : बहुग्राम पेयजल प्रकल्प योजनेसाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी 2018 पासून सातत्याने प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांना त्यांना यश आले असून देगाव पेयजल प्रकल्पासाठी 565 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. भाजपने याचे श्रेय फुकटात लाटण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला खानापूर काँग्रेस अध्यक्ष …

Read More »

कांजळे लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षपदी दयानंद वाणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील निलावडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील कांजळे लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसीच्या अध्यक्षपदी दयानंद वाणी तर उपाध्यक्षपदी सौ. स्वाती भांतकांडे यांची निवड केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निलावडे ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर होते. प्रारंभी मुलींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक एस. एम. पालकर यांनी उपस्थितांचे स्वागत …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महिलांचा विकास; मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रतिपादन

कोगनोळी : चूल आणि मूल यातून महिलांनी बाहेर पडून उद्योग व्यवसाय केला पाहिजे. शिक्षणाबरोबर संस्कार शिकले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महिलांचा विकास झाला असल्याचे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले. येथील प्रियंका संकेश्वरे व महेश संकेश्वरे या दाम्पत्यांना मंत्री जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून १० लाख रुपये मंजूर झालेल्या बेकरी …

Read More »

संशयित दहशतवादी अख्तरला बंगळूरात अटक; त्याच्या संपर्कातील अन्य तिघांनाही ताब्यात

  बंगळूर : सुशिक्षित शहर म्हणून ओळखले जाणारे राजधानी बंगळुर शहर आता दहशतवाद्यांचे अड्डे बनत असल्याची भीती व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूरमध्ये एका दहशतवाद्याला पकडल्यानंतर सीसीबी पोलिसांनी काल रात्री (रविवारी) टिळक नगरमध्ये लपून बसलेल्या एका संशयित दहशतवाद्याला पकडले आहे. शहर पोलिस आयुक्त प्रताप रेड्डी यांनी सांगितले की, टिळकनगर येथे …

Read More »

गोकाक पोलिसांकडून मंगळसूत्र चोरीचा तपास; दोघांना अटक

मंगळसूत्र, दोन दुचाकी अंदाजे किंमत 3 लाख 55 हजार रुपये जप्त संकेश्वर (महंमद मोमीन) : गोकाक गावात गेल्या महिनाभरापासून झालेल्या चोरीचा तपास लावण्यात गोकाक पोलिसांना यश मिळाले आहे. गोकाक पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल आर. राठोड यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून दोघा चोरांना गजाआड करुन ५० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, दोन दुचाकी …

Read More »

संकेश्वरात पोलीस अधिकारी रवि चन्नण्णावर यांचा वाढदिवस नोटबूक वाटपाने साजरा

  संकेश्वर (महंमद मोमीन) : बेंगळूरचे वरीष्ठ पोलिस अधिकारी (आय पी.एस.) रवि डी. चन्नण्णावर यांचा वाढदिवस संकेश्वरातील त्यांचे अभिमानी गिरीश निडसोसी यांनी सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ५०० नोटबूक वितरणांने उत्साही वातावरणात साजरा केला. वह्या वाटप कार्यक्रमाविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गिरीश निडसोसी म्हणाले, आमचे लाडके वरीष्ठ पोलिस अधिकारी रवि डी. चन्नण्णावर …

Read More »

अपघातग्रस्त मेंढपाळांना मदतीचा हात

  संकेश्वर (महंमद मोमीन) :अमणगी-मुगळी रस्त्यावर टिप्परने ५४ बकऱ्यांना चिरडल्याने मेंढपाळ लगमण्णा हालप्पा हेगडे, हालप्पा सिध्दप्पा हेगडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात ५४ बकऱ्या ठार झाल्याने मेंढपाळांचे अदमासे सहा लाख रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी कर्नाटक मेंढपाळ आणि लोकर उत्पादक सहकारी संघ वक्कूटचे बेळगांव जिल्हा अध्यक्ष शंकर हालप्पा हेगडे अंमणगी पुढे …

Read More »

शांतिनिकेतन सीबीएसई दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या ऋतुजा लक्ष्मण गुरव हिचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता.खानापूर) गावची कन्या श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई दहावीची विद्यार्थीनी ऋतुजा लक्ष्मण गुरव हिने सीबीएसई दहावीच्या परीक्षेत ९६.२ गुण घेऊन शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच शांतिनिकेतन पब्लिक स्कूल सीबीएसई दहावीचा निकाल यंदाही १००टक्के लागला आहे. सलग आठव्या वर्षीही १०० टक्के …

Read More »

निपाणी तालुक्यातील शुद्ध पाणी पुरवठा केंद्रांची अवस्था गंभीर

राजेंद्र वड्डर : ६६ पैकी निम्मे बंदच निपाणी (वार्ता) : तालुक्यात सुमारे ६६ शुद्ध पाणी पुरवठा केंद्र असून त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त केंद्रांची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना कमी खर्चात मिळणाऱ्या पाणी पुरवठा संकल्पाला अंतिम दिवस आले असून याकडे लोकप्रतिनिधींचे संपूर्ण दुर्लक्ष जोग असल्याचा आरोप भोज …

Read More »

आयुर्वेद ही काळाची गरज 

“आयुर्वेद” आरोग्य शिबीराचा लाभ जनतेने घ्यावा निपाणी (वार्ता) : आयुर्वेदाचा प्रसार पाश्चात्य देशात ही मोठ्या प्रमाणात झाला आहे. भारतीय वेदकालीन परंपरेपासून आयुर्वेदाच्या क्षेत्रात सुश्रुत, चरक या सारख्या ऋषीमुनींनी मोलाची भर घातली आहे. आज आयुर्वेद ही काळाची गरज बनली आहे. आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने निपाणी नगरीतील जुन्या पिढीतील …

Read More »