Thursday , September 19 2024
Breaking News

कर्नाटक

तालुक्याच्या प्रत्येक ग्रा. पं.तीत होणार कचरा डेपोचे आयोजन

खानापूर (सुहास पाटील याजकडून) : खानापूर तालुक्यात एकूण ५१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यापैकी ३८ ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील ३ एकर जमिनीत हा कचरा डेपोचे आयोजन करण्यात येणार आहे.यापैकी नंदगड ग्राम पंचायतीने कचरा डेपो कामाचा शुभारंभ केला असून याठिकाणच्या कचरा डेपोत गावातील प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक बाॅटल, कचरा असा वेगळा केला जातो. …

Read More »

सेवानिवृत्तीनिमित्त बुवाजी व गुरव यांचा सत्कार

बेळगाव : हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कुल येथील मुख्याध्यापक बी. आर. बुवाजी ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर तर बडकू गुरव हे ४४ वर्षांच्या प्रदीप सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. त्याबाबत त्यांचा शाळा सुधारणा कमिटी व मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्यावतीने बुधवारी बुवाजी व गुरव यांचा सत्कार करण्यात आला.शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमास खानापूरातून गुरव गल्ली व घाडी गल्लीतून पाठिंबा

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला खानापूरातून पाठिंबा दिला, तसेच तो यशस्वी करण्यासाठी खानापूर युवा समितीने घेतलेला निर्णय योग्य …

Read More »

हाळ झुंजवाडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या धक्कादायक

खानापूर (सुहास पाटील) : खानापूर तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत. मात्र यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका प्रशासन कोणताच ठोस निर्णय घेण्यास तयार नाही.त्यामुळे अशा कर्जबाजारीला शेतकरी कंटाळून आणि अनेक संकटाना त्रासुन गळफास घेणे, किटकनाशक प्राशन करणे, नदीत उडी मारून जीव देणे असे प्रकार घडतात. मात्र यामागचे कारण तालुका प्रशासन शोधुन …

Read More »

पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमास खानापूर मराठी पत्रकार संघाचा पाठिंबा

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला खानापूर मराठी पत्रकार संघटनेचा पाठिंबा दिला, तसेच तो यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार सहकार्य …

Read More »

पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमाला खानापूर वकील संघटनेचा पाठिंबा

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ११ हजारांहुन अधिक पत्रे पाठविण्यात येणार आहेत. या मोहिमेत सहभागी होऊन बेळगाव व इतर भागातून देखील मोठ्या प्रमाणात पत्रे पाठविली जावी यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेला मराठी वकील संघटनेतर्फे पाठींबा देण्यात आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित …

Read More »

अखेर खानापूर शहराचा पाणी पुरवठा पूर्वपदावर, नगरपंचायतीचे प्रयत्न

खानापूर (वार्ता) : गेल्या काही दिवसापासून खानापूर शहराचा पाणीपुरवठा विद्युत मोटारीत बिघाड होऊन बंद पडल्यामुळे ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करण्याची वेळ शहरवासीयाना आली. त्यानंतर नगरपंचायतीने दुरूस्तीचे काम हाती घेतले व पाणीपुरवठा पूर्वपदावर आला. याबाबतची हकीकत अशी की,नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यासह शहराला पाणीच पाणी करून सोडले. त्यामुळे मलप्रभा नदीच्या पात्रात मोठ्याप्रमाणात पाण्याचा …

Read More »

मुसळधार पावसाने तोराळी-आमटे रस्त्याची दुर्दशा

खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार पावसाने खानापूर तालुक्यातील रस्त्याची दैना केली आहे. त्यामुळे रस्त्याची इतकी दुर्दशा झाले की रस्त्यावरून ये-जा करणे धोक्याचे झाले. असा प्रकार खानापूर तालुक्यातील तोराळी- आमटे मार्गावरील रस्त्याची नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने दयनिय अवस्था झाली आहे.अतिपावसाचा तसेच जंगल भाग म्हणून तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्त्याची इतकी …

Read More »

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५१० कोटी मंजूर : मुख्यमंत्री बोम्माई

घरांच्या नुकसानीची भरपाई जाहीर बंगळूर (वार्ता) : अतिवृष्टी आणि पूरामुळे राज्यातील १३ जिल्हे प्रभावित झाले असून तेथील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने ५१० कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी रविवारी बंगळुरमध्ये बोलताना दिली.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे सुरू …

Read More »

पाण्यातून वाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या श्री. कार्लेकर आणि सहकाऱ्यांचा किरण जाधव यांनी केला सन्मान

बेळगाव : वाहत्या पाण्यात बुडणाऱ्या इसमाचे प्राण वाचविणाऱ्या ऍनिमल फिडर्स ग्रुपचे सदस्य श्री. कार्लेकर यांचा विमल फौंडेशनचे अध्यक्ष आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांचा शाल-पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. मागील आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे नदी-नाले ओसंडून वाहत होते. शेती शिवारे तुडुंब भरली होती. रस्त्यावरूनही पाणी वाहत होते. अशा परिस्थितीत 23 …

Read More »